शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
2
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
3
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
4
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
5
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
6
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
7
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
8
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
9
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
10
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
11
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
12
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
13
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
14
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
15
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
16
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
17
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
18
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
19
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...

अद्याप ५ जी देशभरात पोहोचले नाहीय, पण केंद्राकडून भारत 6G अलायन्सची घोषणा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2023 13:50 IST

भारत 6G अलायन्सचे मुख्य उद्दिष्ट 6G च्या व्यावसायिक आणि सामाजिक गरजा तांत्रिक गरजांच्या पलीकडे समजून घेणे आणि प्रोत्साहन देणे हे आहे.

भारतात अद्याप सर्वत्र ५ जीचे जाळे पसरलेले नाही तोवर केंद्र सरकारने ६जी ची तयारी सुरु केली आहे. अद्याप देशातील मोठा भाग असलेला ग्रामीण भाग अद्याप यापासून दूर आहे. असे असताना भारत 6G जी घोषणा केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी केली आहे. 

वैष्णव यांनी नव्या आघाडीची घोषणा केली आहे. दूरसंचार विभागाने (DoT) नवीन वायरलेस तंत्रज्ञानाभोवती नावीन्यपूर्ण काम करण्यासाठी भारत 6G अलायन्सची घोषणा केली आहे. भारत 6G अलायन्स हे सार्वजनिक आणि खाजगी कंपन्या, शैक्षणिक संस्था, संशोधन संस्था आणि मानक विकास संस्था यांचा समावेश असलेले असेच एक सहयोगी व्यासपीठ आहे. त्याची वेबसाइटही सुरू करण्यात आली आहे.

भारत 6G अलायन्सचे मुख्य उद्दिष्ट 6G च्या व्यावसायिक आणि सामाजिक गरजा तांत्रिक गरजांच्या पलीकडे समजून घेणे आणि प्रोत्साहन देणे हे आहे. इंडिया 6G अलायन्सचे उद्दिष्ट भारतीय स्टार्टअप्स, कंपन्या आणि मॅन्युफॅक्चरिंग इकोसिस्टम यांना एकत्र आणून भारतात 6G तंत्रज्ञानाची रचना, विकास आणि उपयोजन यावर काम करणारी कंसोर्टिया तयार करणे आहे.

5G पेक्षा 6G हे १०० पट वेगवान असणार आहे. 6G सुरू झाल्यानंतर ग्रामीण भागात 1,50,000 ब्रॉडबँड कनेक्शन उपलब्ध होऊ शकतील अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. सरकारला 6G च्या माध्यमातून ग्रामीण भागात स्वस्त आणि विश्वासार्ह इंटरनेट सेवा उपलब्ध करून द्यायची आहे. शिक्षण, ई-कॉमर्ससह अनेक क्षेत्रात विकास होण्याची अपेक्षा आहे. तसेच सिक्स जी हे स्वस्त असण्याची शक्यता आहे.  

टॅग्स :5G५जी