शहरं
Join us  
Trending Stories
1
२४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतीसाठी निवडणूक जाहीर; 'असा' आहे कार्यक्रम, दुबार मतदारावरही उचललं पाऊल
2
महादेव बेटिंग अ‍ॅप प्रकरणातील मुख्य आरोपी दुबईतून बेपत्ता, भारताच्या प्रत्यार्पणाच्या आशेला धक्का
3
'या' योजनेत गुंतवणूक केल्यास मिळेल दुहेरी फायदा आणि तगडा परतावा, निवृत्तीनंतरचे टेन्शन होईल 'गायब'!
4
सप्तपदीनंतर दोन तासांत लग्न मोडलं, वधू पक्षाने वराला झोड झोड झोडलं, नेमकं काय घडलं?  
5
कॅनडाने भारतीय विद्यार्थ्यांना दिला मोठा धक्का, ७४% विद्यार्थी व्हिसा अर्ज नाकारले
6
उद्योग जगताला मोठा धक्का! हिंदुजा ग्रुपचे अध्यक्ष गोपीचंद पी. हिंदुजा यांचे लंडनमध्ये निधन
7
चॅटजीपीटी आता तुम्हाला 'या' मुद्द्यांवर सल्ला देणार नाही! कंपनीने का बदलले नियम?
8
'एक गरिबांचा, तर दुसरा श्रीमंतांचा; दोन देश निर्माण केले', राहुल गांधींचा PM मोदींवर निशाणा
9
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किंमतीत मोठी घसरण, Silver ₹३५०० तर Gold किती रुपयांनी झालं स्वस्त?
10
DSP Rishikant Shukla: दहा वर्षांच्या सेवेतच जमवली १०० कोटींची माया; एक दोन नव्हे, तब्बल १२ भूखंड, ११ दुकाने अन्...
11
पत्नीने दिला जुळ्यां मुलांना जन्म, पती म्हणाला, ही माझी मुलंच नाहीत, जोरदार राडा, अखेरीस समोर आलं वेगळंच सत्य
12
बाजारात खळबळ! Hyundai ने ₹७.९० लाखात लाँच केली नवीन 'व्हेन्यू २०२५'; जबरदस्त फीचर्स आणि ADAS सह एंट्री
13
अरे व्वा! पांढरे केस हे वाढलेल्या वयाचं लक्षण नाही, ही तर आहे शरीरासाठी संरक्षण ढाल
14
दीड वर्षांपूर्वीच्या पल्लेदार कौशल हत्येचा पर्दाफाश! बायकोच्या 'डबल गेम'ने पोलीसही हादरले
15
मैदान गाजवले, आता ब्रँड व्हॅल्यूही वाढली! महिला क्रिकेटपटूंच्या कमाईत दुप्पट वाढ; सर्वाधिक फी कोणाची?
16
पाकिस्तानच्या सुप्रीम कोर्टात मोठा स्फोट! इस्लामाबादमध्ये खळबळ; बेसमेंटमध्ये झालेल्या ब्लास्टने इमारतीला हादरवले
17
"हा देश राम-सीता यांचा, लादेनचा नाही; या छोट्या ओसामाला..."; बिहारमध्ये हिमंत बिस्वा सरमा यांचा हल्लाबोल
18
Election: निवडणुकीच्या प्रचारात शब्द जपून वापरा नाही तर...; केंद्रीय मंत्र्याविरोधात गुन्हा दाखल
19
Demat अकाऊंटमध्ये ४३ कोटी ठेवणारे डॉक्टर व्हायरल; झिरोदाला म्हटलं स्कॅम; कामथ काय म्हणाले?
20
देशातील १ टक्के श्रीमंत लोकांच्या संपत्तीत ६२ टक्क्यांनी वाढ; हैराण करणारा रिपोर्ट आला समोर

पाेलिसांच्या आपसातील गटबाजीमुळे सामान्यांची सुरक्षा धाेक्यात; आशिष शेलारांची टीका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2021 17:06 IST

भाजप नेते आशिष शेलार यांची टीका - साेलापुरात काेअर कमिटीच्या बैठका

साेलापूर - महाआघाडी सरकारचा पाेलिसांवरील वचक निघून गेला. पाेलिसांच्या आपसातील गटबाजीमुळे हा विभाग पाेखरला असून सर्वसामान्य माणसांची सुरक्षा धाेक्यात आली, अशी भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी साेमवारी केली.

आगामी महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हाेणाऱ्या भाजपच्या काेअर कमिटी बैठकीसाठी आमदार शेलार साेमवारी शहरात आले. छत्रपती संभाजी महाराज चाैकात शहराध्यक्ष विक्रम देशमुख, महापाैर श्रीकांचना यन्नम यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी आमदार शेलार म्हणाले, महाआघाडी सरकारच्या काळात सर्वसामान्य लाेक असुरक्षित आहेत. केवळ मंत्र्यांच्या मुलांना सुरक्षा पुरविली जात आहे. पाेलिस दलावर वचक राहिलेला नाही. राज्यात दहिहंडी उत्सव करण्यास परवानगी दिली पाहिजे. काेराेना लसीचे दाेन डाेस घेतलेल्या लाेकांना पारंपरिक पध्दतीने दहिहंडी उत्सव साजरा करण्यास परवानगी द्यावी. परवानगी न दिल्यास आंदाेलन करु.

यावेळी महापालिका परिवहन समितीचे सभापती जय साळुंखे, माजी महापाैर शाेभा बनशेट्टी, शहर संघटन सरचिटणीस रुद्रेश बाेरामणी, सरचिटणीस बिज्जू प्रधाने, संजय काेळी, इंदिरा कुडक्याल, मेनका राठाेड, राजकुमार पाटील आदी उपस्थित हाेते.

 

टॅग्स :SolapurसोलापूरAshish Shelarआशीष शेलारPoliceपोलिसGovernmentसरकार