शहरं
Join us  
Trending Stories
1
तातडीने इराण सोडा, आर्मेनिया किंवा तुर्कीमार्गे बाहेर पडा! अमेरिकेचे आपल्या नागरिकांना आदेश
2
मराठी मुलांना नोकरी देण्यास उद्योगपतीचे स्वागत केले; गैर काय? फडणवीस यांचा ठाकरेंवर हल्लाबोल
3
इराणसोबत व्यापार कराल तर २५% टॅरिफ द्यावा लागेल...! ट्रम्प यांची पुन्हा धमकी; या देशांवर होणार थेट परिणाम
4
Stock Market Holidays: गुरुवार १५ जानेवारीला शेअर बाजाराचं कामकाम राहणार बंद; काय आहे यामागचं कारण? जाणून घ्या
5
आजचे राशीभविष्य, १३ जानेवारी २०२६: नोकरी, व्यवसायात लाभ, नशिबाची साथ; अनुकूल दिवस
6
२०२६ची पहिली षट्तिला एकादशी: अनंत कृपा लाभेल, काही कमी पडणार नाही; ‘असे’ करा व्रत पूजन!
7
पैशांच्या जोरावर निवडणुका जिंकण्याची स्पर्धा; राज यांनी पाच हजारांना मत विकणाऱ्यांचे कान टोचले
8
६ दिवसांत ५ ग्रहांचे गोचर: ७ राशींची संक्रांत संपणार, लक्षणीय लाभ; पैशांचा ओघ, सुखाचा काळ!
9
एफआयआरची माहिती लपवली; किशोरी पेडणेकरांविरोधात याचिका, निवडणुकीनंतर सुनावणी होणार
10
'लाडक्या बहिणींना' आगाऊ रक्कम देण्यास निवडणूक आयोगाची मनाई; डिसेंबरचे १,५०० रुपये देण्यास मुभा
11
'...तर मी वकील, शिंदे कामगार नेते, अजितदादा झाले असते इन्स्पेक्टर': मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
12
डोंबिवलीत निवडणुकीला हिंसक वळण! भाजप उमेदवाराचे पती गंभीर जखमी; कार्यकर्त्यांमध्ये रात्रभर राडा
13
देवेंद्र फडणवीसही म्हणाले,"लाव रे तो व्हिडिओ"; ठाकरे बंधू एकमेकांबद्दल काय बोलले होते तेच ऐकवले...
14
मतदान केंद्रावर मोबाइलबंदी आहे की नाही? निवडणूक आयोगाचे स्पष्ट आदेशच नाहीत
15
"आमच्या मदतीशिवाय महापौर होऊच शकत नाही"; काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांचा दावा
16
"मराठी माणूस खतरे में है, मग ३० वर्ष तुम्ही..." फडणवीस यांचा ठाकरेंवर निशाणा
17
BMC Elections 2026 : "काहींना निवडणुका आल्या की, मराठी माणूस दिसतो, इतरवेळी नेटफ्लिक्स..." एकनाथ शिंदेंचा ठाकरेंवर हल्लाबोल
18
अर्ज मागे घेण्यासाठी कोट्यवधीची ऑफर, 'त्या' उमेदवारांना स्टेजवरच बोलावले; राज ठाकरेंचा घणाघात
19
केजी टू पीजी मोफत शिक्षण, मराठी आणि हिंदी भाषा सक्तीची असेल; नवी मुंबईत भाजपाचा जाहीरनामा
20
WPL मध्ये २४ तासांच्या आत विक्रमाची पुनरावृत्ती! ग्रेसनं केली सोफीची बरोबरी; त्यातही कमालीचा योगायोग
Daily Top 2Weekly Top 5

या उद्योगातील ५० हजार नोकऱ्या धोक्यात! हळूच जातील जॉब; हा आहे कंपन्यांचा प्लान

By संतोष कनमुसे | Updated: October 11, 2025 18:35 IST

भारतीय आयटी टेक इंडस्ट्रीजमध्ये काही दिवसांपासून नोकरी कपात सुरू आहे. एआयचा मोठा फटका कर्मचाऱ्यांना बसत आहे.

