शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
6
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
7
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
8
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
9
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
10
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
11
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
12
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
13
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
14
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
15
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
16
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
17
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
18
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
19
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
20
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा

पाेलिसांच्या आपसातील गटबाजीमुळे सामान्यांची सुरक्षा धाेक्यात; आशिष शेलारांची टीका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2021 17:06 IST

भाजप नेते आशिष शेलार यांची टीका - साेलापुरात काेअर कमिटीच्या बैठका

साेलापूर - महाआघाडी सरकारचा पाेलिसांवरील वचक निघून गेला. पाेलिसांच्या आपसातील गटबाजीमुळे हा विभाग पाेखरला असून सर्वसामान्य माणसांची सुरक्षा धाेक्यात आली, अशी भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी साेमवारी केली.

आगामी महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हाेणाऱ्या भाजपच्या काेअर कमिटी बैठकीसाठी आमदार शेलार साेमवारी शहरात आले. छत्रपती संभाजी महाराज चाैकात शहराध्यक्ष विक्रम देशमुख, महापाैर श्रीकांचना यन्नम यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी आमदार शेलार म्हणाले, महाआघाडी सरकारच्या काळात सर्वसामान्य लाेक असुरक्षित आहेत. केवळ मंत्र्यांच्या मुलांना सुरक्षा पुरविली जात आहे. पाेलिस दलावर वचक राहिलेला नाही. राज्यात दहिहंडी उत्सव करण्यास परवानगी दिली पाहिजे. काेराेना लसीचे दाेन डाेस घेतलेल्या लाेकांना पारंपरिक पध्दतीने दहिहंडी उत्सव साजरा करण्यास परवानगी द्यावी. परवानगी न दिल्यास आंदाेलन करु.

यावेळी महापालिका परिवहन समितीचे सभापती जय साळुंखे, माजी महापाैर शाेभा बनशेट्टी, शहर संघटन सरचिटणीस रुद्रेश बाेरामणी, सरचिटणीस बिज्जू प्रधाने, संजय काेळी, इंदिरा कुडक्याल, मेनका राठाेड, राजकुमार पाटील आदी उपस्थित हाेते.

 

टॅग्स :SolapurसोलापूरAshish Shelarआशीष शेलारPoliceपोलिसGovernmentसरकार