शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
5
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
6
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
7
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
8
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
9
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
10
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
11
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
12
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
13
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
14
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
15
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
17
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
18
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
19
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
20
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला

सोलापूर जिल्ह्यात पाऊस थांबला; उजनी धरणातील पाणीपातळी स्थिर 

By appasaheb.patil | Updated: August 14, 2023 14:34 IST

उजनी पाणीपातळी गेल्या ४८ तासापासून १३.२२ टक्केच्या आसपास थांबली आहे. 

सोलापूर : उजनीच्या कार्यक्षेत्रासह सोलापूर जिल्ह्यातील मागील आठ ते दहा दिवसात पावसाचा एकही थेंब पडला नाही. गेल्या आठ दिवसात पाऊस नाही याचा परिणाम उजनीकडे येणार्या दौड विसर्गावर झाला आहे. उजनी पाणीपातळी गेल्या ४८ तासापासून १३.२२ टक्केच्या आसपास थांबली आहे. उजनीकडे येणारा दौड विसर्ग सोमवारी दुपारी ७२१ क्युसेकपर्यंत खाली आला आहे. १५ तारखेनंतर पाऊस येईल या आशेवर आता उजनीचा पुढील प्रवास अवलंबून असणार आहे. मागील दहा दिवसांपासून सोलापूर शहरातील तापमानात वाढ झाली असून उकाडाही मोठ्या प्रमाणात वाढला आहे. सात दिवसात पावसाचा एक थेंबही सोलापुरात पडला नाही. हवेतील आर्द्रता वाढल्याने घामाघूम झालेले नागरिक चांगलेच त्रस्त झाले आहेत.दरम्यान, सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत. जुलै महिन्यात पावसाने काही दिवस हजेरी लावली. त्यानंतर ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला चांगला पाऊस सोलापूर शहराबरोबरच जिल्ह्यातील विविध भागात पडला. त्या काळात तापमानाचा पारा २२ अंशापर्यंत खाली उतरला होता, मात्र ५ ऑगस्टनंतर तापमान ३५ अंश सेल्सिअसच्या पुढे गेले. मागील १३ दिवसात सहा अंश सेल्सिअसने तापमान वाढले आहे.

टॅग्स :SolapurसोलापूरDamधरणRainपाऊसWaterपाणी