शहरं
Join us  
Trending Stories
1
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
2
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
3
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
4
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
5
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
8
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
9
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
10
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
11
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
12
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
13
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
14
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
15
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
16
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
17
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
18
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
19
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
20
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू

पाेलिसांच्या आपसातील गटबाजीमुळे सामान्यांची सुरक्षा धाेक्यात; आशिष शेलारांची टीका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2021 17:06 IST

भाजप नेते आशिष शेलार यांची टीका - साेलापुरात काेअर कमिटीच्या बैठका

साेलापूर - महाआघाडी सरकारचा पाेलिसांवरील वचक निघून गेला. पाेलिसांच्या आपसातील गटबाजीमुळे हा विभाग पाेखरला असून सर्वसामान्य माणसांची सुरक्षा धाेक्यात आली, अशी भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी साेमवारी केली.

आगामी महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हाेणाऱ्या भाजपच्या काेअर कमिटी बैठकीसाठी आमदार शेलार साेमवारी शहरात आले. छत्रपती संभाजी महाराज चाैकात शहराध्यक्ष विक्रम देशमुख, महापाैर श्रीकांचना यन्नम यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी आमदार शेलार म्हणाले, महाआघाडी सरकारच्या काळात सर्वसामान्य लाेक असुरक्षित आहेत. केवळ मंत्र्यांच्या मुलांना सुरक्षा पुरविली जात आहे. पाेलिस दलावर वचक राहिलेला नाही. राज्यात दहिहंडी उत्सव करण्यास परवानगी दिली पाहिजे. काेराेना लसीचे दाेन डाेस घेतलेल्या लाेकांना पारंपरिक पध्दतीने दहिहंडी उत्सव साजरा करण्यास परवानगी द्यावी. परवानगी न दिल्यास आंदाेलन करु.

यावेळी महापालिका परिवहन समितीचे सभापती जय साळुंखे, माजी महापाैर शाेभा बनशेट्टी, शहर संघटन सरचिटणीस रुद्रेश बाेरामणी, सरचिटणीस बिज्जू प्रधाने, संजय काेळी, इंदिरा कुडक्याल, मेनका राठाेड, राजकुमार पाटील आदी उपस्थित हाेते.

 

टॅग्स :SolapurसोलापूरAshish Shelarआशीष शेलारPoliceपोलिसGovernmentसरकार