शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

मुकेश अंबानींची बादशाही धोक्यात; रिचार्ज महागले, जिओला लाखो ग्राहकांचा गुडबाय

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2022 21:21 IST

Jio ने जानेवारी 2022 मध्ये 93,32,583 ग्राहक गमावले आहेत. Vodafone Idea आणि BSNL कडे देखील ग्राहकांनी पाठ फिरवली आहे.  

गेल्यावर्षी नोव्हेंबरमध्ये टेलिकॉम कंपन्यांनी आपले टॅरिफ वाढवले होते. तेव्हापासून देशातील सर्वात मोठ्या टेलिकॉम कंपनी Jio चे ग्राहक कंपनीला सोडून जात आहेत. याची माहिती टेलीकॉम रेगुलेरिटी अथॉरिटी ऑफ इंडिया (TRAI) च्या मासिक रिपोर्टमधून मिळाली आहे. रिपोर्टनुसार, Jio ने जानेवारी 2022 मध्ये 93,32,583 ग्राहक गमावले आहेत.  

ट्रायच्या रिपोर्टनुसार, Vodafone Idea आणि BSNL ला देखील ग्राहक सोडून जात आहेत. Vi ने 3,89,082 ग्राहक गमावले आहेत. तर BSNL चे 3,77,520 ग्राहक नेटवर्क सोडून गेले आहेत. या महिन्यात फायदा मात्र भारती एयरटेलचा झाला आहे. अन्य कंपन्यांचे युजर्स कमी होत असताना एयरटेलने जानेवारी 2022 मध्ये 7,14,199 नवीन ग्राहक जोडले आहेत.  

व्हायरलाईन सबस्क्रायबरमध्ये Jio ची बाजी  

ट्रायनं व्हायरलाईन सबस्क्रायबर बेसचे आकडे देखील प्रसिद्ध केले आहेत. त्यानुसार जियोने जानेवारीमध्ये सर्वाधिक 3,08,340 नवीन व्हायरलाईन सबस्क्रायबर जोडले आहेत. त्यामागे भारती एयरटेलने 94010 सबस्क्रायबरजोडून दुसरं स्थान मिळवलं आहे. तर बीएसएनएल (32098 सबस्क्रायबर) आणि Quadrant (16,749 सबस्क्रायबर) तिसऱ्या आणि चौथ्या स्थानावर आहेत. एमटीएनएल आणि वोडाफोन आयडियाचे व्हायरलाईन सबस्क्रायबर मात्र कमी झाले आहेत.  

सरकारी कंपनी बीएसएनएल ब्रॉडबँड सेगमेंटमध्ये अग्रस्थानी होती. परंतु Jio च्या JioFiber ब्रॉडबँडनं जानेवारीमध्ये सर्वाधिक ग्राहक जोडले आहेत. त्यापाठोपाठ Airtel चा नंबर लागला आहे. या दोन्ही कंपन्यांनी सरकारी टेलिकॉम कंपनी बीएसएनएलला मागे टाकेल आहे.  ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी जियोनं आता 31 दिवसांची वैधता असलेला प्लॅन सादर केला आहे. 

Reliance Jio Calendar Month Validity Prepaid Plan 

Jio च्या अन्य प्रीपेड रिचार्ज प्रमाणे 259 रुपयांचा प्लॅन देखील अनेक वेळा रिचार्ज करून ठेवता येईल. जेव्हा तुमचा सुरु असलेल्या प्लॅनची वैधता संपेल तेव्हा रांगेत असलेला पुढील रिचार्ज सक्रिय होईल. तसेच या प्लॅनमुळे तुमची रिचार्जची तारीख वारंवार बदलणार नाही.  259 रुपयांच्या प्रीपेड रिचार्ज प्लॅनमध्ये 1.5GB डेटा रोज मिळेल, त्याचबरोबर अमर्याद कॉल्स आणि रोज 100 SMS मोफत दिले जातील.  

टॅग्स :JioजिओAirtelएअरटेलTRAI-Telecom Regulatory Authority of Indiaट्राय