शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

एकवेळ तुम्ही हरवाल, पण मोबाईल हरवणार नाही...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2018 08:56 IST

पर्यटन स्थळी, गर्दीच्या ठिकाणी मोबाईल हरवण्याची जास्त शक्यता असते. हा प्रसंग टाळण्यासाठी काही प्रमाणात काळजी घेतल्यास समस्या येणार नाही. 

आज मोबाईलमध्ये महत्वाचे इमेल, फोन नंबर, बँकांची माहिती, सोशल मिडीयास पासवर्ड यासारखी संवेदनशील माहिती स्टोअर केलेली असते. यामुळे मोबाईल हरवल्यास काय अवस्था होते, हे सांगायला नकोच. पर्यटन स्थळी, गर्दीच्या ठिकाणी मोबाईल हरवण्याची जास्त शक्यता असते. हा प्रसंग टाळण्यासाठी काही प्रमाणात काळजी घेतल्यास समस्या येणार नाही. 

मोबाईल चोरी झाल्यानंतर तो ट्रॅक करण्य़ासाठी काही अॅप्स आहेत. नवा मोबाईल घेतल्यानंतर फाईंड माय डिव्हाईस हे गुगलचे अॅप डाऊनलोड करून रजिस्टर करावे. म्हणजे एखाद्यावेळी मोबाईल सापडत नसल्यास या अॅपद्वारे ट्रॅक करता येईल. हा झाला मोबाईल हरवल्यानंतरचा उपाय. परंतू काही प्रमाणात काळजी घेतल्यास मोबाईल हरविण्याची शक्यता कमी होईल.

 मोबाईल फोन गर्दीच्या ठिकाणी जास्त हरवतात. अशावेळी मोबाईल हातात ठेवावा. जर फोन बॅगमध्ये ठेवत असल, तर तो थोडा आतमध्ये परंतू खालच्या बाजुला ठेवू नये. कारण बॅगेला खालून कापूनही फोन लंपास केले जातात. फोनवर कमी आवाजामध्ये गाणी ऐकायची असल्यास हेडफोन लावून फोन खिशात ठेवू शकता. कारण आवाज ऐकत असल्याने चोर असे फोन काढण्याची शक्यता कमीच असते. आपल्या फोनचा आयएमइआय नंबर कुठेतरी लिहून ठेवावा. हा नंबर डायल पॅडवर *#06# लिहिल्यानंतर मिळतो. किंवा मोबाईलच्या बॉक्सवर नमूद असतो. यामुळे चोरी झालेल्या फोनचे लोकेशन समजू सकते. 

बऱ्याचदा असे होते की, चोरीला गेलेला फोन वाय फाय सर्व्हिस किंवा इंटरनेटल जोडलेला नसेल. पंरतू तुम्हाला तुमची माहिती सुरक्षित ठेवायची आहे. अशावेळी अॅपद्वारे फोनवर नियंत्रण मिळवता येते. तुमची माहिती डिलीट करून फोन मिळाल्यानंतर ती पुन्हा मिळवता येते. 

दुसऱ्या फोनला आपल्या गुगुल अकाऊंटशी जोडणेही फायद्याचे ठरते. म्हणजेच स्मार्टवॉच, टॅबलेट सारखे गॅजेट हरवले असेल तर ते गुगलशी जोडलेले असल्यास परत मिळवता येते. परंतू यासाठी जेव्हा नवीन फोन घ्याल तेव्हापासूनच गुगलचे फाईंड माय डिव्हाईस हे अॅप डाऊनलोड केल्यास वेळ निघून जात नाही. 

टॅग्स :googleगुगलMobileमोबाइलCrime Newsगुन्हेगारी