शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: रस्त्यावर उतरत सरकारची कोंडी; बच्चू कडू यांच्या प्रमुख मागण्या कोणत्या?
2
'ट्रम्पने 50 वेळा मोदींचा अपमान केला, तरीही मोदी गप्प; इंदिरा गांधींसारखे धाडस हवे'- राहुल गांधी
3
'तुम्ही सांगा फक्त, नरेंद्र मोदी मतांसाठी स्टेजवर नाचायलाही तयार होतील,' राहुल गांधींची टीका
4
"महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणी SIT स्थापन करा, रणजितसिंह निंबाळकरांना तात्काळ अटक करा’’, कांग्रेसची मागणी 
5
‘केंद्रच्या कर्मचाऱ्यांचा डेटा गेला चीनकडे, देशातील गल्लीबोळाची त्यांना माहिती’, बड्या टेक तज्ज्ञाचा सनसनाटी दावा 
6
बाबोsss.... फुटबॉल विश्वचषकासाठी सौदी अरेबिया बांधणार जगातील पहिले 'स्काय स्टेडियम'
7
डॉक्टर तरुणी रात्री १.३० वाजता हॉटेलमध्ये आली होती; सीसीटीव्ही फुटेज पहिल्यांदाच समोर आले
8
रामकेशच्या हत्येचा फूलप्रूफ प्लॅन बनवला; मग खूनी गर्लफ्रेंडचं रहस्य कसं उघड झालं? पोलिसांनी सांगितली संपूर्ण कहाणी
9
Guruvar Ke Upay: गुरुवार विशेष उपाय कराल, तर एका हळदीच्या गाठीने मालामाल व्हाल!
10
भारताच्या डावपेचामुळे पाकिस्तानचं टेन्शन वाढलं; ८ हजार किमी सीमेवर युद्धाचं सावट, काय घडतंय?
11
IND vs AUS : सूर्याचं 'ग्रहण' सुटलं! हिटमॅन रोहितच्या क्लबमध्ये एन्ट्री; MS धोनीचा विक्रमही मोडला
12
Fact Check: कंडोममुळं तुंबली गर्ल्स हॉस्टेलची पाईपलाईन? व्हायरल व्हिडीओमुळे नको ‘त्या’ चर्चा!
13
मोठी बातमी! भारताकडे निघालेला रशियन तेलाचा टँकर समुद्रातून अचानक माघारी वळला; रिफायनरींची चिंता वाढली...
14
८ व्या वेतन आयोगाचा केव्हापासून मिळणार फायदा, संपूर्ण प्रक्रियेला किती वेळ लागणार? जाणून घ्या
15
भारताचा हिटमॅन 'जगात भारी'! वनडेमध्ये रोहित शर्मा अव्वल, गिलला मागे टाकत रचला विश्वविक्रम
16
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यासोबत दिसल्या स्क्वॉड्रन लीडर शिवांगी सिंग! 'त्या' एका फोटोने पाकिस्तानचा होईल जळफळाट
17
पाकिस्तान करणार हमासचा खात्मा? अमेरिकेची 'चलाख' खेळी; असीम मुनीर २० हजार सैन्य उतरवणार
18
VIDEO: बकरीसोबत रील बनवत होती एक मुलगी, अचानक बकरीने जे केलं... पाहून तुम्हालाही येईल हसू
19
'कांतारा'फेम ऋषभ शेट्टीने साकारला होता 'घाशीराम', गाजलेल्या मराठी नाटकाशी आहे 'हे' कनेक्शन
20
आजोबांच्या संपत्तीवर नातवंडांचा जन्मसिद्ध हक्क नाही; मुंबई हायकोर्टाचा मोठा निर्णय, प्रकरण काय?

अद्याप ५ जी देशभरात पोहोचले नाहीय, पण केंद्राकडून भारत 6G अलायन्सची घोषणा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2023 13:50 IST

भारत 6G अलायन्सचे मुख्य उद्दिष्ट 6G च्या व्यावसायिक आणि सामाजिक गरजा तांत्रिक गरजांच्या पलीकडे समजून घेणे आणि प्रोत्साहन देणे हे आहे.

भारतात अद्याप सर्वत्र ५ जीचे जाळे पसरलेले नाही तोवर केंद्र सरकारने ६जी ची तयारी सुरु केली आहे. अद्याप देशातील मोठा भाग असलेला ग्रामीण भाग अद्याप यापासून दूर आहे. असे असताना भारत 6G जी घोषणा केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी केली आहे. 

वैष्णव यांनी नव्या आघाडीची घोषणा केली आहे. दूरसंचार विभागाने (DoT) नवीन वायरलेस तंत्रज्ञानाभोवती नावीन्यपूर्ण काम करण्यासाठी भारत 6G अलायन्सची घोषणा केली आहे. भारत 6G अलायन्स हे सार्वजनिक आणि खाजगी कंपन्या, शैक्षणिक संस्था, संशोधन संस्था आणि मानक विकास संस्था यांचा समावेश असलेले असेच एक सहयोगी व्यासपीठ आहे. त्याची वेबसाइटही सुरू करण्यात आली आहे.

भारत 6G अलायन्सचे मुख्य उद्दिष्ट 6G च्या व्यावसायिक आणि सामाजिक गरजा तांत्रिक गरजांच्या पलीकडे समजून घेणे आणि प्रोत्साहन देणे हे आहे. इंडिया 6G अलायन्सचे उद्दिष्ट भारतीय स्टार्टअप्स, कंपन्या आणि मॅन्युफॅक्चरिंग इकोसिस्टम यांना एकत्र आणून भारतात 6G तंत्रज्ञानाची रचना, विकास आणि उपयोजन यावर काम करणारी कंसोर्टिया तयार करणे आहे.

5G पेक्षा 6G हे १०० पट वेगवान असणार आहे. 6G सुरू झाल्यानंतर ग्रामीण भागात 1,50,000 ब्रॉडबँड कनेक्शन उपलब्ध होऊ शकतील अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. सरकारला 6G च्या माध्यमातून ग्रामीण भागात स्वस्त आणि विश्वासार्ह इंटरनेट सेवा उपलब्ध करून द्यायची आहे. शिक्षण, ई-कॉमर्ससह अनेक क्षेत्रात विकास होण्याची अपेक्षा आहे. तसेच सिक्स जी हे स्वस्त असण्याची शक्यता आहे.  

टॅग्स :5G५जी