शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
3
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
4
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
5
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
6
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
7
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
8
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
9
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
10
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
11
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
12
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
13
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
14
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
15
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
16
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
17
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
18
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
19
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
20
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...

शक्तीपीठ मार्गाला मोहोळ तालुक्यातील शेतकऱ्यांचा विरोध

By दिपक दुपारगुडे | Updated: June 12, 2024 13:03 IST

शेकापचे डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली आणि प्रा. संग्राम चव्हाण व दिगंबर कांबळे यांच्या नेतृत्वाखाली मेळावा पार पडला.

सोलापूर : जिल्ह्यातील बार्शी, मोहोळ,उत्तर सोलापूर,सांगोला या तालुक्यांमधून नागपूर ते गोवा हा शक्तिपीठ द्रुतगती महामार्ग प्रस्तावित असून या प्रकल्पासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करण्याची पावले सरकारकडून वेगाने उचलली जात असताना या प्रकल्पाला विरोध वाढत आहे.

प्रकल्प बाधित शेतकऱ्यांचा मेळावा पार पडला. योग्य मोबदला दिला नाही तर या प्रकल्पाला एक इंच सुद्धा जमीन देणार नसल्याचा इशारा सोलापूर जिल्हा किसान काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रा. संग्राम चव्हाण यांनी दिला. शेकापचे डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली आणि प्रा. संग्राम चव्हाण व दिगंबर कांबळे यांच्या नेतृत्वाखाली मेळावा पार पडला.

डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी नागपूर-गोवा यादरम्यान नव्यानेच बांधलेले सहा पदरी महामार्ग अस्तित्वात असताना ८५ हजार कोटी खर्चून हा नवा महामार्ग बांधण्याची गरजच काय? असा प्रश्न विचारत सरकारला कंत्राटदारांची घरे भरावयाची आहेत काय? असा सवाल उपस्थित केला. या मेळाव्यास संपर्कप्रमुख शरद पवार,नगरसेवक सत्यवान गायकवाड, दिनेश घागरे, बाळासाहेब पवार, महेश बिले, सागर बिले, प्रभाकर केंगार,गजानन पाटील,राहुल जमदाडे,नागनाथ कापसे, विश्वास चव्हाण,भैय्या चव्हाण,सुनील चव्हाण,अमोल पाटील आदी उपस्थित होते.

२२ मागण्यासांठी शेतकरी आक्रमकयावेळी शेतकऱ्यांना प्रकल्पग्रस्त म्हणून दाखला मिळावा व त्यांना त्वरित शासकीय नोकऱ्यांमध्ये संधी मिळावी, महामार्गामुळे खंडित होणारे रस्ते व पडणाऱ्या जमिनीच्या तुकड्यांमुळे निर्माण होणाऱ्या समस्यांवर परिपूर्ण तांत्रिक उपाययोजना व्हावी व शेतकऱ्यांसोबत खासगी वाटाघाटीच्या चर्चेने जमिनीचे बाजार मूल्याप्रमाणे योग्य किंमत व पिकांचे पंचनामा मूल्य ठरवूनच नुकसान भरपाई रक्कम जाहीर करावी या प्रमुख मागण्यांसह इतर २२ मागण्या करण्यात आल्या.

टॅग्स :Solapurसोलापूर