शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
5
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
6
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
7
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
8
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
9
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
10
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
11
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
12
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
13
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
14
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
15
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
16
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
17
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
18
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
19
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
20
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
Daily Top 2Weekly Top 5

Xiaomi Redmi Note 6 Pro लागली आग; या चुका 'चुकूनही' करू नका

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2020 12:07 IST

शाओमीच्या फोननी भारतीय बाजारात चांगलाच जम बसविला आहे. मात्र, याचबरोबर या फोनना आग लागण्याच्या घटनाही घडत आहेत.

शाओमीच्या फोननी भारतीय बाजारात चांगलाच जम बसविला आहे. मात्र, याचबरोबर या फोनना आग लागण्याच्या घटनाही घडत आहेत. फोनच्या विक्रीच्या आकड्यांच्या मानाने हे खूपच नगन्य असले तरीही तुमच्या सुरक्षेसाठी महत्वाचे आहे. नुकतीच रेडमीच्या लोकप्रिय झालेल्या Redmi Note 6 Pro मध्ये आग लागल्याची घटना घडली आहे. 

हा फोन लोकल रिपेअरिंग दुकानात दुरुस्त करण्यात आला होता. ही घटना गुजरातची आहे. या घटनेचा व्हिडीओही समोर आला आहे. हा फोन दुरुस्त करत असताना त्याच्या बॅक पॅनलमधून धूर येऊ लागला आणि काही वेळातच जळून खाक झाला. 

ही घटना कळताच शाओमीने खुलासा केला आहे. आगीची घटना समजल्यानंतर आम्ही ग्राहकाकडे पोहोचलो. रिपेरिंग शॉपमध्ये आणण्याआधीच फोन तुटलेला होता. लोकल दुकानदाराने या फोनला दुरूस्त करण्याऐवजी आणखी नुकसान पोहोचवले होते. याबाबत ग्राहकाशी चर्चा करण्यात आली असून हे प्रकरण बंद करण्यात आले आहे. ग्राहकांनी अधिकृत सर्व्हिस सेंटरमध्येच दुरुस्ती करावी. 

 

फोन कसा वापरावा? काय काळजी घ्यावी....स्मार्टफोनमध्ये लिथिअम आयनची बॅटरी असते. ही बॅटरी पटकन पेट घेते. यामुळे काही काळजी घ्यावी लागते. फोन रात्रभर चार्ज करायला ठेवू नये. चार्जर त्या फोनचाच वापरावा. गादीखाली, उशीखाली फोन ठेवू नये. फोनवर दाब पडेल अशा ठिकाणी ठेवू नये. थेट उन्हापासूनही फोनचे तापमान वाढते. यामुळे फोन फुटण्याची शक्यता असते. स्थानिक दुकानात मिळणारी स्वस्त बॅटरी किंवा चार्जर वापरू नये. तसेच फोन सतत वापरू नये. इंटरनेटही काही वेळासाठी बंद ठेवावे. 

टॅग्स :xiaomiशाओमीfireआगMobileमोबाइल