शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2024 18:37 IST

भारतातून फोन येतोय हे +91 या आकड्यावरून समजते. भारतातील दूरध्वनी क्रमांक 2003 च्या राष्ट्रीय क्रमांकन योजनेअंतर्गत भारत सरकारच्या दूरसंचार विभागाद्वारे प्रकाशित केले जातात.

भारतातील मोबाईल क्रमांक किंवा फोन नंबर हे +91 ने सुरु होतात. आपल्याला अनेकदा अन्य क्रमांकावरून येणारे इतर देशांतील फोन कॉल उचलू नका, असे सांगितले जाते. कारण ते फ्रॉड असतात. भारतीयांना फसविण्यासाठी केले जातात. हा फोन कोणत्या देशातून आला होता हे तुम्हाला या पहिल्या दोन आकड्यांवरून समजू शकणार आहे. 

भारतातून फोन येतोय हे +91 या आकड्यावरून समजते. भारतातील दूरध्वनी क्रमांक 2003 च्या राष्ट्रीय क्रमांकन योजनेअंतर्गत भारत सरकारच्या दूरसंचार विभागाद्वारे प्रकाशित केले जातात. भारतातही कोणत्या राज्यातून किंवा शहरातून, जिल्ह्यातून लँडलाईनवरून फोन येतोय हे त्याच्या पुढील कोडवरून समजत होते. जसे की पुणे ०२०, मुंबई ०२२ असे नंबर होते. 

भारतातील शेवटचे कोड क्रमांक अद्ययावत करण्याचे काम २०१५ मध्ये झाले होते. आता लँडलाईन बंद पडत आल्या आहेत. यामुळे हे कोड हळूहळू लोप पावत जातील. कॉलसेंटर, कंपन्या सोडल्या तर अन्य कुणाकडेच लँडलाईन राहणे कठीण दिसत आहे. 

तुम्हाला माहिती आहे का, भारताला मिळालेला +९१ हा क्रमांक कधी मिळाला होता? भारताला हा क्रमांक १९६० मध्ये मिळाला होता. आंतरराष्ट्रीय दूरसंचार संघाने भारताला हा कोड दिला होता. तेव्हापासून भारतातून फोन आला हे या क्रमांकावरून जगभरात ओळखले जात आहे. 

यामागचे कारण असे आहे की, CCITT ब्लू बुकच्या झोन नंबर ९ मध्ये भारताला ठेवण्यात आले आहे. जगाची ही यादी नऊ झोनमध्ये विभागण्यात आली आहे. यानुसार भारताला ९ झोनमध्ये पहिला क्रमांक देण्यात आला आहे. म्हणून भारताचा कोड हा ९१ आहे. 

टॅग्स :Indiaभारत