शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
9
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
10
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
11
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
12
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
13
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
14
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
15
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
16
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
17
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
18
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
19
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
20
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  

ऐन उन्हाच्या कडाक्यात सोलापुरात पाच दिवसाआड पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2019 15:06 IST

टंचाई : वेळेवर पाणी न सोडल्याचा परिणाम

ठळक मुद्देऔज बंधारा कोरडा पडल्यानंतर आता टाकळी जॅकवेलमधील पाण्याची पातळी २ फूट ९ इंच इतकी आहेउजनी धरणातून वेळेवर पाणी सोडण्याचे प्रयत्न न झाल्याने शहरावरील नागरिकांवर जलसंकट ओढवले आहे. 

सोलापूर : औज बंधारा कोरडा पडल्यानंतर आता टाकळी जॅकवेलमधील पाण्याची पातळी २ फूट ९ इंच इतकी आहे. या कारणास्तव मंगळवारपासून शहरात पाच दिवसाआड पाणी येणार असल्याचे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने जाहीर केले आहे.  उजनी धरणातून वेळेवर पाणी सोडण्याचे प्रयत्न न झाल्याने शहरावरील नागरिकांवर जलसंकट ओढवले आहे. 

दोन आठवड्यांपूर्वी औज बंधारा कोरडा पडला होता. उजनी धरणातून भीमा नदीत १५ मार्चपर्यंत पाणी सोडावे, अशी मागणी महापालिकेने जलसंपदा विभागाकडे केली होती. परंतु, उजनी धरणातून कालव्यांसाठी पाणी सोडण्यात आले होते. हे आवर्तन पूर्ण होईपर्यंत भीमा नदीत पाणी सोडता येणार नाही, असे जलसंपदा विभागाने स्पष्ट केले. 

हे पाणी औज बंधाºयात पोहोचण्यास सहा ते सात दिवसांचा कालावधी लागणार आहे. टाकळी येथील पाण्याचा उपसा कमी होणार असल्याची बाब विचारात घेऊन महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने शहरात पाच दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे.  औज बंधाºयात पाणी येईपर्यंत शहरात पाच दिवसाआड पाणी येईल, असेही महापालिकेने स्पष्ट केले आहे. 

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Municipalसोलापूर महानगरपालिकाWaterपाणीdroughtदुष्काळwater shortageपाणीटंचाई