शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रॅव्हिस हेडची बॅट हवेत असूनही अम्पायरने नाबाद दिले, कुमार संगकारा भडकला; पुढच्याच चेंडूवर... 
2
“तुम्हाला महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही”; शरद पवारांची PM मोदींवर टीका
3
'काँग्रेसचा अजेंडा; पण तुम्ही ना कलम 370, ना CAA...', पीएम मोदींचे काँग्रेसला ओपन चॅलेंज
4
"...तर काँग्रेसनं सांगावं, 'याचा' अर्थ काय?" मनमोहन सिंगांच्या वक्तव्यावरून अमित शाह यांचा हल्लाबोल
5
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
6
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
7
India's T20 World Cup Squad Press Conference - शिवम दुबेची निवड का केली? रोहित शर्माने कारण सांगितलं, पण प्लेइंग इलेव्हनबाबत मोठं विधान 
8
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
9
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
10
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
11
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
12
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
13
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य
14
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात
15
ब्रिजभूषण यांचा पत्ता कट; BJP ने त्यांच्या मुलाला दिले तिकीट, रायबरेलीचाही उमेदवार जाहीर
16
रस्त्यावर पाणीच पाणी, वीजपुरवठाही खंडित… मुसळधार पाऊस, वादळी वाऱ्याचा UAEला तडाखा!
17
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट
18
चेन्नईतील श्रीदेवीचं आलिशान घर! जिथे जान्हवीचं गेलं बालपण, आता राहता येणार रेन्टवर
19
“उत्तर मुंबईकरांचा मिळणारा प्रतिसाद महायुतीच्या महाविजयाची नांदी”; पीयूष गोयल यांना विश्वास
20
लॉटरी खेळण्याच्या व्यसनापायी 'त्याने' ऑफिसच्या पैशांवरच मारला डल्ला; असा झाला पर्दाफाश

सतत फोन बदलल्यामुळे होतं युजरचं नुकसान; अशाप्रकारे लोकांना फसवत आहेत कंपन्या, जाणून घ्या  

By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2022 3:56 PM

दरवर्षी नवीन स्मार्टफोन घेण्याचं विचार अनेकांच्या मनात येतो. कंपन्या देखील जुना फोन एक्सचेंज केल्यास सूट देतात. परंतु यामुळे खरंच ग्राहकांचा फायदा होतो का?  

स्मार्टफोन हल्ली आपल्या आयुष्याचा मोठा भाग बनला आहे. सर्वात जास्त वापरल्या जाणाऱ्या या डिवाइसची सवय झालेली असते. काही वर्षांनी युजर्स आपला स्मार्टफोन बदलतात तर काही युजर्स दरवर्षी आपला स्मार्टफोन अपग्रेड करत असतात. यासाठी ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म्स देखील बायबॅकचा पर्याय देऊन ग्राहकांना दरवर्षी नवीन डिवाइस घेण्यासाठी आकर्षित करतात. अनेकदा कोणतंही कारण नसताना स्मार्टफोन बदलणं तोट्याचं ठरू शकतं. कंपन्या देखली स्मार्टफोन अपग्रेड करण्याच्या नावाखाली ग्राहकांची फसवणूक करत आहेत.  

नवीन फोन घेण्याची घाई 

नवीन स्मार्टफोन आल्यावर ग्राहकांना तो विकत घेण्याचा मोह आवरत नाही. परंतु सामान्य ग्राहकांच्या एक बाब लक्षात येत नाही, ती म्हणजे नवीन स्मार्टफोन्सची किंमत जास्त असते. परंतु हाच फोन नंतर कमी किंमतीत विकला जातो. तसेच हेच स्मार्टफोन एखाद्या ऑनलाईन सेलमध्ये देखील मोठ्या डिस्काउंटसह उपलब्ध होतात.  

फीचर्समध्ये जास्त बदल नसतो  

दरवर्षी स्मार्टफोनमध्ये इतकाही मोठा बदल झालेला नसतो. जुन्या मॉडेलच्या तुलनेत नवा मॉडेल काही एक्सट्रा फीचर्ससह येतो. याचं मोठं उदाहरण म्हणजे Apple iPhone. कंपनी जास्त बदल न करता नवीन स्मार्टफोन सादर करत असते, असा आरोप कंपनीचे चाहते देखील करतात. त्यामुळे अनेकदा अपग्रेड हा घाट्याचा सौदा वाटतो.  

विशेष म्हणजे Apple आपल्या जुन्या डिव्हाइसेसना देखील वेळच्या वेळी iOS अपडेट देतं. त्यामुळे नव्या हँडसेटमध्ये नवीन फीचर्स मिळत नाहीत. तरीही आकर्षक एक्सचेंज ऑफर देऊन कंपनी ग्राहकांना अपग्रेड करण्यास तयार करते.  

टॅग्स :Smartphoneस्मार्टफोन