देशाचा विकास केवळ काँग्रेस पक्षामुळे झाला आहे. सर्वधर्मसमभावाची भावना केवळ काँग्रेस पक्षाने जपली आहे, परंतु जनतेची दिशाभूल करून सत्तेत आलेल्या सरकारने भ्रमनिरास केला आहे. ...
लोकमत न्यूज नेटवर्कसोलापूर : हत्तुरेवस्ती येथील श्रीदेवी विठ्ठल शेवगार व संगीता सिद्धलिंग कामाणे या मायलेकीचा खून केला तर श्रुती व सारिका या दोघींच्या डोक्यात मुसळ घालून त्यांच्या खूनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी आरोपीस दोषी धरुन दोघांना जन्मठेप तर अन ...