शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

अद्याप ५ जी देशभरात पोहोचले नाहीय, पण केंद्राकडून भारत 6G अलायन्सची घोषणा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2023 13:50 IST

भारत 6G अलायन्सचे मुख्य उद्दिष्ट 6G च्या व्यावसायिक आणि सामाजिक गरजा तांत्रिक गरजांच्या पलीकडे समजून घेणे आणि प्रोत्साहन देणे हे आहे.

भारतात अद्याप सर्वत्र ५ जीचे जाळे पसरलेले नाही तोवर केंद्र सरकारने ६जी ची तयारी सुरु केली आहे. अद्याप देशातील मोठा भाग असलेला ग्रामीण भाग अद्याप यापासून दूर आहे. असे असताना भारत 6G जी घोषणा केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी केली आहे. 

वैष्णव यांनी नव्या आघाडीची घोषणा केली आहे. दूरसंचार विभागाने (DoT) नवीन वायरलेस तंत्रज्ञानाभोवती नावीन्यपूर्ण काम करण्यासाठी भारत 6G अलायन्सची घोषणा केली आहे. भारत 6G अलायन्स हे सार्वजनिक आणि खाजगी कंपन्या, शैक्षणिक संस्था, संशोधन संस्था आणि मानक विकास संस्था यांचा समावेश असलेले असेच एक सहयोगी व्यासपीठ आहे. त्याची वेबसाइटही सुरू करण्यात आली आहे.

भारत 6G अलायन्सचे मुख्य उद्दिष्ट 6G च्या व्यावसायिक आणि सामाजिक गरजा तांत्रिक गरजांच्या पलीकडे समजून घेणे आणि प्रोत्साहन देणे हे आहे. इंडिया 6G अलायन्सचे उद्दिष्ट भारतीय स्टार्टअप्स, कंपन्या आणि मॅन्युफॅक्चरिंग इकोसिस्टम यांना एकत्र आणून भारतात 6G तंत्रज्ञानाची रचना, विकास आणि उपयोजन यावर काम करणारी कंसोर्टिया तयार करणे आहे.

5G पेक्षा 6G हे १०० पट वेगवान असणार आहे. 6G सुरू झाल्यानंतर ग्रामीण भागात 1,50,000 ब्रॉडबँड कनेक्शन उपलब्ध होऊ शकतील अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. सरकारला 6G च्या माध्यमातून ग्रामीण भागात स्वस्त आणि विश्वासार्ह इंटरनेट सेवा उपलब्ध करून द्यायची आहे. शिक्षण, ई-कॉमर्ससह अनेक क्षेत्रात विकास होण्याची अपेक्षा आहे. तसेच सिक्स जी हे स्वस्त असण्याची शक्यता आहे.  

टॅग्स :5G५जी