शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
2
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
3
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
4
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
5
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
6
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
7
तेजीसह शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात, Sensex ८१,१०० च्या वर; Nifty मध्येही तेजी, 'हे' स्टॉक्स वधारले
8
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
9
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
10
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
11
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
12
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
13
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
14
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
15
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
16
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
17
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
18
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
19
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
20
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू

"आता ‘नो सावरकर’, अदानींच्या २० हजार काेटींचा मुद्दा महत्त्वाचा; देश धाेक्यात आल्याची भावना लाेकांपर्यंत नेणार"

By राकेश कदम | Updated: March 31, 2023 19:09 IST

काॅंग्रेसचे नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्याचा निर्णय माेदी सरकारने घेतला. हा निर्णय बेकायदेशीर असून यामागे काय राजकारण दडलय याची माहिती देण्यासाठी काॅंग्रेस नेते अनेक शहरांमध्ये पत्रकार परिषदा घेत आहेत.

साेलापूर : काॅंग्रेससाठी स्वातंत्र्यवीर सावरकर हा मुद्दा महत्त्वाचा नाही. महागाई, उद्याेगपती अदानींच्या खात्यावर २० हजार काेटी रुपये कुठून आले, सरकार ही माहिती का लपवतय, असे प्रश्न महत्त्वाचे आहेत, असे स्पष्टीकरण काॅंग्रेसचे नेते, माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिले. 

काॅंग्रेसचे नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्याचा निर्णय माेदी सरकारने घेतला. हा निर्णय बेकायदेशीर असून यामागे काय राजकारण दडलय याची माहिती देण्यासाठी काॅंग्रेस नेते अनेक शहरांमध्ये पत्रकार परिषदा घेत आहेत. बागवे यांनी शुक्रवारी जिल्हा काॅंग्रेस भवनात भूमिका मांडली. यावेळी माजी आमदार रामहरी रुपनर, धनाजी साठे, जिल्हाध्यक्ष धवलसिंह माेहिते-पाटील, शहराध्यक्ष चेतन नराेटे, महिला अध्यक्षा हेमा चिंचाेळकर आदी उपस्थित हाेते. बागवे म्हणाले, भारत जाेडाे यात्रेनंतर माेदी आणि भाजपच्या पायाखालची वाळू सरकारली. 

माेदी सरकार २०२४ ची निवडणूक जिंकण्याचा दावा करीत असले तरी ते घाबरलेले आहे. राहुल गांधी यांनी फेब्रुवारी महिन्यांत उद्याेगपती अदानी यांच्या खात्यात आलेल्या बेकायदेशीर पैशांचा मुद्दा उपस्थित केला. त्या दिवसापासून राहुल गांधी यांना त्रास देण्याचे काम सुरू झाले. देश, संविधान, लाेकशाही धाेक्यात आली आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सावरकर यांचा मुद्दा बाजूला ठेवण्याचा सल्ला काॅंग्रेसला दिला हाेता. यावर बागवे म्हणाले, हाेय आता हा विषय बाजूला गेला आहे. आमच्यासाठी महागाई महत्त्वाची आहे. सर्वधर्म समभाव महत्त्वाचा आहे. 

टॅग्स :congressकाँग्रेसMaharashtraमहाराष्ट्रBJPभाजपाGautam Adaniगौतम अदानी