शहरं
Join us  
Trending Stories
1
उबाठा म्हणजे युज ॲण्ड थ्रो पार्टी, त्यांचा जीव मुंबई महानगरपालिकेच्या तिजोरीत; एकनाथ शिंदे यांची टीका
2
Pahalgam Terror Attack: कलमा पढायला सांगितलं, पँट काढली अन्...! पहलगाममध्ये दहशतवाद्यांचा उन्माद; धर्म विचारून २७ जणांची हत्या
3
हा देशाच्या एकता व अखंडतेवर हल्ला, पहलगाम हल्ल्याचा संघाकडून निषेध
4
हॉस्टेलच्या रूममध्येच 'ती'ने संपविले जीवन; सोलापुरातील धक्कादायक घटना
5
KL राहुलचं एकमद कूल सेलिब्रेशन! मग संजीव गोयंका यांच्या हातात हात दिला; पण... (VIDEO)
6
लग्नानंतर सातव्या दिवशीच नौदलाच्या अधिकाऱ्याची दहशतवाद्यांकडून हत्या; हनिमूनसाठी गेले होते विनय नरवाल
7
अमरनाथ यात्रेपूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; TRF च्या टेरर मॉड्यूलने चिंता वाढली
8
चोरीच्या आरोपातून दोन तरूणांना बैलबंडीला जुंपले; व्हीडिओ व्हायरल, १० जणांवर गुन्हा दाखल
9
IPL 2025 LSG vs DC : लखनौच्या संघासमोर केएल राहुलचा रुबाब; सिक्सर मारत संपवली मॅच
10
पहलगाम मध्ये तुमच्या ओळखीचे कुणी अडकले असेल तर 'या' तीन क्रमांकावर साधू शकता संपर्क
11
Rishabh Pant : पंतनं हिंमत दाखवली नाही की, तो किंमत शून्य झालाय? एक निर्णय अन् अनेक प्रश्न
12
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
13
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
14
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
15
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
16
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
17
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
18
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
19
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
20
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल

5G स्मार्टफोन मार्केटमध्ये उशिरा आली, किंग झाली ही कंपनी; पहिल्या आलेल्या कंपन्या कुठेत...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2024 18:40 IST

आजही अनेक कंपन्या फोरजी फोन लाँच करत आहेत. शाओमी, रिअलमी, व्हिवो, ओप्पो, सॅमसंगसारख्या कंपन्यांमध्ये स्पर्धा लागली आहे.

देशात फाईव्ह जी सुरु होऊन आता दीड वर्ष होत आले आहे. यामध्ये जिओ कंपनी आघाडीवर आहे. भारतात फाईव्ह जी येणार म्हणून त्याच्या आधीच दोन वर्षांपासून स्मार्टफोन आणण्यास सुरुवात केली होती. ज्यांनी सुरुवात केली त्या आता कुठे आहेत? आणि ज्यांनी नंतर आपले फोन आणले त्या कुठे आहेत... खरेतर ज्यांनी सुरवात केलेली त्या पहिल्या तीनमध्येही नाहीत. 

आजही अनेक कंपन्या फोरजी फोन लाँच करत आहेत. शाओमी, रिअलमी, व्हिवो, ओप्पो, सॅमसंगसारख्या कंपन्यांमध्ये स्पर्धा लागली आहे. देशात सध्या ५जीची डिमांड वाढू लागली आहे. २०२३ मध्ये ५जीच्या स्मार्टफोनच्या मार्केट शेअरमध्ये ६५ टक्क्यांची वाढ झाली आहे. त्यापूर्वीच्या वर्षाच्या तुलनेत ही वाढ १२२ टक्क्यांची आहे. 

यामुळे सारी गणितेच बदलून गेली आहे. 23 टक्के वाट्यासह सॅमसंग फाईव्ह जी फोनच्या स्पर्धेत आघाडीवर आहे. तर व्हीवोने १५ टक्के वाटा मिळवत दुसरा क्रमांक पटकावला आहे. तिसरा क्रमांक वनप्लसचा आहे. हे जरा धक्का देणारे आहे. कारण वनप्लसचे फाईव्ह जी फोन हे २० हजारांपासून सुरु होतात. तर शाओमी, रेडमी, रिअलमी सारख्या कंपन्यांचे फाईव्ह जी स्मार्टफोन हे १२-१३ हजारांपासून सुरु होता. यात शाओमीचा पोको देखील ब्रँड आहे. परंतु एवढे स्वस्त फोन विकूनही या कंपन्या कुठेच दिसत नाहीएत. 

लोकांचा खरेदी पॅटर्न बदललाय?फाईव्ह जी फोन घेताना लोकांचा ओढा हा २५ हजार रुपयांच्या रेंमकडे वळला आहे. या रेंजमध्ये दरवर्षागणिक ७१ टक्क्यांची वाढ नोंदविण्यात आली आहे. ४जी फीटर फोन मार्केटमध्ये जिओमुळे ५ टक्क्यांची वाढ कायम आहे. २जी फोनच्या शिपमेंटमध्ये १२ टक्क्यांची घट झाली आहे.  

टॅग्स :5G५जीsamsungसॅमसंगVivoविवोOneplus mobileवनप्लस मोबाईलxiaomiशाओमी