‘परिस्थितीनुसार धावा कशा काढायच्या, शिवाय धावसंख्येला आकार कसा द्यायचा याची कला आता चांगलीच अवगत झाली,’ असे मत भारताचा सलामीवीर लोकेश राहुल याने व्यक्त केले. ...
भारताच्या स्टार शटलर्स पी. व्ही. सिंधू आणि सायना नेहवाल यांनी बुधवारी सहज विजयासह मलेशिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेच्या महिला एकेरीची दुसरी फेरी गाठली. ...
‘कसोटी क्रिकेट पाच दिवसांचेच असायला हवे,’ असे स्पष्ट मत आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेत (आयसीसी) क्रिकेट समितीचे सदस्य असलेले आणि श्रीलंकेचा माजी दिग्गज क्रिकेटपटू माहेला जयवर्धनेने बुधवारी मांडले. ...
पेण येथील सहा मुलांनी रिले पद्धतीने धरमतर ते एलिफंटा हे २३३ किलोमीटर अंतर सलग सहा वेळा ७५ तास ७ मिनिटे आणि ५५ सेकंदात पार करून एक आगळावेगळा विक्रम आपल्या नावावर केला आहे. ...
आता खेलो इंडियाच्या उद्घाटन सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी दांडी असल्याची वृत्त समोर आले आहे. मोठा धोका टाळण्यासाठी मोदी यांनी हे पाऊल उचलले असल्याचे म्हटले जात आहे. ...