पहिल्या कसोटी सामन्यात लाजिरवाणा पराभव स्वीकारावा लागल्यानंतर थोड्याच दिवसात दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी सज्ज होणे कठीण असते. विशेषता खराब फॉर्मात असलेल्या खेळाडूंसाठी हे मोठे आव्हान असते. ...
गोव्यामध्ये सुरु असलेल्या दृष्टिहीन क्रिकेटपटूंच्या त्रिकोणीय सामान्यांच्या मालिकेतील आजच्या सामन्यामध्ये श्रीलंकेने इंग्लंडचा २४ धावांनी पराभव केला. ...
आशिया चषक स्पर्धेत भारताचे नेतृत्व रोहित शर्माकडे सोपवण्यात आले होते. पण आता विश्रांतीनंतर मैदानात परतलेल्या विराट कोहलीने भारतीय संघाचे कर्णधारपद सोपवण्यात आले आहे. ...
बीसीसीआयच्या प्रशासकीय समितीने आज एका बैठकीचे आयोजन केले होते. त्यामध्ये निवड समिती आणि शास्त्री-कोहली यांच्यामध्ये बेबनाव असल्याची बाब समोर आली आहे. ...