शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
5
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
6
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
7
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
8
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
9
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
10
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
11
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
12
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
13
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
14
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
15
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
16
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
17
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
18
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
19
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
20
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
Daily Top 2Weekly Top 5

5G स्मार्टफोन मार्केटमध्ये उशिरा आली, किंग झाली ही कंपनी; पहिल्या आलेल्या कंपन्या कुठेत...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2024 18:40 IST

आजही अनेक कंपन्या फोरजी फोन लाँच करत आहेत. शाओमी, रिअलमी, व्हिवो, ओप्पो, सॅमसंगसारख्या कंपन्यांमध्ये स्पर्धा लागली आहे.

देशात फाईव्ह जी सुरु होऊन आता दीड वर्ष होत आले आहे. यामध्ये जिओ कंपनी आघाडीवर आहे. भारतात फाईव्ह जी येणार म्हणून त्याच्या आधीच दोन वर्षांपासून स्मार्टफोन आणण्यास सुरुवात केली होती. ज्यांनी सुरुवात केली त्या आता कुठे आहेत? आणि ज्यांनी नंतर आपले फोन आणले त्या कुठे आहेत... खरेतर ज्यांनी सुरवात केलेली त्या पहिल्या तीनमध्येही नाहीत. 

आजही अनेक कंपन्या फोरजी फोन लाँच करत आहेत. शाओमी, रिअलमी, व्हिवो, ओप्पो, सॅमसंगसारख्या कंपन्यांमध्ये स्पर्धा लागली आहे. देशात सध्या ५जीची डिमांड वाढू लागली आहे. २०२३ मध्ये ५जीच्या स्मार्टफोनच्या मार्केट शेअरमध्ये ६५ टक्क्यांची वाढ झाली आहे. त्यापूर्वीच्या वर्षाच्या तुलनेत ही वाढ १२२ टक्क्यांची आहे. 

यामुळे सारी गणितेच बदलून गेली आहे. 23 टक्के वाट्यासह सॅमसंग फाईव्ह जी फोनच्या स्पर्धेत आघाडीवर आहे. तर व्हीवोने १५ टक्के वाटा मिळवत दुसरा क्रमांक पटकावला आहे. तिसरा क्रमांक वनप्लसचा आहे. हे जरा धक्का देणारे आहे. कारण वनप्लसचे फाईव्ह जी फोन हे २० हजारांपासून सुरु होतात. तर शाओमी, रेडमी, रिअलमी सारख्या कंपन्यांचे फाईव्ह जी स्मार्टफोन हे १२-१३ हजारांपासून सुरु होता. यात शाओमीचा पोको देखील ब्रँड आहे. परंतु एवढे स्वस्त फोन विकूनही या कंपन्या कुठेच दिसत नाहीएत. 

लोकांचा खरेदी पॅटर्न बदललाय?फाईव्ह जी फोन घेताना लोकांचा ओढा हा २५ हजार रुपयांच्या रेंमकडे वळला आहे. या रेंजमध्ये दरवर्षागणिक ७१ टक्क्यांची वाढ नोंदविण्यात आली आहे. ४जी फीटर फोन मार्केटमध्ये जिओमुळे ५ टक्क्यांची वाढ कायम आहे. २जी फोनच्या शिपमेंटमध्ये १२ टक्क्यांची घट झाली आहे.  

टॅग्स :5G५जीsamsungसॅमसंगVivoविवोOneplus mobileवनप्लस मोबाईलxiaomiशाओमी