शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
3
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
4
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
5
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
6
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
7
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
8
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
9
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
10
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
11
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
12
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
13
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
14
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
15
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
16
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
17
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
18
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
19
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
20
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
Daily Top 2Weekly Top 5

कालव्याचे पाणी बंद करण्यासाठी स्वाभीमानीचे जलसमाधी आंदोलन

By काशिनाथ वाघमारे | Updated: February 16, 2024 22:04 IST

यंदा ६६ टक्के भरलेलं धरण आज उजनी धरण वाजा १३ टक्के वरती गेले आहे, हेच पाणी टप्या - टप्या ने शेतकऱ्यांना दिले असते तर उन्हाळ्यात देखील आवर्तन देता आले असते, असा आरोप स्वाभीमानी शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात आला.

सोलापूर : गेली चार महिने सलग कालव्यातून पाणी सोडल्यामुळे उजनी धरणातील पाणी कमी झाले आहे. कालव्याचे पाणी त्वरीत बंद करावे या मागणीसाठी स्वाभीमानी शेतकरी संघटनेच्या वतीने १६ फेब्रुवारी रोजी उजनी धरणावर जलसमाधी आंदोलन करण्यात आले. पाणी बंद करण्याचे आश्वासन सायंकाळी ७ वाजता मिळाल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

यंदा ६६ टक्के भरलेलं धरण आज उजनी धरण वाजा १३ टक्के वरती गेले आहे, हेच पाणी टप्या - टप्या ने शेतकऱ्यांना दिले असते तर उन्हाळ्यात देखील आवर्तन देता आले असते, असा आरोप स्वाभीमानी शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात आला. कालवा सल्लागार समितीच्या बेजबाबदारीमुळे मोठया दुष्काळसदृश्य परिस्थितीला सोलापूर जिल्ह्याला सामोरे जावे लागत आहे असाही आरोप स्वाभीमानी शेतकरी संघटनेने  केला आहे. कालव्याचे पाणी बंद करावे म्हणून शुक्रवारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने उजनी धरणात जलसंमाधी आंदोलन केले. यावेळी उजनी धरण व्यवस्थापनाने सायंकाळी ७ वाजता पाणी बंद करण्याचे लेखी पत्र दिले. 

 यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष प्रताप पिसाळ, उजनी धरणग्रस्त शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष सुरेश पाटील, संतोष पाटील, संतोष नाईक नवरे, निलेश मेटे, नाना मेटे, महेश स्वामी, बाबासाहेब पानबुडे, राजेंद्र बनसोडे, दिनेश मेटे, कालिदास शिरतोडे, समाधान गवळी, संदीप नगरे, सतीश नगरे, कालिदास शिरतोडे, गणेश जाधव, स्वप्निल कुलते, अजय कांबळे, पिंटू माने, मोहन कळसाईत, हनुमंत लोहार, मच्छिंद्र सलगर उपस्थीत होते. 

टॅग्स :Swabimani Shetkari Sanghatnaस्वाभिमानी शेतकरी संघटनाWaterपाणीSolapurसोलापूर