शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
2
साताऱ्यात वातावरण तापणार; शनिवार-रविवारची सुटी हेरून गुन्हा दाखल केल्याची एपीएमसीत चर्चा
3
७० वर्षांत काहीच झाले नाही, मग १० वर्षे तुम्ही काय केले; प्रियंका गांधींचा PM मोदींना सवाल
4
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
5
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
6
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
7
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
8
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
9
जॅक नो Chill! २२ वर्षीय पोरानं मुंबईला पाणी पाजले; दिल्लीने उभी केली सर्वोच्च धावसंख्या 
10
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
11
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
12
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
13
हृदयद्रावक! ६ महिन्यांचा लेक पोरका झाला; भारतमातेच्या हुतात्मा सुपुत्राला अखेरचा निरोप
14
"हमासच्या दहशतवाद्याने अंगठी देऊन मला प्रपोज केलं अन् म्हणाला..."; तरूणीने सांगितला भयानक किस्सा
15
शिरूरमध्ये अटीतटीची लढाई, वळसे पाटील लवकरच मैदानात; आढळरावांबद्दल म्हणाले...
16
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका
17
ममता बॅनर्जी हेलिकॉप्टरमध्येच पडल्या, दोन वर्षांतली चौथी घटना
18
इंटिमेट सीन्समुळे अनेक चित्रपट गमावले, आईवडिलांची नव्हती परवानगी; मृणाल ठाकुरचा खुलासा
19
९ चौकार, ३ षटकार! २२ वर्षीय जॅक फ्रेझर-मॅकगर्कची वेगवान फिफ्टी; बुमराहलाही धू धू धुतले 
20
“अशोक चव्हाण मोठे नेते असते तर मोदी-शाहांनी नांदेडमध्ये सभा घेतली नसती”: बाळासाहेब थोरात

उजनीत आले ३३.२५ टीएमसी पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2017 6:10 PM

बेंबळे : पावसाळा सुरू झाल्यापासून आजपर्यंत उजनी धरणात ३३.२५ टीएमसी पाणी वाढल्याने वजा ३१ टक्के असलेले धरण प्लस २५ टक्के झाले आहे. आतापर्यंत धरणात ५६ टक्के पाणी आले आहे. उजनी धरण सोमवारी सायंकाळपर्यंत प्लस २५ टक्क्या

ठळक मुद्देउजनी काठावरील शेतकºयांची चाललीय धावपळ !उपयुक्त पाणीसाठा हा १३.४0 टीएमसी झाला१२ धरणांचा  पाणीसाठा शंभर टक्के

आॅनलाइन लोकमत सोलापूरबेंबळे : पावसाळा सुरू झाल्यापासून आजपर्यंत उजनी धरणात ३३.२५ टीएमसी पाणी वाढल्याने वजा ३१ टक्के असलेले धरण प्लस २५ टक्के झाले आहे. आतापर्यंत धरणात ५६ टक्के पाणी आले आहे.उजनी धरण सोमवारी सायंकाळपर्यंत प्लस २५ टक्क्याच्या पुढे गेले असून, दौंडमधून येणाºया विसर्गात वरचेवर घट होत आहे. रविवारी रात्री ६५ हजार ४७0 क्युसेक्स असणारा विसर्ग आज २८ हजार ७५९ वर आला आहे. त्यात आनंदाची बाब म्हणजे दोन दिवसांपासून खडकवासला धरणातून बंद केलेला विसर्ग सोमवारी दुपारपासून सात हजार क्युसेक्सने पुन्हा चालू केला आहे. त्यामुळे पुन्हा दौंड येथील विसर्गात वाढ होण्याची शक्यता आहे. उजनी धरणात सध्या ७७ टीएमसी पाण्याचा साठा असून, त्यापैकी उपयुक्त पाणीसाठा हा १३.४0 टीएमसी झाला आहे. उजनी धरणाच्या वरील १९ धरणांपैकी खडकवासला ६ हजार ६४८ क्युसेक्स, कासारसाई ४१४, आंद्रा १ हजार १९६, वडिवळे ५६१, भामा ९२४, चासकमान ५ हजार १४५, कलमोडी ६२८ क्युसेक्सचा विसर्ग सुरू असून, १२ धरणांचा  पाणीसाठा शंभर टक्के झाला आहे.-----------उजनीची पाणी पातळी- एकूण पाणी पातळी ४९२.८00 मीटर- एकूण पाणीसाठा २ हजार १८२ दलघमी- उपयुक्त पाणीसाठा प्लस ३७९.६७ दलघमी- टक्केवारी प्लस २५.२ टक्के- विसर्ग-दौंड २८ हजार ७५९ क्युसेक्स, बंडगार्डन २0 हजार ४९८ क्युसेक्स ---------------------उजनी काठावरील शेतकºयांची चाललीय धावपळ !केत्तूर : उजनी जलाशयाच्या पाणीपातळीत वाढ होत असल्याने नदी व धरणाच्या काठावर असलेले साहित्य काढण्यासाठी शेतकºयांची धावपळ सुरू आहे.सध्या उजनी जलाशयाच्या किनाºयावर विद्युत पंप, केबल, पाईप व इतर साहित्य वर घेण्यासाठी शेतकºयांची पळापळ सुरू आहे. पाणी वाढत असल्याने अनेक शेतकºयांचे विद्युत पंप बुडण्याची दाट शक्यता आहे. यामुळे केत्तूर नं. १ येथील तुकाराम जरांडे, अमोल जरांडे, विनोद कोकणे, हनुमंत गावडे यांच्यासह शेतकरी आपले साहित्य धरण व नदी काठावरून हलवत आहेत.