शहरं
Join us  
Trending Stories
1
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
2
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
3
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
4
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
5
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
6
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
7
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
8
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
9
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
10
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
11
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
12
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
13
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
14
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
15
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
16
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
17
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
18
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
19
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
20
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव

मोदींच्या कारभाराचे बसलेले चटके दुष्काळापेक्षाही अधिक तीव्र : धनंजय मुंढे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2019 10:57 AM

भाजपने ५ वर्षांपूर्वी निवडणुकीत दिलेली आश्वासने पाळली नाहीत. ५ वर्षांत शेतकºयांचा उत्पादन खर्चही निघाला नाही. शेतकºयांचे समूळ नष्ट करण्याचे काम केंद्र व राज्यातील सरकार करत आहे.

ठळक मुद्दे राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडीचे उमेदवार राणाजगजितसिंह पाटील यांच्या प्रचारार्थ सभाकेंद्रातील नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारकडून जनतेचा भ्रमनिरास झाला - धनंजय मुंढेभाजपने ५ वर्षांपूर्वी निवडणुकीत दिलेली आश्वासने पाळली नाहीत - धनंजय मुंढे

बार्शी : मोदींनी १५ लाखांच्या नावाने जनतेला फसविले. दरवर्षी दोन कोटी नोकºयांचे आश्वासन दिले. भाजपने ५ वर्षांपूर्वी निवडणुकीत दिलेली आश्वासने पाळली नाहीत. ५ वर्षांत शेतकºयांचा उत्पादन खर्चही निघाला नाही. शेतकºयांचे समूळ नष्ट करण्याचे काम केंद्र व राज्यातील सरकार करत आहे. केंद्रातील नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारकडून जनतेचा भ्रमनिरास झाला आहे. त्यांना आता पराभव दिसू लागल्यानेच सरकारविरोधात महागठबंधन तयार करणाºया शरद पवार यांच्याविरोधात खालच्या पातळीवर जाऊन टीका केली जात आहे, असे प्रतिपादन राज्याचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंढे यांनी केले.

 राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडीचे उमेदवार राणाजगजितसिंह पाटील यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते. बार्शीतील जुन्या गांधी पुतळ्याजवळ ही सभा झाली. 

मुंढे म्हणाले, राज्याला दुष्काळाचे चटके बसताहेत, परंतु मोदींच्या कारभाराचे बसलेले चटके दुष्काळापेक्षाही अधिक तीव्र आहेत याची जाणीव सभेला झालेली गर्दी पाहून होत आहे. मोदी हे नोटबंदी, जीएसटीचे फायदे सांगत नाहीत. मुद्रा योजना, मेक इन इंडिया, स्टार्ट अप इंडिया, त्यांच्या काळात झालेला दहशतवादी हल्ला यावर काही बोलत नाहीत.

सांगण्यासारखे काहीच नाही म्हणून ते शहिदांच्या नावे मते मागत आहेत. यापूर्वीच्या सरकारांच्या काळातही युद्धं झाली परंतु त्यांनी कधीच याचे राजकीय भांडवल करून मते मागितली नाहीत, याची आठवण त्यांनी करून दिली. ज्यांनी शहा यांना अफजलखान म्हटले,  त्यांनीच गुजरातमध्ये अफजलखानाच्या शामियान्यात जाऊन त्यांना मुजरा केला अशी टीका त्यांनी यावेळी उद्धव ठाकरे यांच्यावर केली. यावेळी आर्यन सोपल, नागेश अक्कलकोटे, विक्रम सावळे,अब्बास शेख आदींनी यावेळी मनोगत व्यक्त केले. 

टॅग्स :SolapurसोलापूरLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकosmanabad-pcउस्मानाबादsolapur-pcसोलापूरDhananjay Mundeधनंजय मुंडे