शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

औज बंधारा भरला फुकटात, सोलापूर महापालिकेचे पाण्याचे ७ कोटी वाचले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2018 13:27 IST

सोलापूर : वीर धरणातून भीमेत आलेल्या पाण्याच्या प्रवाहामुळे औज व चिंचपूर बंधारे भरून ओव्हरफ्लो झाल्यामुळे सोलापूर महापालिकेची साडेसात कोटी रुपये पाणीपट्टी वाचली आहे. सातारा जिल्ह्यातील भाटघर, देवधर, वीर धरणे शंभर टक्के भरल्यामुळे भीमा नदीत पाणी सोडण्यात आले आहे.  १५ आॅगस्ट रोजी वीर धरणातून नीरेत सोडलेले पाणी १९ आॅगस्ट रोजी सकाळी ...

ठळक मुद्देउजनी धरण भरण्याकडे वाटचाल सुरूऔज व चिंचपूर बंधारे भरले हिप्परगा तलाव मायनसमध्ये आहे

सोलापूर : वीर धरणातून भीमेत आलेल्या पाण्याच्या प्रवाहामुळे औज व चिंचपूर बंधारे भरून ओव्हरफ्लो झाल्यामुळे सोलापूर महापालिकेची साडेसात कोटी रुपये पाणीपट्टी वाचली आहे. सातारा जिल्ह्यातील भाटघर, देवधर, वीर धरणे शंभर टक्के भरल्यामुळे भीमा नदीत पाणी सोडण्यात आले आहे.  १५ आॅगस्ट रोजी वीर धरणातून नीरेत सोडलेले पाणी १९ आॅगस्ट रोजी सकाळी औज बंधाºयात पोहोचले. त्यानंतर २0 आॅगस्ट रोजी सकाळी औज बंधारा सव्वाचार मीटरने भरून चिंचपूर बंधाºयाकडे पाणी वाहू लागले. २१ आॅगस्ट चिंचपूर बंधारा भरून पाणी कोर्सेगावकडे वाहू लागले. 

औज व चिंचपूर बंधारे क्षमतेने भरून ओव्हरफ्लो होत आहेत. अद्याप भीमेतून प्रवाह सुरूच आहे. वीर धरणातून पाणी येण्याअगोदर औज बंधारा कोरडा झाला होता. चिंचपूर बंधाºयात अवघ्या २0 दिवसांचा पाणीसाठा शिल्लक होता. त्यामुळे सोलापूरच्या पाणीपुरवठ्यासाठी उजनीतून पाणी सोडावे लागणार होते.

उजनीतून पाणी सोडले असते तर महापालिकेला पाटबंधारे विभागाची साडेसात कोटी पाणीपट्टी लागू झाली असती. पण निसर्गाने तारल्यामुळे महापालिकेचा फायदा झाला आहे. आता नोव्हेंबरपर्यंतची पाण्याची चिंता मिटली आहे. या दरम्यान आणखी पाऊस झाला तर चालूवर्षी केवळ तीन पाळ्यातून उजनीतून पाणी घ्यावे लागेल. यामुळे महापालिकेची पाणीपट्टी मोठ्या प्रमाणावर बचत होणार आहे. 

हिप्परगा तलाव मात्र मायनसवर- उजनी धरण भरण्याकडे वाटचाल सुरू आहे. औज व चिंचपूर बंधारे भरले आहेत; मात्र हिप्परगा तलाव मायनसमध्ये आहे. या परिसरात पाऊस नसल्यामुळे गेल्या चार महिन्यात पंपिंग करून केवळ पाच एमएलडी पाणी उचलले जात आहे. सद्यस्थितीत उत्तर व तुळजापूर तालुक्यात दमदार पाऊस होऊन हिप्परगा तलाव प्लसमध्ये आल्यास सोलापूरला दोन दिवसाआड पाणीपुरवठा करणे शक्य होणार आहे. 

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Municipalसोलापूर महानगरपालिकाWaterपाणीSatara areaसातारा परिसर