शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
2
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
3
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
4
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
5
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
6
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
7
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
8
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
9
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
10
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
11
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
12
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
13
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
14
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
15
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
16
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
17
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ
18
Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'च्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती
19
Asia Cup 2025: IND vs PAK सामन्यात 'अशी' असेल टीम इंडियाची Playing XI; माजी क्रिकेटरचा दावा
20
आरोग्य सांभाळा! जीभेचे चोचले पडतील महागात; मीठ, साखर, तेल... रोज किती खाणं योग्य?

एकवेळ तुम्ही हरवाल, पण मोबाईल हरवणार नाही...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2018 08:56 IST

पर्यटन स्थळी, गर्दीच्या ठिकाणी मोबाईल हरवण्याची जास्त शक्यता असते. हा प्रसंग टाळण्यासाठी काही प्रमाणात काळजी घेतल्यास समस्या येणार नाही. 

आज मोबाईलमध्ये महत्वाचे इमेल, फोन नंबर, बँकांची माहिती, सोशल मिडीयास पासवर्ड यासारखी संवेदनशील माहिती स्टोअर केलेली असते. यामुळे मोबाईल हरवल्यास काय अवस्था होते, हे सांगायला नकोच. पर्यटन स्थळी, गर्दीच्या ठिकाणी मोबाईल हरवण्याची जास्त शक्यता असते. हा प्रसंग टाळण्यासाठी काही प्रमाणात काळजी घेतल्यास समस्या येणार नाही. 

मोबाईल चोरी झाल्यानंतर तो ट्रॅक करण्य़ासाठी काही अॅप्स आहेत. नवा मोबाईल घेतल्यानंतर फाईंड माय डिव्हाईस हे गुगलचे अॅप डाऊनलोड करून रजिस्टर करावे. म्हणजे एखाद्यावेळी मोबाईल सापडत नसल्यास या अॅपद्वारे ट्रॅक करता येईल. हा झाला मोबाईल हरवल्यानंतरचा उपाय. परंतू काही प्रमाणात काळजी घेतल्यास मोबाईल हरविण्याची शक्यता कमी होईल.

 मोबाईल फोन गर्दीच्या ठिकाणी जास्त हरवतात. अशावेळी मोबाईल हातात ठेवावा. जर फोन बॅगमध्ये ठेवत असल, तर तो थोडा आतमध्ये परंतू खालच्या बाजुला ठेवू नये. कारण बॅगेला खालून कापूनही फोन लंपास केले जातात. फोनवर कमी आवाजामध्ये गाणी ऐकायची असल्यास हेडफोन लावून फोन खिशात ठेवू शकता. कारण आवाज ऐकत असल्याने चोर असे फोन काढण्याची शक्यता कमीच असते. आपल्या फोनचा आयएमइआय नंबर कुठेतरी लिहून ठेवावा. हा नंबर डायल पॅडवर *#06# लिहिल्यानंतर मिळतो. किंवा मोबाईलच्या बॉक्सवर नमूद असतो. यामुळे चोरी झालेल्या फोनचे लोकेशन समजू सकते. 

बऱ्याचदा असे होते की, चोरीला गेलेला फोन वाय फाय सर्व्हिस किंवा इंटरनेटल जोडलेला नसेल. पंरतू तुम्हाला तुमची माहिती सुरक्षित ठेवायची आहे. अशावेळी अॅपद्वारे फोनवर नियंत्रण मिळवता येते. तुमची माहिती डिलीट करून फोन मिळाल्यानंतर ती पुन्हा मिळवता येते. 

दुसऱ्या फोनला आपल्या गुगुल अकाऊंटशी जोडणेही फायद्याचे ठरते. म्हणजेच स्मार्टवॉच, टॅबलेट सारखे गॅजेट हरवले असेल तर ते गुगलशी जोडलेले असल्यास परत मिळवता येते. परंतू यासाठी जेव्हा नवीन फोन घ्याल तेव्हापासूनच गुगलचे फाईंड माय डिव्हाईस हे अॅप डाऊनलोड केल्यास वेळ निघून जात नाही. 

टॅग्स :googleगुगलMobileमोबाइलCrime Newsगुन्हेगारी