शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

गुगलचे CEO सुंदर पिचाई करतात 20 स्मार्टफोनचा वापर?; स्वतःच सांगितलं कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2024 14:38 IST

Sundar Pichai : मुलाखतीत सुंदर पिचाई यांनी ते किती फोन वापरतात हे सांगितलं होतं. AI हा माणसाने लावलेला सर्वात महत्त्वाचा शोध असल्याचेही त्यांनी सांगितले. 

मोठ्या टेक कंपन्यांचे व्यवस्थापन करणारे लोक टेक्नॉलॉजीचा नेमका किती वापर करतात? हा प्रश्न अनेकवेळा लोकांच्या मनात येतो. अशाच काही महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरं गुगल आणि अल्फाबेटचे सीईओ सुंदर पिचाई यांनी दिली आहेत. त्यांनी 2021 मध्ये दिलेल्या मुलाखतीत त्यांच्या टेक्नॉलॉजीशी संबंधित सवयींचा खुलासा केला होता. या मुलाखतीत सुंदर पिचाई यांनी ते किती फोन वापरतात हे सांगितलं होतं. AI हा माणसाने लावलेला सर्वात महत्त्वाचा शोध असल्याचेही त्यांनी सांगितले. 

सुंदर पिचाई किती फोन वापरतात?

सुंदर पिचाई यांनी दिलेल्या माहितीनुसार, ते वेगवेगळ्या कारणांसाठी 20 हून अधिक फोन वापरतात. जिथे लोकांना एक-दोन फोन मॅनेज करणे कठीण होत आहे, तिथे सुंदर पिचाई 20 हून अधिक फोन वापरतात. पिचाई यांनी सांगितलं की, गुगलच्या सर्व सर्व्हिसेसची टेस्ट घेण्यासाठी त्यांना हे करावे लागतं.

"वारंवार पासवर्ड बदलत नाही"

याशिवाय सुंदर पिचाई यांनी या मुलाखतीत इतरही अनेक खुलासे केले आहेत. त्यांना त्यांच्या अकाऊंट्स सेफ्टीबाबत विचारलं असता त्यांनी सांगितलं की, ते वारंवार पासवर्ड बदलत नाही. त्याऐवजी, ते एक्स्ट्रा सिक्योरिटीसाठी टू-फैक्टर ऑथेंटिकेशनर अवलंबून असतात. पिचाई मॉडर्न सिक्योरिटी वापरत असल्याचं दिसून येतं. 

मुलं किती वेळ स्क्रिनवर घालवतात?

आर्टिफिशियल इंटेलिजन्सबाबत काही कल्पनाही शेअर केल्या आहेत.  एआय हे मानवाने निर्माण केलेले सर्वात महत्त्वाचे तंत्रज्ञान आहे, असा त्यांचा विश्वास आहे. सुंदर पिचाई यांनी स्क्रीन टाइम संदर्भात काही खास गोष्टीही शेअर केल्या आहेत. तुमची मुलं किती वेळ स्क्रिनवर घालवतात? असा प्रश्नही त्यांना विचारण्यात आला होता. 

मुलांवर कडक नियम लावण्यापेक्षा काही पर्सनल लिमिट्स ठरवण्यात आल्याचं सुंदर पिचाई यांनी म्हटलं आहे. नवीन पिढीला टेक्नॉलॉजीबाबत शिकावं लागेल, ती अंगीकारावी लागेल. हा त्यांच्या आयुष्याचा महत्त्वाचा भाग आहे असं देखील सुंदर पिचाई यांनी म्हटलं आहे. 

टॅग्स :Sundar Pichaiसुंदर पिचईSmartphoneस्मार्टफोनgoogleगुगल