आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि २३ : राज्य परिवहन महामंडळाच्या (एस. टी.) कामगारांनी सातव्या वेतन आयोगासह इतर मागण्यांसाठी पुकारलेल्या चार दिवसांच्या संपामुळे महामंडळाला तब्बल चार कोटींच्या उत्पन्नाला मुकावे लागले. ऐन दिवाळीत हा संप पुकारला गेला. पाच ...
साखर कारखान्यांनी धुराडे पेटण्यापूर्वी ऊस दर जाहीर करणे गरजेचे आहे़ १ नोव्हेंबरपूर्वी कारखानदारांची बैठक बोलावून संवादातून योग्य मार्ग काढला जाईल. मार्ग निघाला नाही तर संघर्ष करण्यासाठी तयार राहा़ असे मत कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी व्यक्त केले़ ...
शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते व माढा तालुक्याचे माजी आमदार भाई एस.एम.पाटील (वय ९२) यांचे रविवारी दुपारी पुण्यात एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना निधन झाले. ...
सहकार खात्याच्या शुद्धीकरणात आता विकास सोसायट्यांच्या सचिवांवर वर्चस्व राहण्यासाठी ‘केडर’(जिल्हा देखरेख संघ) रद्द करण्यात येत असून, जिल्हा उपनिबंधकांच्या अध्यक्षतेखालील जिल्हास्तरीय समितीच्या ताब्यात कारभार दिला जाणार आहे. ...
जमीन नावावर करत नाही म्हणून आईच्या डोक्यावर कोयत्याने लोखंडी हत्याराने वार करुन सावत्र मुलांनी शुक्रवारी रात्री केवड येथे राहत्या घरासमोर तिचा खून केला़ ही घटना केवड (ता़ माढा) येथे घडली़ ...
दक्षिण सोलापूर तालुक्यात मंद्रुप येथे अतिरिक्त तहसिल कार्यालय सुरू करण्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तत्वत: मान्यता दिल्याची राज्याचे सहकार व पणन मंत्री सुभाष देशमुख यांनी दिली़ ...
मागील चार दिवसांपासून सुरू असलेला संप अखेर न्यायालयाच्या आदेशानंतर सुरू करण्यात आला़ सोलापूर बसस्थानकावरून सुटणाºया सर्वच गाड्या निर्धारित वेळेत धावत असल्याची माहिती एस-टी बसस्थानक प्रशासनाने दिली़ ...
राज्य शासनाने केलेली कर्जमाफी ही दीर्घमुदतीच्या कर्जदारांना लाभदायक नाही. दीड लाखापेक्षा अधिक थकबाकी असणा-या शेतक-यांच्या कर्जापोटी प्रारंभी दीड लाख रुपये शासनाने भरावेत व उर्वरित रक्कम ...
वडवळ (ता. मोहोळ) येथील एका शेतकरी पुत्राने दिवंगत आईच्या अस्थींचे विसर्जन पाण्यात न करता आपल्या शेतात त्या पुरल्या आणि त्यावर वृक्षारोपण करून आईची स्मृती अखंड ठेवली. तसेच पर्यावरण रक्षणाचाही संदेश दिला. ...
आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि. १८ :- छत्रपती शिवाजी महाराज सन्मान योजनेतून शेतकºयांना सन्मान केला जात आहे. पात्र शेतकºयांस लाभ मिळेपर्यंत ही योजना सुरु राहील, असे प्रतिपादन पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी आज येथे केले.छत्रपती शिवाजी महाराज शेत ...