शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

‘सातबारा’वर नोंद नसल्याने कांदा अनुदान नाकारले;  ११ हजार शेतकरी प्रतीक्षेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2019 04:09 IST

तत्कालीन सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या सूचनेनुसार प्रस्ताव

- अरुण बारसकर सोलापूर : सातबारा उताऱ्यावर कांदा लागवडीची नोंद नसल्याने सोलापूरसह आठ जिल्ह्यातील ११ हजार २७९ शेतकऱ्यांना ९ कोटी, ५१ लाख, ३२ हजार ४७२ रुपये इतके अनुदान नाकारल्याचे पुढे आले आहे.

मागील वर्षी कांद्याचे उत्पादन चांगले आल्याने दरात मोठी घसरण झाली होती. यामुळे तत्कालीन सहकार व पणन मंत्री सुभाष देशमुख यांनी शेतकºयांना प्रति क्विंटल २०० रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार नोव्हेंबर २०१८ ते फेब्रुवारी १९ या कालावधीत विक्री झालेला कांदा अनुदानासाठी पात्र ठरला होता.

ज्या शेतकºयांनीे कांदा विक्री केला त्यांच्या नावे असलेल्या सातबारावर कांदा लागवडीची नोंद असलेले प्रस्ताव बाजार समित्यांनी स्वीकारले होते. अनेक शेतकºयांनी कांदा विक्री केला मात्र सातबारावर कांदा लागवडीची नोंद नव्हती. अशा तक्रारी आल्याने कांदा पीक घेतल्याचा तलाठ्याचा दाखला जोडून अनुदानासाठी बाजार समित्यांकडे प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना देशमुख यांनी दिल्या होत्या.

पणन मंडळाकडे सोलापूर, कोल्हापूर, नाशिक, पुणे, सांगली, अकोला, लातूर व जळगाव या जिल्ह्यातून तलाठ्यांचे दाखले जोडलेले ११ हजार २७९ प्रस्ताव आले होते. ४ लाख, ७५हजार ६६२.३६ क्विंटल कांद्यासाठी ९ कोटी ५१ लाख ३२ हजार ४७२ रुपयांची मागणी त्या-त्या जिल्हा उपनिबंधकांनी केली होती. मात्र पणन मंडळाने हे प्रस्ताव नाकारले आहेत.

सोलापूर, कोल्हापूर, सांगलीला फटका

अनुदान नाकारलेल्या प्रस्तावांमध्ये सोलापूर जिल्ह्यातील ७ हजार ३४७ इतके प्रस्ताव आहेत. सोलापूरसाठी ३ लाख १६ हजार ५९ क्विंटलसाठी ६ कोटी ३ लाख ३२ हजार रुपये अनुदानाची मागणी केली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील २३४८ शेतकºयांचे एक कोटी ६२ लाख, सांगली - ९६७ शेतकºयांचे ९४ लाख ८३ हजार तर नाशिक -१८५ शेतकºयांचे २१ लाख २३ हजार रुपये अनुदानाची मागणी केली होती. अनुदान नाकारल्याने या शेतकºयांना मोठा फटका बसला आहे.

टॅग्स :onionकांदाSolapurसोलापूर