शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

गुगलचे CEO सुंदर पिचाई करतात 20 स्मार्टफोनचा वापर?; स्वतःच सांगितलं कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2024 14:38 IST

Sundar Pichai : मुलाखतीत सुंदर पिचाई यांनी ते किती फोन वापरतात हे सांगितलं होतं. AI हा माणसाने लावलेला सर्वात महत्त्वाचा शोध असल्याचेही त्यांनी सांगितले. 

मोठ्या टेक कंपन्यांचे व्यवस्थापन करणारे लोक टेक्नॉलॉजीचा नेमका किती वापर करतात? हा प्रश्न अनेकवेळा लोकांच्या मनात येतो. अशाच काही महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरं गुगल आणि अल्फाबेटचे सीईओ सुंदर पिचाई यांनी दिली आहेत. त्यांनी 2021 मध्ये दिलेल्या मुलाखतीत त्यांच्या टेक्नॉलॉजीशी संबंधित सवयींचा खुलासा केला होता. या मुलाखतीत सुंदर पिचाई यांनी ते किती फोन वापरतात हे सांगितलं होतं. AI हा माणसाने लावलेला सर्वात महत्त्वाचा शोध असल्याचेही त्यांनी सांगितले. 

सुंदर पिचाई किती फोन वापरतात?

सुंदर पिचाई यांनी दिलेल्या माहितीनुसार, ते वेगवेगळ्या कारणांसाठी 20 हून अधिक फोन वापरतात. जिथे लोकांना एक-दोन फोन मॅनेज करणे कठीण होत आहे, तिथे सुंदर पिचाई 20 हून अधिक फोन वापरतात. पिचाई यांनी सांगितलं की, गुगलच्या सर्व सर्व्हिसेसची टेस्ट घेण्यासाठी त्यांना हे करावे लागतं.

"वारंवार पासवर्ड बदलत नाही"

याशिवाय सुंदर पिचाई यांनी या मुलाखतीत इतरही अनेक खुलासे केले आहेत. त्यांना त्यांच्या अकाऊंट्स सेफ्टीबाबत विचारलं असता त्यांनी सांगितलं की, ते वारंवार पासवर्ड बदलत नाही. त्याऐवजी, ते एक्स्ट्रा सिक्योरिटीसाठी टू-फैक्टर ऑथेंटिकेशनर अवलंबून असतात. पिचाई मॉडर्न सिक्योरिटी वापरत असल्याचं दिसून येतं. 

मुलं किती वेळ स्क्रिनवर घालवतात?

आर्टिफिशियल इंटेलिजन्सबाबत काही कल्पनाही शेअर केल्या आहेत.  एआय हे मानवाने निर्माण केलेले सर्वात महत्त्वाचे तंत्रज्ञान आहे, असा त्यांचा विश्वास आहे. सुंदर पिचाई यांनी स्क्रीन टाइम संदर्भात काही खास गोष्टीही शेअर केल्या आहेत. तुमची मुलं किती वेळ स्क्रिनवर घालवतात? असा प्रश्नही त्यांना विचारण्यात आला होता. 

मुलांवर कडक नियम लावण्यापेक्षा काही पर्सनल लिमिट्स ठरवण्यात आल्याचं सुंदर पिचाई यांनी म्हटलं आहे. नवीन पिढीला टेक्नॉलॉजीबाबत शिकावं लागेल, ती अंगीकारावी लागेल. हा त्यांच्या आयुष्याचा महत्त्वाचा भाग आहे असं देखील सुंदर पिचाई यांनी म्हटलं आहे. 

टॅग्स :Sundar Pichaiसुंदर पिचईSmartphoneस्मार्टफोनgoogleगुगल