शहरं
Join us  
Trending Stories
1
"थोडं थांबा, ४ जूननंतर कुठे रांग लागते हे..."; सुनील तटकरेंच्या दाव्यावर शरद पवार गटाचं प्रत्युत्तर
2
"मोदींच्या साधनेमुळे वातावरण सुधारले, उष्णतेपासून दिलासा मिळाला’’, रवी किशन यांनी केला दावा  
3
बदललेले रक्त बिल्डर 'बाळा'च्या आईचे? आज मोठा खुलासा होणार, पोलिसांना लीड मिळाले...
4
भाजपा स्वबळावर जिंकू शकत नाही, ... एवढी बेगमी ते करतील; संजीव उन्हाळेंचे लोकसभा निकालावर भाकीत
5
“४ जूनला इंडिया आघाडी जिंकतेय, देशाची चॉइस पंतप्रधान म्हणून राहुल गांधी आहेत”: संजय राऊत
6
आता शिरूरमध्ये पोर्शे अपघाताची पुनरावृत्ती! पोलीस पाटलाच्या मुलीचा प्रताप; दोघांना उडवलं, एकाचा मृत्यू
7
"४६ सेकंदात २० अँगल... कॅमेरे लावून कोण ध्यान करतं?"; विरोधकांचा PM मोदींवर निशाणा
8
“देशाला पुढे नेण्यात एकटे PM मोदी अन् फडणवीस पुरेसे नाहीत”; भाजपा खासदाराचे विधान चर्चेत
9
भारतीय क्रिकेटपटूची १.५ कोटींची जमीन अधिकारी-भूमाफियांनी लाटली; कागदपत्रांत हेराफेरी, बाप फेऱ्या मारतोय
10
Gautam Adani : गौतम अदानींनी मुकेश अंबानींना टाकलं मागे, बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती
11
“पोलीस आयुक्तांना नेहमी फोन करतो”; पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणी अजित पवार स्पष्टच बोलले
12
Life lesson: भूतकाळात झालेल्या चुकांचे ओझे वर्तमानात घेऊन वावरू नका; करा 'हा' उपाय!
13
Rules Changed From 1st June 2024: १ जूनपासून ड्रायव्हिंग लायसन्ससह बदलले 'हे' नियम, SBI च्या ग्राहकांसाठीही मोठी अपडेट
14
इंडिगोच्या विमानात पुन्हा बॉम्बची धमकी; मुंबईत इमर्जन्सी लँडिंग
15
आम्ही जरांगे: दमदार भूमिकेत अजय पूरकर; साकारणार अण्णासाहेब पाटील यांची भूमिका
16
Tarot card: कोणतेही कारण असो, थांबायचं नाय गड्या थांबायचं नाय; ही शिकवण देणारा आठवडा!
17
“काँग्रेसचा दारुण पराभव होणार असल्यानेच एक्झिट पोल चर्चांमध्ये सहभागी होणार नाही”: अमित शाह
18
“PM मोदींची ध्यानसाधना देशाला लाभदायक, दुराचारी लोकांना त्याचे महत्त्व नाही”: योगी आदित्यनाथ
19
Apara Ekadashi 2024: अपरा एकादशीला सूर्याची उपासना करा; अकाली मृत्यूची भीती घालवा; वाचा शास्त्र!
20
मुलाला, बापाला अन् बापाच्या बापालाही अटक करण्यात आलीय, जे दोषी असतील...; अजित दादा स्पष्टच बोलले

औज बंधारा भागातील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा खंडित होणार; सोलापूरच्या आयुक्तांचे विजयपूर प्रशासनाला पत्र

By appasaheb.patil | Published: March 17, 2023 7:21 PM

औज बंधाऱ्यातून शहराला पाणीपुरवठा केला जातो. 

सोलापूर: औज बंधाऱ्यातून शहराला पाणीपुरवठा केला जातो. या बंधाऱ्यात सध्या मुबलक पाणी आहे, काही दिवसात उजनीतून सोडण्यात आलेले पाणीही येणार आहे. हे पाणी संपूर्ण उन्हाळा संपेपर्यंत वापरायचं आहे. त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांकडून पाणी उपसा होऊ नये यासाठी वीज पुरवठा खंडित करावा, याबाबत सोलापूर व विजयपूर जिल्हाधिकारी यांना पत्राद्वारे कळविले आहे.

येत्या २० मार्च रोजी उजनीतून औज बंधाऱ्यात पाणी सोडण्याचे रोटेशन आहे. दरम्यान ९ मार्चपर्यंत तेथील पाणी संपेल असा अंदाज होता. मात्र महापालिकेच्या अधिकार्यांनी डोहामधून पाणी आणून त्याचाच वापर करण्याचा प्रयत्न सुरू आहे.  यामुळे आवश्यकतेनुसार पाणी आहे. येत्या २० मार्च रोजी पाणी रोटेशन सोडण्यात येईल. यामुळे औज बंधारा परिसरातील शेतकऱ्यांकडून पाणी पाणी उपसा होऊ नये यासाठी वीज पुरवठा खंडित करावा याबाबत सोलापूर व विजापूर जिल्हाधिकारी यांना पत्राद्वारे कळविले आहे, असेही आयुक्तांनी सांगितले.

 

टॅग्स :Solapurसोलापूर