शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

सोलापूर विभागात दोनशे टपाल पेट्या कर्यरत

By दिपक दुपारगुडे | Updated: April 12, 2023 17:30 IST

सोलापूर टपाल विभागात अद्याप २०० टपाल पेट्या कार्यरत असून खेड्यांपासून शहरांपर्यंत असलेली गर्दी टपाल कार्यालयांमध्ये दिसत आहे.

सोलापूर : सध्याच्या डिजिटल युगात एका खात्यातून दुसऱ्या खात्यात निधी स्थानांतरण काही सेकंदात होते; परंतु या काळातही टपाल खात्याच्या पारंपरिक ‘टपाल पेट्या’चे महत्त्व मात्र अद्याप कायम आहे. सध्याचे संगणकाचे युग आहे. एकमेकांच्या संवादासाठी आता मोबाइलची क्रांती झाली असून आधुनिक संदेशवहनासाठी पूर्वीच्या पत्राची जागा आता ई-मेल व मॅसेजने घेतली आहे. सोलापूर टपाल विभागात अद्याप २०० टपाल पेट्या कार्यरत असून खेड्यांपासून शहरांपर्यंत असलेली गर्दी टपाल कार्यालयांमध्ये दिसत आहे.

पूर्वी लहानपणी नातेवाइकांचे आलेले पत्र वाचण्यात मोठी मजा होती. तसेच लग्नपत्रिका, दु:खद बातमी, आनंद वार्ता असे सगळे काही चालायचे ते टपालपेटीमार्फत... जवानांपासून ते कंदिलाच्या प्रकाशात आपल्या मुलाच्या उत्तराची वाट पाहत बसलेली एखादी म्हातारी आजी आजोबांपर्यंत सगळ्यांना त्या पोस्टातल्या पत्राचा ध्यास लागलेला असायचा. परंतु आता व्हॉट्सॲप, ई-मेल, फेसबुक या माध्यमांद्वारे काही क्षणातच सुखदु:खाचा निरोप संबंधित नातेवाइकापर्यंत पोहोचत असल्याने आता टपालपेटीचे काम कमी झाले असले तरी ते आपले अस्तित्व टिकवून आहेत.म्हणून आहेत कार्यरत

सध्या पोस्टामधून शासनाने 'संजय गांधी', 'श्रावणबाळ' अशा विविध योजना निराधारांना सुरू करून त्यांचा दर महिन्याचा पगार हा पोस्टामधूनच केला जातो. सरकारी कार्यालयांचा व्यवहार, बँका, खासगी संस्थांचा पत्रव्यवहार, कोर्टाचा पत्रव्यवहार पोस्टाच्या माध्यमातून सुरू असल्यामुळे पोस्टाच्या पेट्या कार्यरत आहेत.काय म्हणतात टपाल अधिकारी

अनेकांना टपाल पेट्यांचा पर्याय कालबाह्य वाटत असला तरी त्याची उपयोगिता मात्र संपली नाही. कारण आजही दुर्गम भागात पत्र पोहोचवणारा पोस्टमन सरकारी योजनांचा लाभही लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवत आहे.

 

टॅग्स :Solapurसोलापूर