शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

"आता ‘नो सावरकर’, अदानींच्या २० हजार काेटींचा मुद्दा महत्त्वाचा; देश धाेक्यात आल्याची भावना लाेकांपर्यंत नेणार"

By राकेश कदम | Updated: March 31, 2023 19:09 IST

काॅंग्रेसचे नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्याचा निर्णय माेदी सरकारने घेतला. हा निर्णय बेकायदेशीर असून यामागे काय राजकारण दडलय याची माहिती देण्यासाठी काॅंग्रेस नेते अनेक शहरांमध्ये पत्रकार परिषदा घेत आहेत.

साेलापूर : काॅंग्रेससाठी स्वातंत्र्यवीर सावरकर हा मुद्दा महत्त्वाचा नाही. महागाई, उद्याेगपती अदानींच्या खात्यावर २० हजार काेटी रुपये कुठून आले, सरकार ही माहिती का लपवतय, असे प्रश्न महत्त्वाचे आहेत, असे स्पष्टीकरण काॅंग्रेसचे नेते, माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिले. 

काॅंग्रेसचे नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्याचा निर्णय माेदी सरकारने घेतला. हा निर्णय बेकायदेशीर असून यामागे काय राजकारण दडलय याची माहिती देण्यासाठी काॅंग्रेस नेते अनेक शहरांमध्ये पत्रकार परिषदा घेत आहेत. बागवे यांनी शुक्रवारी जिल्हा काॅंग्रेस भवनात भूमिका मांडली. यावेळी माजी आमदार रामहरी रुपनर, धनाजी साठे, जिल्हाध्यक्ष धवलसिंह माेहिते-पाटील, शहराध्यक्ष चेतन नराेटे, महिला अध्यक्षा हेमा चिंचाेळकर आदी उपस्थित हाेते. बागवे म्हणाले, भारत जाेडाे यात्रेनंतर माेदी आणि भाजपच्या पायाखालची वाळू सरकारली. 

माेदी सरकार २०२४ ची निवडणूक जिंकण्याचा दावा करीत असले तरी ते घाबरलेले आहे. राहुल गांधी यांनी फेब्रुवारी महिन्यांत उद्याेगपती अदानी यांच्या खात्यात आलेल्या बेकायदेशीर पैशांचा मुद्दा उपस्थित केला. त्या दिवसापासून राहुल गांधी यांना त्रास देण्याचे काम सुरू झाले. देश, संविधान, लाेकशाही धाेक्यात आली आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सावरकर यांचा मुद्दा बाजूला ठेवण्याचा सल्ला काॅंग्रेसला दिला हाेता. यावर बागवे म्हणाले, हाेय आता हा विषय बाजूला गेला आहे. आमच्यासाठी महागाई महत्त्वाची आहे. सर्वधर्म समभाव महत्त्वाचा आहे. 

टॅग्स :congressकाँग्रेसMaharashtraमहाराष्ट्रBJPभाजपाGautam Adaniगौतम अदानी