शहरं
Join us  
Trending Stories
1
"आजच्या भेटीचा डायरेक्ट संबंध...!"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय शिरसाटांची पहिली प्रतिक्रिया, मनसे प्रमुखांना थेट ऑफरच दिली!
2
Raja Raghuvanshi Case: एक चूक अन् डाव पालटला! राजाच्या हत्येला आत्महत्या दाखवायचे होते; सोनमच्या एका चुकीमुळे झाले उघड
3
"ऑपरेशन सिंदूर हे लहान मुलांच्या व्हिडीओ गेमसारखे" नाना पटोलेंचं वक्तव्य
4
भाजपाची खेळी स्वत:वरच उलटली; १० पैकी ९ नगरसेवकांनी बनवला स्वतंत्र गट, CM फडणवीसांना धक्का
5
Interest Rate Cut : स्वस्त झालं होम आणि कार लोन, 'या' ३ बँकांनी ग्राहकांना दिलं मोठं गिफ्ट
6
पाकिस्तानच्या नागरिकांची अन्नासाठी वणवण अन् ११ कोटींचा शेफ बनवणार शाहबाज शरीफ यांचं जेवण!
7
धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?
8
Paytm च्या शेअरमध्ये १०% ची मोठी घसरण; सरकारच्या एका पोस्टनं स्टॉकमध्ये भूकंप
9
महापालिका निवडणुकीत ‘मराठी’ मुद्दा गाजण्याची चिन्हे! पाणी, जमीन, भाषा महत्त्वाची, देशाचे विभाजन होऊ नये; मनसेची भूमिका
10
कामाख्या देवीचं दर्शन ठरलं अखेरचं! राजा रघुवंशीचा मंदिरातील 'तो' फोटो आला समोर
11
आधीच कर्जबाजारी त्यात आणखी भर! पाकिस्तान चीनकडून ४० विमाने खरेदी करणार; बजेटमधून मोठा खुलासा
12
ट्रम्प आणि मस्क यांच्यात 'पॅच-अप'? माफी मागताच एकाच रात्रीत संपत्तीत 'एवढी' वाढ!
13
पन्नाशी ओलांडली तरी इतक्या फिट कशा आहेत कविता मेढेकर? म्हणाल्या- "दोन मुलं झाली तरी..."
14
हनिमूनलाच केली नवऱ्याची हत्या; सोनम-राजा रघुवंशीसारखीच अंगावर काटा आणणारी घटना
15
IND vs ENG: कसोटी मालिकेआधी इग्लंडच्या उपकर्णधाराला विराट कोहलीची आठवण, म्हणाला...
16
राज-फडणवीस भेटले, विरोधकांचे टेन्शन वाढवले? महापालिका निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या भेटीसंदर्भात नाना पटोले काय बोलले?
17
'काँग्रेस का हात, पाकिस्तान के साथ' हे पुन्हा एकदा सिद्ध झालं; भाजपाचा नाना पटोलेंवर पलटवार
18
मोठी 'राज'कीय घडामोड! देवेंद्र फडणवीस - राज ठाकरे यांची ताज हॉटेलमध्ये बैठक? चर्चांना उधाण
19
देवेंद्र फडणवीस-राज ठाकरे भेटीनंतरही उद्धवसेनेचे नेते मनसेसोबत युतीवर सकारात्मक, म्हणाले... 

भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2024 18:37 IST

भारतातून फोन येतोय हे +91 या आकड्यावरून समजते. भारतातील दूरध्वनी क्रमांक 2003 च्या राष्ट्रीय क्रमांकन योजनेअंतर्गत भारत सरकारच्या दूरसंचार विभागाद्वारे प्रकाशित केले जातात.

भारतातील मोबाईल क्रमांक किंवा फोन नंबर हे +91 ने सुरु होतात. आपल्याला अनेकदा अन्य क्रमांकावरून येणारे इतर देशांतील फोन कॉल उचलू नका, असे सांगितले जाते. कारण ते फ्रॉड असतात. भारतीयांना फसविण्यासाठी केले जातात. हा फोन कोणत्या देशातून आला होता हे तुम्हाला या पहिल्या दोन आकड्यांवरून समजू शकणार आहे. 

भारतातून फोन येतोय हे +91 या आकड्यावरून समजते. भारतातील दूरध्वनी क्रमांक 2003 च्या राष्ट्रीय क्रमांकन योजनेअंतर्गत भारत सरकारच्या दूरसंचार विभागाद्वारे प्रकाशित केले जातात. भारतातही कोणत्या राज्यातून किंवा शहरातून, जिल्ह्यातून लँडलाईनवरून फोन येतोय हे त्याच्या पुढील कोडवरून समजत होते. जसे की पुणे ०२०, मुंबई ०२२ असे नंबर होते. 

भारतातील शेवटचे कोड क्रमांक अद्ययावत करण्याचे काम २०१५ मध्ये झाले होते. आता लँडलाईन बंद पडत आल्या आहेत. यामुळे हे कोड हळूहळू लोप पावत जातील. कॉलसेंटर, कंपन्या सोडल्या तर अन्य कुणाकडेच लँडलाईन राहणे कठीण दिसत आहे. 

तुम्हाला माहिती आहे का, भारताला मिळालेला +९१ हा क्रमांक कधी मिळाला होता? भारताला हा क्रमांक १९६० मध्ये मिळाला होता. आंतरराष्ट्रीय दूरसंचार संघाने भारताला हा कोड दिला होता. तेव्हापासून भारतातून फोन आला हे या क्रमांकावरून जगभरात ओळखले जात आहे. 

यामागचे कारण असे आहे की, CCITT ब्लू बुकच्या झोन नंबर ९ मध्ये भारताला ठेवण्यात आले आहे. जगाची ही यादी नऊ झोनमध्ये विभागण्यात आली आहे. यानुसार भारताला ९ झोनमध्ये पहिला क्रमांक देण्यात आला आहे. म्हणून भारताचा कोड हा ९१ आहे. 

टॅग्स :Indiaभारत