शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

उपसा सिंचन योजनेस गेल्या साडेचार वर्षांत रुपयाचाही निधी नाही : भारत भालके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2019 12:20 IST

भीषण दुष्काळ असताना जनावरांना चारा व पिण्यास पाणी न देता केवळ आश्वासनांची खैरात करणाºया सरकारला सत्तेतून हाकलून द्या, असे आवाहन आ. भारत भालके यांनी केले.

ठळक मुद्दे- माचणूर येथे आघाडीचे उमेदवार सुशीलकुमार शिंदे यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा- आमदार भारत भालके यांनी केली भाजप सरकारवर टिका- सरकारने माझ्यावर खोटा गुन्हा दाखल केला - भालके

मंगळवेढा : तालुक्यातील काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सरकारने मंजूर केलेल्या ३५ गाव उपसा सिंचन योजनेस गेल्या साडेचार वर्षांत एक रुपयाचाही निधी दिला नाही. भीषण दुष्काळ असताना जनावरांना चारा व पिण्यास पाणी न देता केवळ आश्वासनांची खैरात करणाºया सरकारला सत्तेतून हाकलून द्या, असे आवाहन आ. भारत भालके यांनी केले़ माचणूर येथे आघाडीचे उमेदवार सुशीलकुमार शिंदे यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते.

या आरक्षणप्रश्नी व पंढरपूर येथील मंदिर परिसरातील घटनेमुळे  न्याय-मागण्यांसाठी भांडल्यामुळे सरकारने माझ्यावर खोटा गुन्हा नोंदविला, परंतु सरकारच्या दबावाला न घाबरता आपण लोकांसाठी लढत राहणार आहे़ भाजप सरकारने सर्व घटकांवर अन्याय केला आह़े़ या लबाड सरकारने आशा दाखवून दशा देण्याचे काम केल्याने सरकारला पायउतार करावे, असे त्यांनी सांगितले.

व्यासपीठावर राहुल शहा, भारत पाटील, नितीन नकाते, शिवाजी काळुंगे, पी़ बी़ पाटील, चंद्रकांत घुले, अर्जुन पाटील उपस्थित होते़ सूत्रसंचालन धनंजय पाटील यांनी केले.

काय समस्या मांडणार ?

  • - मी देव असल्याचे सांगणारे जयसिद्धेश्वर जनतेच्या समस्या दिल्लीत काय मांडणार ? असा सवाल करीत भालके म्हणाले, मराठा, धनगर, मुस्लीम व इतर समाजाला आरक्षण दिले नाही.
टॅग्स :Solapurसोलापूरmadha-pcमाढाsolapur-pcसोलापूरcongressकाँग्रेसSushilkumar Shindeसुशीलकुमार शिंदे