अभिमन्यू ईश्वरनचे द्विशतक व अमोलप्रीत सिंगचे शतक या जोरावर भारत ‘अ’ संघाने रविवारी पहिल्या अनौपचारीक कसोटीत श्रीलंका ‘अ’ संघाविरुद्ध ५ बाद ६२२ धावसंख्येवर डाव घोषित केला. ...
आतापर्यंत वर्ल्डकपमध्ये झालेल्या एकाही सामन्यात पाकिस्तानला भारतावर मात करता आलेली नाही. पण यावेळी मात्र इतिहास बदलणार असल्याचे संकेत पाकिस्तानचा माजी कर्णधार इंझमाम उल हकने दिले आहेत. ...