शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

उपसा सिंचन योजनेस गेल्या साडेचार वर्षांत रुपयाचाही निधी नाही : भारत भालके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2019 12:20 IST

भीषण दुष्काळ असताना जनावरांना चारा व पिण्यास पाणी न देता केवळ आश्वासनांची खैरात करणाºया सरकारला सत्तेतून हाकलून द्या, असे आवाहन आ. भारत भालके यांनी केले.

ठळक मुद्दे- माचणूर येथे आघाडीचे उमेदवार सुशीलकुमार शिंदे यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा- आमदार भारत भालके यांनी केली भाजप सरकारवर टिका- सरकारने माझ्यावर खोटा गुन्हा दाखल केला - भालके

मंगळवेढा : तालुक्यातील काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सरकारने मंजूर केलेल्या ३५ गाव उपसा सिंचन योजनेस गेल्या साडेचार वर्षांत एक रुपयाचाही निधी दिला नाही. भीषण दुष्काळ असताना जनावरांना चारा व पिण्यास पाणी न देता केवळ आश्वासनांची खैरात करणाºया सरकारला सत्तेतून हाकलून द्या, असे आवाहन आ. भारत भालके यांनी केले़ माचणूर येथे आघाडीचे उमेदवार सुशीलकुमार शिंदे यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते.

या आरक्षणप्रश्नी व पंढरपूर येथील मंदिर परिसरातील घटनेमुळे  न्याय-मागण्यांसाठी भांडल्यामुळे सरकारने माझ्यावर खोटा गुन्हा नोंदविला, परंतु सरकारच्या दबावाला न घाबरता आपण लोकांसाठी लढत राहणार आहे़ भाजप सरकारने सर्व घटकांवर अन्याय केला आह़े़ या लबाड सरकारने आशा दाखवून दशा देण्याचे काम केल्याने सरकारला पायउतार करावे, असे त्यांनी सांगितले.

व्यासपीठावर राहुल शहा, भारत पाटील, नितीन नकाते, शिवाजी काळुंगे, पी़ बी़ पाटील, चंद्रकांत घुले, अर्जुन पाटील उपस्थित होते़ सूत्रसंचालन धनंजय पाटील यांनी केले.

काय समस्या मांडणार ?

  • - मी देव असल्याचे सांगणारे जयसिद्धेश्वर जनतेच्या समस्या दिल्लीत काय मांडणार ? असा सवाल करीत भालके म्हणाले, मराठा, धनगर, मुस्लीम व इतर समाजाला आरक्षण दिले नाही.
टॅग्स :Solapurसोलापूरmadha-pcमाढाsolapur-pcसोलापूरcongressकाँग्रेसSushilkumar Shindeसुशीलकुमार शिंदे