भीमानगर : पंढरपूरच्या आषाढी वारीनिमित्त उजनीतून भीमा नदीत दोन हजार क्युसेक्सने पाणी सोडण्यात आले. यात टप्प्याटप्प्याने त्यात वाढ करून तीन हजारांचा विसर्ग करण्यात आला. तुकाराम महाराजांची पालखी दोन दिवसाने म्हणजे सोमवारी भीमा नदीपासून अवघ्या ७ किलोमीट ...
राज्यातील बाजार समित्यांच्या निवडणुकीत शेतकऱ्यांना मतदानाचा अधिकार दिल्यानंतर आता जिल्हा मध्यवर्ती बँकांच्या निवडणुकीत बँकेशी संलग्नित असलेल्या सर्व सहकारी संस्थांच्या संचालकांना मतदानाचा अधिकार देण्याबाबत विचार सुरू आहे ...