शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
3
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
4
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
5
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
6
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
7
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
8
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
9
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
10
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
11
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
12
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
13
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
14
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
15
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
16
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
17
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
18
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
19
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
20
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई

कालव्याचे पाणी बंद करण्यासाठी स्वाभीमानीचे जलसमाधी आंदोलन

By काशिनाथ वाघमारे | Updated: February 16, 2024 22:04 IST

यंदा ६६ टक्के भरलेलं धरण आज उजनी धरण वाजा १३ टक्के वरती गेले आहे, हेच पाणी टप्या - टप्या ने शेतकऱ्यांना दिले असते तर उन्हाळ्यात देखील आवर्तन देता आले असते, असा आरोप स्वाभीमानी शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात आला.

सोलापूर : गेली चार महिने सलग कालव्यातून पाणी सोडल्यामुळे उजनी धरणातील पाणी कमी झाले आहे. कालव्याचे पाणी त्वरीत बंद करावे या मागणीसाठी स्वाभीमानी शेतकरी संघटनेच्या वतीने १६ फेब्रुवारी रोजी उजनी धरणावर जलसमाधी आंदोलन करण्यात आले. पाणी बंद करण्याचे आश्वासन सायंकाळी ७ वाजता मिळाल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

यंदा ६६ टक्के भरलेलं धरण आज उजनी धरण वाजा १३ टक्के वरती गेले आहे, हेच पाणी टप्या - टप्या ने शेतकऱ्यांना दिले असते तर उन्हाळ्यात देखील आवर्तन देता आले असते, असा आरोप स्वाभीमानी शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात आला. कालवा सल्लागार समितीच्या बेजबाबदारीमुळे मोठया दुष्काळसदृश्य परिस्थितीला सोलापूर जिल्ह्याला सामोरे जावे लागत आहे असाही आरोप स्वाभीमानी शेतकरी संघटनेने  केला आहे. कालव्याचे पाणी बंद करावे म्हणून शुक्रवारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने उजनी धरणात जलसंमाधी आंदोलन केले. यावेळी उजनी धरण व्यवस्थापनाने सायंकाळी ७ वाजता पाणी बंद करण्याचे लेखी पत्र दिले. 

 यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष प्रताप पिसाळ, उजनी धरणग्रस्त शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष सुरेश पाटील, संतोष पाटील, संतोष नाईक नवरे, निलेश मेटे, नाना मेटे, महेश स्वामी, बाबासाहेब पानबुडे, राजेंद्र बनसोडे, दिनेश मेटे, कालिदास शिरतोडे, समाधान गवळी, संदीप नगरे, सतीश नगरे, कालिदास शिरतोडे, गणेश जाधव, स्वप्निल कुलते, अजय कांबळे, पिंटू माने, मोहन कळसाईत, हनुमंत लोहार, मच्छिंद्र सलगर उपस्थीत होते. 

टॅग्स :Swabimani Shetkari Sanghatnaस्वाभिमानी शेतकरी संघटनाWaterपाणीSolapurसोलापूर