शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

जिओचा आणखी एक विक्रम; आंतरराष्ट्रीय रोमिंग सेवा सुरु

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2018 15:12 IST

भारतीय टेलिकॉम क्षेत्रात धुमाकूळ घातलेल्या रिलायन्सच्या जिओने आता परदेशातही रोमिंग सेवा सुरु केली आहे.

भारतीय टेलिकॉम क्षेत्रात धुमाकूळ घातलेल्या रिलायन्सच्या जिओने आता परदेशातही रोमिंग सेवा सुरु केली आहे. आंतरराष्ट्रीय रोमिंगमध्ये 4 जी सेवा देणारी पहिली भारतीय कंपनी ठरली असून जपानच्या केडीडीआयशी हातमिळवणी केली आहे. 

यामुळे जपानहून भारतात येणाऱ्या आणि भारतातून जपानला जाणाऱ्या नागरिकांना दोन्ही देशांमध्ये नंबर न बदलता 4 जी सेवेचा लाभ घेता येणार आहे. जपानी नागरिक भारतात इंटरनेट वापरासोबत व्हॉईस कॉलिंगही करू शकणार आहे. ही सेवा जिओ आणि केडीडीआयच्या वापरकर्त्यांनाच मिळणार आहे. 

20 महिन्यांत झाले वेगवान नेटवर्करिलायन्स जिओने सप्टेंबर 2016 मध्ये ४ जी सेवा सुरु केली होती. यानंतरच्या 20 महिन्यांत जिओ देशातील सर्वात जलद इंटरनेट सुविधा देणारे नेटवर्क बनले आहे. ट्रायच्या आकड्यांनुसार सप्टेंबर 2018 मध्ये जिओचा सरासरी डाऊनलोडींग स्पीड 20.6 एमबीपीएस होता.

टॅग्स :Reliance Jioरिलायन्स जिओJapanजपानIndiaभारत