शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
4
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
5
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
6
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
7
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
8
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
9
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
10
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
11
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
12
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
13
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
14
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
15
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
16
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
17
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
18
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
19
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
20
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त

दम लागेपर्यंत हापसावं लागतं, तेव्हा भरते घागर...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2019 05:52 IST

गावात पाऊल ठेवताच या महिलेने व्यथा मांडली अन् त्यावरूनच गावातील पिण्याच्या पाण्याची व जनावरांच्या चाºयाची दाहकता डोळ्यासमोर उभी राहिली.

- अशोक कांबळेमोहोळ (जि. सोलापूर): वाड्या-वस्त्यांवर प्यायला पाणी नाही, ज्या शेतकऱ्याकडे पाणी आहे, त्यांच्या हातापाया पडून चार घागरी मागून घ्याव्या लागतात... इथे पाण्यासाठी भांडणे होतात, दम लागेपर्यंत अर्धा तास हापसावं तेंव्हा कुठं घागर भरते! असा आक्रोश होता खुनेश्वर गावातील ६५ वर्षांच्या सुभद्राबाई चव्हाण यांचा. गावात पाऊल ठेवताच या महिलेने व्यथा मांडली अन् त्यावरूनच गावातील पिण्याच्या पाण्याची व जनावरांच्या चाºयाची दाहकता डोळ्यासमोर उभी राहिली.मोहोळ शहरापासून पंचवीस किलोमीटर अंतरावर तालुक्याच्या टोकाचे मराठवाड्याच्या सीमेवर त्या काळात निजाम संस्थानाच्या ताब्यात असणाºया या गावात मक्याच्या पिकाची रास असायची. निजामांनी बांधलेल्या विहिरी गावात आहेत. शंभर वर्षे गावाला पाणीपुरवठा करायच्या, परंतु आज या सर्व विहिरी कोरड्या पडल्यात. आज पिण्याच्या पाण्यासह जनावरांच्या चाºयापाई हजारो रुपये किमतीची जनावरे विकण्याची वेळ गावकऱ्यांवर आली असून पाण्यासाठी भटकंती करायची वेळ आली आहे.तीन हजार लोकसंख्या असणाºया या गावात सातशे कुटुंबे आहेत. निजामाने पाडलेल्या विहिरीसह गावात व परिसरात १०० हून अधिक विहिरी आहेत, परंतु मागील वीस वर्षांपासून पाऊस कमी पडत चालल्याने त्या दिवसेंदिवस कोरड्या पडत गेल्या. आज तर सर्व विहिरी कोरड्या पडल्या आहेत. म्हणून ग्रामपंचायतीसह वाड्या-वस्त्यांवर लोकांनी बोअर घेतले आहेत.गेल्या दोन महिन्यापूर्वी पिण्याच्या पाण्याचा टँकर सुरू करावा म्हणून ठराव दिला आहे, परंतु अद्याप गावाला टँकर मिळाला नसल्याचे माजी सरपंच चंद्रहार चव्हाण यांनी सांगितले.

टॅग्स :droughtदुष्काळSolapurसोलापूर