शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
5
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
6
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
7
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
8
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
9
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
10
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
11
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
12
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
13
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
14
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
15
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
16
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
17
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
18
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
19
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
20
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश

उपसा सिंचन योजनेस गेल्या साडेचार वर्षांत रुपयाचाही निधी नाही : भारत भालके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2019 12:20 IST

भीषण दुष्काळ असताना जनावरांना चारा व पिण्यास पाणी न देता केवळ आश्वासनांची खैरात करणाºया सरकारला सत्तेतून हाकलून द्या, असे आवाहन आ. भारत भालके यांनी केले.

ठळक मुद्दे- माचणूर येथे आघाडीचे उमेदवार सुशीलकुमार शिंदे यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा- आमदार भारत भालके यांनी केली भाजप सरकारवर टिका- सरकारने माझ्यावर खोटा गुन्हा दाखल केला - भालके

मंगळवेढा : तालुक्यातील काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सरकारने मंजूर केलेल्या ३५ गाव उपसा सिंचन योजनेस गेल्या साडेचार वर्षांत एक रुपयाचाही निधी दिला नाही. भीषण दुष्काळ असताना जनावरांना चारा व पिण्यास पाणी न देता केवळ आश्वासनांची खैरात करणाºया सरकारला सत्तेतून हाकलून द्या, असे आवाहन आ. भारत भालके यांनी केले़ माचणूर येथे आघाडीचे उमेदवार सुशीलकुमार शिंदे यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते.

या आरक्षणप्रश्नी व पंढरपूर येथील मंदिर परिसरातील घटनेमुळे  न्याय-मागण्यांसाठी भांडल्यामुळे सरकारने माझ्यावर खोटा गुन्हा नोंदविला, परंतु सरकारच्या दबावाला न घाबरता आपण लोकांसाठी लढत राहणार आहे़ भाजप सरकारने सर्व घटकांवर अन्याय केला आह़े़ या लबाड सरकारने आशा दाखवून दशा देण्याचे काम केल्याने सरकारला पायउतार करावे, असे त्यांनी सांगितले.

व्यासपीठावर राहुल शहा, भारत पाटील, नितीन नकाते, शिवाजी काळुंगे, पी़ बी़ पाटील, चंद्रकांत घुले, अर्जुन पाटील उपस्थित होते़ सूत्रसंचालन धनंजय पाटील यांनी केले.

काय समस्या मांडणार ?

  • - मी देव असल्याचे सांगणारे जयसिद्धेश्वर जनतेच्या समस्या दिल्लीत काय मांडणार ? असा सवाल करीत भालके म्हणाले, मराठा, धनगर, मुस्लीम व इतर समाजाला आरक्षण दिले नाही.
टॅग्स :Solapurसोलापूरmadha-pcमाढाsolapur-pcसोलापूरcongressकाँग्रेसSushilkumar Shindeसुशीलकुमार शिंदे