शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

एकवेळ तुम्ही हरवाल, पण मोबाईल हरवणार नाही...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2018 08:56 IST

पर्यटन स्थळी, गर्दीच्या ठिकाणी मोबाईल हरवण्याची जास्त शक्यता असते. हा प्रसंग टाळण्यासाठी काही प्रमाणात काळजी घेतल्यास समस्या येणार नाही. 

आज मोबाईलमध्ये महत्वाचे इमेल, फोन नंबर, बँकांची माहिती, सोशल मिडीयास पासवर्ड यासारखी संवेदनशील माहिती स्टोअर केलेली असते. यामुळे मोबाईल हरवल्यास काय अवस्था होते, हे सांगायला नकोच. पर्यटन स्थळी, गर्दीच्या ठिकाणी मोबाईल हरवण्याची जास्त शक्यता असते. हा प्रसंग टाळण्यासाठी काही प्रमाणात काळजी घेतल्यास समस्या येणार नाही. 

मोबाईल चोरी झाल्यानंतर तो ट्रॅक करण्य़ासाठी काही अॅप्स आहेत. नवा मोबाईल घेतल्यानंतर फाईंड माय डिव्हाईस हे गुगलचे अॅप डाऊनलोड करून रजिस्टर करावे. म्हणजे एखाद्यावेळी मोबाईल सापडत नसल्यास या अॅपद्वारे ट्रॅक करता येईल. हा झाला मोबाईल हरवल्यानंतरचा उपाय. परंतू काही प्रमाणात काळजी घेतल्यास मोबाईल हरविण्याची शक्यता कमी होईल.

 मोबाईल फोन गर्दीच्या ठिकाणी जास्त हरवतात. अशावेळी मोबाईल हातात ठेवावा. जर फोन बॅगमध्ये ठेवत असल, तर तो थोडा आतमध्ये परंतू खालच्या बाजुला ठेवू नये. कारण बॅगेला खालून कापूनही फोन लंपास केले जातात. फोनवर कमी आवाजामध्ये गाणी ऐकायची असल्यास हेडफोन लावून फोन खिशात ठेवू शकता. कारण आवाज ऐकत असल्याने चोर असे फोन काढण्याची शक्यता कमीच असते. आपल्या फोनचा आयएमइआय नंबर कुठेतरी लिहून ठेवावा. हा नंबर डायल पॅडवर *#06# लिहिल्यानंतर मिळतो. किंवा मोबाईलच्या बॉक्सवर नमूद असतो. यामुळे चोरी झालेल्या फोनचे लोकेशन समजू सकते. 

बऱ्याचदा असे होते की, चोरीला गेलेला फोन वाय फाय सर्व्हिस किंवा इंटरनेटल जोडलेला नसेल. पंरतू तुम्हाला तुमची माहिती सुरक्षित ठेवायची आहे. अशावेळी अॅपद्वारे फोनवर नियंत्रण मिळवता येते. तुमची माहिती डिलीट करून फोन मिळाल्यानंतर ती पुन्हा मिळवता येते. 

दुसऱ्या फोनला आपल्या गुगुल अकाऊंटशी जोडणेही फायद्याचे ठरते. म्हणजेच स्मार्टवॉच, टॅबलेट सारखे गॅजेट हरवले असेल तर ते गुगलशी जोडलेले असल्यास परत मिळवता येते. परंतू यासाठी जेव्हा नवीन फोन घ्याल तेव्हापासूनच गुगलचे फाईंड माय डिव्हाईस हे अॅप डाऊनलोड केल्यास वेळ निघून जात नाही. 

टॅग्स :googleगुगलMobileमोबाइलCrime Newsगुन्हेगारी