बाळासाहेब बोचरेसोलापूर: आषाढी वारी कधी येईल, पंढरपूरला कधी एकदा जाईन आणि सावळ्या विठुरायाला कधी एकदा कडकडून मिठी मारेन या उत्कट ओढीने हरिनामाच्या जयघोषात तल्लीन होऊन निघालेल्या संत सज्जनांच्या पालख्या पंढरीच्या वाटेला लागल्या आहेत.सर्वात अगोदर खान् ...
सांगोला : शेताची वाटणी का देत नाही म्हणून संतापलेल्या मुलानेच शिवीगाळ, धक्काबुक्की करीत जन्मदात्या बापाच्या डोक्यात दगड मारल्याने त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मारहाणीची घटना महुद (ढाळेवाडी, ता. सांगोला) येथे घडली. त्यानंतर वडील नारायण हरिबा ह ...
भीमानगर : पुणे परिसरात दोन दिवसांपासून पावसाची संततधार सुरू असल्यामुळे पुणे जिल्ह्यातील दौंड येथून ९८८ क्युसेक्स विसर्ग सोडण्यात आला. त्यानंतर यात वाढ होऊन १ हजार ४८२ क्युसेक्सने विसर्ग उजनी धरणात सोडण्यात येत आहे. पावसाळा सुरू होऊन महिना लोटला तरीह ...