शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

आता दहावीच्या विद्यार्थ्यांची मोबाईल अ‍ॅपव्दारे होणार कलमापन चाचणी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2018 17:56 IST

सोलापूर : इयत्ता  दहावीसाठी घेण्यात येणारी कल मापन चाचणी आता मोबाईल अ‍ॅप द्वारे घेण्याचा निर्णय, महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने हा निर्णय घेतला आहे.  याची प्रायोगिक अंमलबजावणी करण्यासाठी सातारा जिल्ह्याची निवड करण्यात आली असल्याची माहिती माध्यमिक -उच्च माध्यमिक मंडळाच्या सचिवांनी दिली.श्यामची आई फाउंडेशनच्या वतीने दरवर्षी ही कल मापन ...

ठळक मुद्देप्रायोगिक तत्त्वावर सातारा जिल्ह्याची निवड अकरा तालुक्यातील प्रत्येकी एका तंत्रस्नेही साठी प्रशिक्षण

सोलापूर : इयत्ता  दहावीसाठी घेण्यात येणारी कल मापन चाचणी आता मोबाईल अ‍ॅप द्वारे घेण्याचा निर्णय, महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने हा निर्णय घेतला आहे.  याची प्रायोगिक अंमलबजावणी करण्यासाठी सातारा जिल्ह्याची निवड करण्यात आली असल्याची माहिती माध्यमिक -उच्च माध्यमिक मंडळाच्या सचिवांनी दिली.

श्यामची आई फाउंडेशनच्या वतीने दरवर्षी ही कल मापन चाचणी घेण्यात येते. यावर्षी ही चाचणी महाकरियर मोबाईल अ‍ॅप द्वारे याचा निर्णय माध्यमिक उच्च माध्यमिक महामंडळाने घेतला आहे त्यासाठी प्रायोगिक तत्त्वावर सातारा जिल्ह्याची निवड करण्यात आली आहे त्यासाठी येत्या १२ व १३ आॅक्टोबर रोजी दहावीचा वर्ग शिकवणाºया अकरा तालुक्यातील प्रत्येकी एका तंत्रस्नेही साठी प्रशिक्षण आयोजित केले आहे.

महाराष्ट्रातील माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या सर्व शाळांमधून दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी कल चाचणी हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. या उपक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यांची अभिरूची आणि अभिक्षमता चाचणी घेण्यात येते. यामुळे त्याच्या आवडीचे क्षेत्र आणि त्याची येते. याचा दहावीनंतरच्या करियर निवडीसाठी उपयोग होतो. यावर्षी ही चाचणी मोबाईल अ‍ॅपच्या माध्यमातून घेण्यात येणार आहे. प्रायोगिक तत्वावर ही चाचणी १५ ते २० आॅक्टोबरच्या दरम्यान सातारा जिल्ह्यामध्ये घेण्यात येणार आहे.---अपेक्षित सामग्री तालुकास्तरीय प्रशिक्षणासाठी तंत्रस्नेही शिक्षक आंकडे अँड्रॉइड मोबाईल फोन आवश्यक आहे. प्रायोगिक तत्त्वावर घेण्यात येणारी  कल मापन चाचणी ही प्रत्येक शाळेतून मोबाईल अ‍ॅप द्वारे घेण्यात येणार असल्याने संबंधित सर्व शाळेच्या मुख्याध्यापकांचा किंवा जबाबदार कर्मचाºयांचा मोबाईल नंबर तसेच शाळेचा यु डायस क्रमांक या महत्त्वाच्या अनुषंगिक बाबी आवश्यक आहेत. सातारा जिल्ह्यात मोबाईल अ‍ॅपद्वारे कल चाचणी यशस्वी झाल्यानंतर राज्यभर सर्व जिल्ह्यात डिसेंबर-जानेवारीमध्ये अशी चाचणी घेण्याचा विचार होणार आहे. माध्यमिक -उच्च माध्यमिक मंडळाच्या सचिवांनी पत्रान्वये ही माहिती दिली आहे.

टॅग्स :SolapurसोलापूरEducationशिक्षणSSC Results 2018दहावी निकाल २०१८Schoolशाळाexamपरीक्षा