हॉटेल कामगाराने लॉकडाऊनच्या काळात गावाकडे जाण्याची सोय झाली नाही तर येथे खाण्यापिण्याची ही सोय झााली नाही म्हणुन बंद असलेल्या हॉटेलच्या किचनमध्ये गळफास घेऊन जीवनयात्रा संपविल्याची घटना घडली. ...
श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात वारकऱ्यांना योग्य तो नियम, अटींच्या अधीन राहून भजन, कीर्तन करण्यास परवानगी द्यावी. मंदिर भाविकांना दर्शनासाठी उघडे ठेवावे. ...
कोरोनामुळे संपूर्ण हॉटेल व्यवसाय बंद पडला; शिवाय मुंबई, पुणे व अन्य शहरातून लोक गावाकडे परतल्याने दूध व दुग्धजन्य पदार्थ विक्रीवर मोठा परिणाम झाला होता. आता हळूहळू परिस्थिती पूर्वपदावर येत आहे. ...