शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

"आता ‘नो सावरकर’, अदानींच्या २० हजार काेटींचा मुद्दा महत्त्वाचा; देश धाेक्यात आल्याची भावना लाेकांपर्यंत नेणार"

By राकेश कदम | Updated: March 31, 2023 19:09 IST

काॅंग्रेसचे नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्याचा निर्णय माेदी सरकारने घेतला. हा निर्णय बेकायदेशीर असून यामागे काय राजकारण दडलय याची माहिती देण्यासाठी काॅंग्रेस नेते अनेक शहरांमध्ये पत्रकार परिषदा घेत आहेत.

साेलापूर : काॅंग्रेससाठी स्वातंत्र्यवीर सावरकर हा मुद्दा महत्त्वाचा नाही. महागाई, उद्याेगपती अदानींच्या खात्यावर २० हजार काेटी रुपये कुठून आले, सरकार ही माहिती का लपवतय, असे प्रश्न महत्त्वाचे आहेत, असे स्पष्टीकरण काॅंग्रेसचे नेते, माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिले. 

काॅंग्रेसचे नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्याचा निर्णय माेदी सरकारने घेतला. हा निर्णय बेकायदेशीर असून यामागे काय राजकारण दडलय याची माहिती देण्यासाठी काॅंग्रेस नेते अनेक शहरांमध्ये पत्रकार परिषदा घेत आहेत. बागवे यांनी शुक्रवारी जिल्हा काॅंग्रेस भवनात भूमिका मांडली. यावेळी माजी आमदार रामहरी रुपनर, धनाजी साठे, जिल्हाध्यक्ष धवलसिंह माेहिते-पाटील, शहराध्यक्ष चेतन नराेटे, महिला अध्यक्षा हेमा चिंचाेळकर आदी उपस्थित हाेते. बागवे म्हणाले, भारत जाेडाे यात्रेनंतर माेदी आणि भाजपच्या पायाखालची वाळू सरकारली. 

माेदी सरकार २०२४ ची निवडणूक जिंकण्याचा दावा करीत असले तरी ते घाबरलेले आहे. राहुल गांधी यांनी फेब्रुवारी महिन्यांत उद्याेगपती अदानी यांच्या खात्यात आलेल्या बेकायदेशीर पैशांचा मुद्दा उपस्थित केला. त्या दिवसापासून राहुल गांधी यांना त्रास देण्याचे काम सुरू झाले. देश, संविधान, लाेकशाही धाेक्यात आली आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सावरकर यांचा मुद्दा बाजूला ठेवण्याचा सल्ला काॅंग्रेसला दिला हाेता. यावर बागवे म्हणाले, हाेय आता हा विषय बाजूला गेला आहे. आमच्यासाठी महागाई महत्त्वाची आहे. सर्वधर्म समभाव महत्त्वाचा आहे. 

टॅग्स :congressकाँग्रेसMaharashtraमहाराष्ट्रBJPभाजपाGautam Adaniगौतम अदानी