शहरं
Join us  
Trending Stories
1
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
2
आजचे राशीभविष्य: बुधवार १३ ऑगस्ट २०२५; बोलण्यावर ताबा ठेवा, खर्च वाढणार नाही याकडे लक्ष द्या, कामात यश मिळेल
3
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
4
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
5
अग्रलेख: भटक्यांचा 'अनाथाश्रम'; कल्पना यशस्वी झाली तर मोकळेपणाने करता येईल संचार
6
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
7
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
8
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
9
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
10
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
12
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
13
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
14
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
15
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
16
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
17
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
18
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
19
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
20
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक

मोदी सरकारने किती तरुणांना रोजगार दिला ? अशोक चव्हाण यांचा भाजप सरकारला सवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2018 11:40 IST

सोलापूर : नरेंद्र मोदी यांनी निवडणूक प्रचारादरम्यान दरवर्षी दोन कोटी बेरोजगारांना नोकºया देण्याचे आश्वासन दिले होते़ गेल्या ४ वर्षांत मोदी यांच्या सरकारने किती तरुणांना रोजगार दिला ते जाहीर करावे, असे आव्हान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी मुख्यमंत्री खा़ अशोक चव्हाण यांनी सरकारला दिले़ आ़ भालके यांच्या सत्कार सोहळ्यासाठी सोलापूर दौºयावर आलेल्या खा़ ...

ठळक मुद्देसत्ता-संपत्तीच्या बळावर भाजपा सरकार - खा़ अशोक चव्हाणदोन कोटी तरुणांना रोजगार देण्याचे आश्वासन हवेत - खा़ अशोक चव्हाण निवडणूक काळात दिलेले एकही आश्वासन मोदींनी पाळले नाही़ - खा़ अशोक चव्हाण

सोलापूर : नरेंद्र मोदी यांनी निवडणूक प्रचारादरम्यान दरवर्षी दोन कोटी बेरोजगारांना नोकºया देण्याचे आश्वासन दिले होते़ गेल्या ४ वर्षांत मोदी यांच्या सरकारने किती तरुणांना रोजगार दिला ते जाहीर करावे, असे आव्हान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी मुख्यमंत्री खा़ अशोक चव्हाण यांनी सरकारला दिले़ 

आ़ भालके यांच्या सत्कार सोहळ्यासाठी सोलापूर दौºयावर आलेल्या खा़ अशोक चव्हाण यांनी काँग्रेस भवनात पत्रकारांशी संवाद साधताना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाच्या कार्यशैलीवर चौफे र टीका केली़ यावेळी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, आ़ प्रणिती शिंदे, माजी आमदार दिलीप माने, निर्मला ठोकळ, विश्वनाथ चाकोते, जिल्हाध्यक्ष प्रकाश पाटील, शहराध्यक्ष प्रकाश वाले, मनपा पक्षनेते चेतन नरोटे आदींची उपस्थिती होती़ 

दिल्ली येथील क ाँग्रेसच्या अधिवेशनात राहुल गांधी यांनी देशातील बेरोजगार तरुणांना रोजगार देणे, उत्पादित शेतीमालाला हमीभाव, नैसर्गिक आपत्तीत दगावलेल्या शेतकºयांना आर्थिक मदत आणि सरसकट कर्जमाफीचा ठराव केल्याची माहिती खा़ अशोक चव्हाण यांनी दिली़ याच मुद्यावर बोलताना खा़ चव्हाण म्हणाले, निवडणूक काळात दिलेले एकही आश्वासन मोदींनी पाळले नाही़ देशातील बेरोजगारी वाढली आहे़ दरवर्षी दोन कोटी तरुणांना रोजगार देण्याचे आश्वासन हवेत विरले आहे़ ४ वर्षांत ८ कोटी तरुणांना रोजगार मिळायला                  हवा होता़ तो मिळालाय का, असा सवाल करीत या सरकारने तरुणांची घोर फसवणूक केल्याचा आरोप केला़

 सत्ता-संपत्तीच्या बळावर भाजपा सरकार तोडफोडीचे राजकारण करीत आहे़ पालघरमध्ये राजेंद्र गावित यांना भाजपात घेऊन उमेदवारी दिल्याचा उल्लेख टाळत खा़ चव्हाण म्हणाले, भाजपा नेत्यांना त्यांच्याच पक्षातील दिवंगतांबद्दल आस्था नाही़ पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, स्व़ वनगा ऐवजी सावरा असा उल्लेख करतात़ जिवंत आणि मृत व्यक्तीबाबत तारतम्याने बोलायचे असते हे त्यांना माहिती नाही, असा टोला लगावला़ 

या पत्रकार परिषदेला हेमा चिंचोळकर, माजी महापौर नलिनी चंदेले, अ‍ॅड़ अर्जुन पाटील (ब्रह्मपुरीकर), केशव इंगळे, सातलिंग शटगार आदी उपस्थित होते़ 

टॅग्स :SolapurसोलापूरAshok Chavanअशोक चव्हाणcongressकाँग्रेसBJPभाजपा