शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
2
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
3
चांदी दीड लाख रूपये किलो, सप्टेंबरमध्ये २१,५२७ रुपयांची झेप; सोन्याचीही ११ हजारांची उडी
4
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
5
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
6
पंतप्रधान मोदी करणार ‘मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे उद्घाटन
7
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
8
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
9
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
10
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
11
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
12
अंधेरी क्रीडा संकुल महापालिकेने स्वतः उभारावे; गोपाळ शेट्टी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
13
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
14
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
16
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
17
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
18
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
19
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
20
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?

हिटलरशाही यशस्वी होऊ देणार नाही - प्रकाश आंबेडकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2018 17:16 IST

सनातनच्या कारवाईने सरकारचा खरा चेहरा उघड

ठळक मुद्देएका कार्यक्रमानिमित्त अ‍ॅड. प्रकाश आंबडेकर हे सोलापुरात एकहाती सत्ता प्राप्त झाल्याने देशात फॅसिझम वाढत आहे - प्रकाश आंबेडकरसनातनच्या कारवाईने सरकारचा खरा चेहरा उघडा पडत आहे - प्रकाश आंबेडकर

सोलापूर : माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची जशी हत्या करण्यात आली तशा प्रकारच्या हत्या देशातील पुरोगामी विचारवंतांच्या करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. कधी नव्हे ती एकहाती सत्ता प्राप्त झाल्याने देशात फॅसिझम वाढत आहे. एक प्रकारची हिटलरशाही निर्माण करण्याचा प्रयत्न होत असुन ती मी कधीही यशस्वी होऊ देणार नाही असे मत वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले. 

एका कार्यक्रमानिमित्त अ‍ॅड. प्रकाश आंबडेकर हे सोलापुरात आले असता न्यु बुधवार पेठ येथील डॉ. आंबडेकर उद्यानात ते पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले की, वास्तविक पाहता १00 वर्षापूर्वी जी सत्ता मनुवाद्यांच्या हातामध्ये होती त्याला महात्मा ज्योतीबा फुले यांनी आग लावली होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ती गाडुन टाकली होती. हिच सत्ता आता पुन्हा प्राप्त झाल्याने स्वत:चे अस्तित्व टिकवण्यासाठी सरकार अटोकाट प्रयत्न करीत आहे. 

स्वत:ची हुकुमशाहि निर्माण करीत आहेत. दाभोळकर, कलबुर्गी, पानसरे यांच्या नंतर आणखी किती लोकांचे प्राण जातील सांगता येत नाही. देशात कोणालातरी आणखी बरेचसे घातपात घडवुन आणावयाचे आहेत. सनातनच्या कारवाईने सरकारचा खरा चेहरा उघडा पडत आहे. हे प्रकरण आपल्यावर शेकु नये, सरकारची बदनामी होऊ नये आणि खºया मुद्यापासुन सर्वसामान्य जनतेचे लक्ष विचलीत व्हावे म्हणुन डाव्या विचारसरनीच्या नेत्यांवर कारवाई केली जात आहे. त्यांना नजर कैदेत ठेवले जात आहे. न्यायालयात खोटी कागदपत्रे सादर केली जात आहेत, असा आरोप यावेळी अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केला. यावेळी भारिपचे कामगार नेते श्रीशैल गायकवाड, भारिपचे शहराध्यक्ष  अ‍ॅड. हर्षल शिंदे, जी.एम. संस्थेचे संस्थापक बाळासाहेब वाघमारे आदी उपस्थित होते. 

टॅग्स :Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकरBJPभाजपाBhima-koregaonकोरेगाव-भीमा हिंसाचारRajiv Gandhiराजीव गांधी