शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
3
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
4
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
5
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
6
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
7
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
8
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
9
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
10
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
11
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
12
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
13
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
14
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
15
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
16
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
17
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
18
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
19
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
20
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
Daily Top 2Weekly Top 5

सावधान!; फ्री किंवा ओपन इंटरनेट वापरणाऱ्यांना खुद्द सुंदर पिचाईंनीच सांगितला धोका

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2021 15:25 IST

Google CEO Sundar Pichai Warns: आर्टिफिशीअल इंटेलिजंस महत्वाचे आणि क्रांतीकारी तंत्रज्ञान आहे

ठळक मुद्दे मी अमेरिकन नागरिक असलो तरी अंत:करणात भारतच

सिलीकॉन व्हॅली: गुगल(Google) चे मुख्य कार्यकारी अधिकारी(CEO) सुंदर पिचाई(Sundar Pichai) यांनी यूजर्सला मोठा इशारा दिला आहे. कॅलिफोर्नियातील सिलिकॉन व्हॅली येथील Google मुख्यालयात BBC ला ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी जगभरातील फ्री आणि ओपन सोर्स इंटरनेटवर सायबर हल्ल्याचा धोका वर्तवला आहे.

यावेळी ते म्हणाले, अनेक देशात फ्री किंवा ओपन सोर्स इंटरनेटवर सायबर हल्ले होत आहेत. पण, हे देश इतर देशांपर्यंत माहिती पोहचवण्यास उशीर करत असल्याने इतर देशांनाही याचा धोका वाढला आहे. तसेच, चीनच्या पाळत ठेवणाऱ्या इंटरनेट मॉडेलविषयी विचारले असता, त्यांनी थेट चीनचे नाव घेणे टाळले. पण, गुगलचे कोणतेच प्रमुख प्रोडक्ट्स आणि सर्व्हिसेजचीनमध्ये चीनमध्ये उपलब्ध नसल्याचे सांगितले. याशिवाय त्यांनी यूजर्सना टू-फॅक्टर ऑथेंटिकेशन(Two-factor authentication) करण्यासही सांगितले. 

मोबाईल कितीवेळ वापरावा ?यावेळी सुंदर पिचाई यांनी मुलांसाठीचा स्क्रीन टाइम, पासवर्ड कधी आणि किती लवकर बदलायला हवा आणि ते किती मोबाइल वापरतात, यावरही भाष्य केले. त्यांना विचारण्यात आले की, तुम्ही मुलांना कितीवेळ मोबाईल पाहू देता? ते म्हणाले की, मोबाईल कितीवेळ वापरावा, हे मी मुलांनाच ठरवू देतो. मोबाईल ही वयक्तिक बाब आहे आणि तो वापरणाऱ्याने याचा वापर कसा करायचा, हे ठरवावे. 

पिचाई वापरतात 20 फोनयावेळी पिचाई यांना त्यांच्या फोनची संख्या विचारण्यात आली. तेव्हा ते म्हणाले की, मी सध्या 20 पेक्षा जास्त फोनचा वापर करतो. मी सतत फोन बदलत असतो. नवनवीन फोनची माहिती घेत असतो. तसेच, त्यांना आर्टिफिशीअल इंटेलिजंस(Artificial intelligence)बद्दल विचारण्यात आले असता. ते म्हणाले, हे तंत्रज्ञान माणसाने तयार केले आहे. हे एक महत्वाचे आणि क्रांतीकारी तंत्रज्ञान आहे. याची तुलना विज किंवा इंटरनेटसारख्या गोष्टींसोबत करता येईल. मी आर्टिफिशिअल इंटेलिजन्सला सर्वात ताकदवान तंत्रज्ञानाच्या रूपात पाहतो. 

मी अमेरिकन नागरिक असलो तरी अंत:करणात भारतचपिचाई यांनी यावेळी आपण आज जे काही आहोत त्यात भारताचा मोठा वाटा असल्याचे वक्तव्य केले. मी एक अमेरिकन नागरिक आहे, परंतु आजही माझ्या अंत:करणात भारत आहे. यामुळेच आज मी जे काही आहे त्यात भारताचा मोठा वाटा आहे, असे सुंदर पिचाई म्हणाले. 

क्वॉन्टम कंप्यूटिंगमुळे बदल घडेलसुंदर पिचाई यांनी सांगितल्यानुसार, क्वॉन्टम कंप्यूटिंग पूर्णपणे एक वेगळी कल्पना आहे. ही सामान्य कंप्यूटिंग बायनरीवर आधारीत आहे किंवा यांना बिट्स म्हणता येईल. क्वॉन्टम कंप्यूटर क्यूबिट्सवर काम करते. यामुळे एक पदार्थ एकाचवेळी अनेक स्टेट्समध्ये असण्याची शक्यता नाकारता येत नाही. याला इतक्या लवकर समजणे अवघड आहे, पण येणाऱ्या काळात यामुळे क्रांती नक्की घडेल, असे मत त्यांनी मांडले.

टॅग्स :Internationalआंतरराष्ट्रीयtechnologyतंत्रज्ञानgoogleगुगलSundar Pichaiसुंदर पिचईcyber crimeसायबर क्राइमInternetइंटरनेटAmericaअमेरिकाCaliforniaकॅलिफोर्निया