शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

सोलापूर बाजारभाव; पावसाने ओढ दिल्याने भाज्यांची आवक घटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2018 12:29 IST

दरात वाढ : सफरचंद, केळी आवक वाढली

ठळक मुद्दे साबुदाणा, भगर, चिक्कू, सफरचंद, केळासह उपवासाच्या पदार्थांची मागणी वाढलीदुष्काळी परिस्थितीमुळे भाजीपाला आणि फळांची आवक मोठ्या प्रमाणात घटली

सोलापूर : शारदीय नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर साबुदाणा, भगर, चिक्कू, सफरचंद, केळासह उपवासाच्या पदार्थांची मागणी वाढली आहे. साबुदाण्याचा दर ^५० ते ७० रुपये किलो आहे तर खजुराचा खजुराचा किलोचा ८० ते ९० रुपयांच्या जवळपास झाला आहे. दुष्काळी परिस्थितीमुळे भाजीपाला आणि फळांची आवक मोठ्या प्रमाणात घटली आहे.

गतवर्षी खजुराचा दर ६० रुपयांपासून ते ६५ रुपये होता. तो यावर्षी ९० ते ९० रुपयांच्या घरात गेला आहे. केळीच्या भावातही २० टक्के भाववाढ झाली आहे. दुष्काळी परिस्थितीमुळे भाजीपाल्यांची आवक कमी झाल्याने भाज्यांचे दर सुमारे ३० ते ४० टक्क्यांच्या आसपास वाढले आहेत. 

कोथिंबीर पेंढीचा दर हा २५ ते ३० रुपये असा आहे. बटाटे आणि वांगे या भाज्यांचे दर ४० ते ५० रुपये किलो झाले आहेत. महिन्यापूर्वी हेच दर १० ते २० रुपये किलो होते. नवरात्रोत्सवात फळांना ग्राहकांची जास्त मागणी जास्त होती. गेल्या आठवड्याच्या तुलनेत चिक्कूचा प्रतिकिलो दर ३० ते ४० रुपयांचा दर या आठवड्यात ५० रुपयांच्या घरात गेला आहे. सफरचंदची आवकड वाढल्याने दर ८० ते १०० रुपये प्रतिकिलो, मोसंबीचे ६० रुपये किलो, डाळींब ४० रुपयाला किलो असे भाव आहेत.

कांदा, बटाटा आवक घटली...पावसाने ओढ दिल्याने कांदा, बटाटा, वांग्यांसह पालेभाज्यांची आवड घटली आहे. याचा परिणाम दरांवर झाला आहे. पंधरा दिवसांपूर्वी असलेल्या दरापेक्षा ५० टक्के दर सध्या भाज्यांचे वाढलेले आहेत. विशेषत: कांदा, बटाटा आणि वांगे या तीन भाज्या अधिक महाग झाल्या आहेत.

फुलांचे भावझेंडू - ४०-५० रुपये किलोशेवंती  - १५० रुपये किलोगुलाब - ९० रुपये किलो

नवरात्रोत्सवात भाज्या, फळे आणि फुलांची मोठ्या प्रमाणावर मागणी असते. नेहमी पडणारा परतीचा पाऊस शहर आणि जिल्ह्यात न पडल्यामुळे भाज्या आणि फुलांच्या उत्पादनावर परिणाम झाला आहे. परिणामी या वस्तूंचे दर वाढले आहेत.- श्रीशैल घुली,भाजी आणि फूल विक्रेते.

टॅग्स :SolapurसोलापूरAPMCपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीMarketबाजारfruitsफळेagricultureशेतीFarmerशेतकरी