शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
4
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
5
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
6
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
7
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
8
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
9
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
10
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
11
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
12
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
13
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
14
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
15
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
16
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
17
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
18
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
19
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
20
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा

Interview ; शास्त्रोक्त पद्धतीने ऊस शेती केल्यास १०० टनापेक्षा जास्त अ‍ॅव्हरेज हमखास मिळेल : संजीव माने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2019 19:17 IST

पंढरपूर : जमिनीची सुपिकता, लागवडीची योग्य पद्धत, रासायनिक खतांची मात्रा, पाण्याचे व्यवस्थापन आणि पीक संरक्षण या पंचसूत्रीचा वापर शास्त्रोक्त ...

ठळक मुद्दे‘एकरी १०० ते १२५ टन ऊस उत्पादन सहज शक्य’ या विषयावर त्यांनी शेतकºयांना मार्गदर्शनशेतकºयांनी आता मानसिकता बदलून सकारात्मक पद्धतीने विचार करण्याची गरज

पंढरपूर : जमिनीची सुपिकता, लागवडीची योग्य पद्धत, रासायनिक खतांची मात्रा, पाण्याचे व्यवस्थापन आणि पीक संरक्षण या पंचसूत्रीचा वापर शास्त्रोक्त पद्धतीने केल्यास एकरी १०० टनापेक्षा जास्त अ‍ॅव्हरेज हमखास मिळेल, असा विश्वास कृषिभूषण संजय माने (आष्टा, जि़ सांगली) यांनी ‘लोकमत’ शी बोलताना व्यक्त केला.

‘लोकमत’च्या वतीने पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मैदानावर आयोजित ‘लोकमत अ‍ॅग्रोत्सवा’त तिसºया दिवशीच्या पहिल्या सत्रात ‘एकरी १०० ते १२५ टन ऊस उत्पादन सहज शक्य’ या विषयावर त्यांनी शेतकºयांना मार्गदर्शन केले.

सतत २० वर्षे एकरी १०० मे़ टनापेक्षा जास्त ऊस उत्पादन घेणारे डॉ़ संजय माने म्हणाले, मी १९८८ पासून ऊस शेती करतोय, पूर्वी लागणीचा १८ ते २० मे़ टन तर खोडवा १० मे़ टनच उत्पादन होत होते़ परंतु ऊस उत्पादनवाढीसाठीचे तंत्रज्ञान समजून घेऊन विद्यापीठ, विविध संस्थांमधील विषय तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेतले.

१९९६-९७ साली प्रथम एकरी १०० मे़ टन उसाचे उत्पादन घेतले़ तेव्हापासून मागे कधी वळून पाहिलेच नाही़ प्रत्येकवर्षी १०० टनापेक्षा जास्त असे सलग २० वर्षे उत्पादन घेत आहे़ त्यांच्या भाषणातील एकेक शब्द ऐकताना लोकमत अ‍ॅग्रोत्सवातील उपस्थित शेतकरी आश्चर्यचकित होत होते, पण डॉ़ माने यांनी यात आश्चर्य असे काहीच नाही. तुम्हीही १०० मे टनापेक्षा जास्त ऊस उत्पादन घेऊ शकता हे त्यांनी साध्या आणि सोप्या भाषेत शेतकºयांना विविध उदाहरणे देऊन सांगितले़ शेतकºयांनी आता मानसिकता बदलून सकारात्मक पद्धतीने विचार करण्याची गरज आहे, असे त्यांनी सांगितले.

उसाची लागवड पद्धत...- जमीन सुपीक करण्यासाठी एकरी ४० गाड्या शेणखत, ३ ते ४ टन गांडूळ खत, करंजी, एरंडी, लिंबोणी पेंड, लेंडी खत, हिरवळीचे खत, मळी ५ ते १० टन आदीपैकी जे शक्य असेल ते खत जमिनीन गाडावे़ त्यानंतर ४ ते ५ फूट सरी सोडून दीड ते तीन फूट अंतरावर एक डोळा पद्धत लागवड करावी़ एकरात कमीत कमी ४० ते जास्तीत जास्त ६० हजार उसाचे प्रमाण असावे़ तरच उसाच्या पाल्याला सूर्यप्रकाश मिळू शकते आणि उसाची वाढ होते़ शिवाय फुटवा कमी करण्यासाठी बाळभरणी करणे गरजेचे आहे़  शिवाय उसाला थोडंथोडं सारखं सारखं सतत पाणी देणे गरजेचे असल्याचे संजीव माने यांनी सांगितले़

टॅग्स :SolapurसोलापूरSugar factoryसाखर कारखानेagricultureशेतीFarmerशेतकरी