बार्शी : नगर परिषदेच्या माध्यमातून आमदार राजेंद्र राऊत यांच्या नेतृत्वाखाली पर्यावरण संवर्धनासाठी केलेल्या कामाची दखल पर्यावरण मंत्रालयाने घेतली ... ...
अक्कलकोट : कुरनूर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढत असल्याने बोरी नदीकाठच्या सर्व गावांतील नागरिकांना ताबडतोब स्थलांतरित होण्याचे आदेश तहसीलदार बाळासाहेब ... ...
शनिवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास करकंब-नेमतवाडी रोडवर मेन कॅनॉलजवळ गणेश व्यवहारे हे मोटारसायकलवरून जात असताना एक व्यक्ती मोटारसायकल थांबवून ... ...
पावसामुळे शहरात विद्युत पुरवठा खंडित झाला. नगरपालिकेच्या अनेक व्यापारी गाळ्यांमध्ये पाणी आल्यामुळे अनेक व्यापाऱ्यांच्या मालाचे नुकसान झाले आहे. मंगळवेढा ... ...
पंढरपूर येथे धाराशिव साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील बोलत होते. यावेळी विठ्ठल सहकारी साखर कारखान्यांमध्ये झालेल्या भ्रष्टाचाराचा त्यांनी भांडाफोड ... ...
मागील चार वर्षांपूर्वी सातत्याने दुष्काळाच्या छायेमध्ये असणाऱ्या मोहोळ तालुक्यामध्ये मागील वर्षापासून समाधानकारक पाऊस पडत असल्याने पाण्याची पातळी वाढलेली आहे, ... ...