सलामीवीर अजिंक्य रहाणे व यष्टिरक्षक इशान किशन यांच्या शतकाच्या जोरावर भारत ‘क’ने देवधर चषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारत ‘ब’ला २९ धावांनी पराभूत करत जेतेपद पटकावले. ...
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील तिसऱ्या सामन्यात असेच एक गिफ्ट भारताचा कर्णधार विराट कोहलीने पंचांना सामनाधिकाऱ्यांना दिले आणि त्याची जोरदार चर्चा झाली. ...