सध्या जगभरात एआयमुळे मोठी क्रांती झाली आहे. अनेकांनी आपल्या दररोजच्या कामात एआयचा वापर सुरू केलाय. टेक कंपन्यांमध्ये एआयमुळे मोठा फरक पडलाय. भारतीय टेक इंडस्ट्रीमध्येही एआयमुळे मोठा बदल झाला. अनेक कंपन्यांमध्ये नोकऱ्या कमी होत असल्याचे दिसतंय.

२०२५ च्या अखेरीस ५०,००० हून अधिक लोक त्यांच्या नोकऱ्या गमावू शकतात, असं बोललं जात आहे. या वर्षी अनेक कंपन्यांनी आधीच मोठ्या प्रमाणात टाळेबंदी लागू केली आहे आणि काही कंपन्या अजूनही करत आहेत. या निर्णयामुळे टेक कंपन्यांमध्ये गोंधळ उडाला आहे.

भारताच्या शस्त्रांपुढे पाकिस्तानचे काहीच चालणार नाही; कितीही साठा वाढवला तरीही उपयोग नाही

एका अहवालामध्ये आयटी तज्ञाने त्यांचा अनुभव सांगितला आहे. "एक दिवस एचआरने मला फोन केला आणि मला सांगितले की माझी आता गरज नाही. त्यांनी मला सांगितले की हा माझा शेवटचा दिवस आहे आणि मी लगेच निघू शकतो. त्यांनी सांगितले की हा कामगिरीशी संबंधित मुद्दा आहे आणि मला तीन महिन्यांचा पगार देऊन काढून टाकण्यात आले." त्याचप्रमाणे, काही कंपन्या ही प्रक्रिया हळू पद्धतीने करत आहेत. व्यवस्थापन छुप्या पद्धतीने कर्मचाऱ्यांना काढून टाकत आहे.

टीसीएसने जुलैमध्ये मार्च २०२६ पर्यंत त्यांच्या कर्मचाऱ्यांपैकी सुमारे २% किंवा अंदाजे १२,००० लोकांना काढून टाकणार असल्याची घोषणा केली. फक्त TCSच नाही तर अनेक मोठ्या आणि लहान टेक कंपन्या कर्मचाऱ्यांना शांतपणे राजीनामा देण्यास किंवा इतर नोकऱ्या शोधण्यास सांगत आहेत. २०२३ ते २०२४ दरम्यान अंदाजे २५,००० कर्मचाऱ्यांना काढून टाकले जाईल आणि या वर्षी ही संख्या दुप्पट होऊ शकते.

छुप्या पद्धतीने कर्मचाऱ्यांची कपात सध्या भारतीय आयटी आणि तंत्रज्ञान उद्योगासाठी एक मोठा धोका निर्माण करत आहे. अंदाजानुसार, वर्षाच्या अखेरीस ५०,००० नोकऱ्या जाऊ शकतात.

कंपन्या एआयचा वापर वाढवत आहेत

कंपन्या एआयचा वापर वाढवत आहेत. म्हणूनच कंपन्या अतिरिक्त कर्मचारी कमी करत आहेत. एआय अनेक कामे करत आहे. यामुळे मानवी कर्मचार्‍यांची गरज कमी होत आहे. टीसीएस आणि एक्सेंचरने एकत्रितपणे जागतिक स्तरावर २३,००० हून अधिक नोकऱ्या कमी केल्या आहेत. एक्सेंचरने ८६५ मिलियन डॉलर्सच्या खर्च कपात योजनेचा भाग म्हणून जून ते ऑगस्ट दरम्यान ११,००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले.

English
हिंदी सारांश
Web Title : 50,000 jobs at risk in industry due to AI adoption.

Web Summary : AI advancements threaten 50,000 jobs in the Indian tech industry by 2025. Companies are quietly reducing workforce, using AI for tasks, leading to silent layoffs. TCS and Accenture have already cut thousands of jobs globally due to this shift.
टॅग्स :Artificial Intelligenceआर्टिफिशिअल इंटेलिजन्सtechnologyतंत्रज्ञानjobनोकरी