शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

सोलापूर जिल्ह्यात पाऊस थांबला; उजनी धरणातील पाणीपातळी स्थिर 

By appasaheb.patil | Updated: August 14, 2023 14:34 IST

उजनी पाणीपातळी गेल्या ४८ तासापासून १३.२२ टक्केच्या आसपास थांबली आहे. 

सोलापूर : उजनीच्या कार्यक्षेत्रासह सोलापूर जिल्ह्यातील मागील आठ ते दहा दिवसात पावसाचा एकही थेंब पडला नाही. गेल्या आठ दिवसात पाऊस नाही याचा परिणाम उजनीकडे येणार्या दौड विसर्गावर झाला आहे. उजनी पाणीपातळी गेल्या ४८ तासापासून १३.२२ टक्केच्या आसपास थांबली आहे. उजनीकडे येणारा दौड विसर्ग सोमवारी दुपारी ७२१ क्युसेकपर्यंत खाली आला आहे. १५ तारखेनंतर पाऊस येईल या आशेवर आता उजनीचा पुढील प्रवास अवलंबून असणार आहे. मागील दहा दिवसांपासून सोलापूर शहरातील तापमानात वाढ झाली असून उकाडाही मोठ्या प्रमाणात वाढला आहे. सात दिवसात पावसाचा एक थेंबही सोलापुरात पडला नाही. हवेतील आर्द्रता वाढल्याने घामाघूम झालेले नागरिक चांगलेच त्रस्त झाले आहेत.दरम्यान, सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत. जुलै महिन्यात पावसाने काही दिवस हजेरी लावली. त्यानंतर ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला चांगला पाऊस सोलापूर शहराबरोबरच जिल्ह्यातील विविध भागात पडला. त्या काळात तापमानाचा पारा २२ अंशापर्यंत खाली उतरला होता, मात्र ५ ऑगस्टनंतर तापमान ३५ अंश सेल्सिअसच्या पुढे गेले. मागील १३ दिवसात सहा अंश सेल्सिअसने तापमान वाढले आहे.

टॅग्स :SolapurसोलापूरDamधरणRainपाऊसWaterपाणी