शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

शासनाचा निर्णय ; बार्शी व उत्तर सोलापूर तालुक्यातील १३ मंडले दुष्काळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2018 19:02 IST

७५ टक्क्यांपेक्षा पाऊस कमी; शहरी भाग वगळला

ठळक मुद्देदोन्ही तालुक्यातील १५ पैकी १३ मंडले दुष्काळीमध्ये सामावली७५ टक्क्यांपेक्षा कमी पाऊस पडलेल्या मंडलांचा दुष्काळीमध्ये समावेश

सोलापूर: शासनाने ७५ टक्क्यांपेक्षा कमी पाऊस पडलेल्या मंडलांचा दुष्काळामध्ये समावेश करण्याचा निर्णय घेतल्याने उत्तर सोलापूर तालुक्यातील चार व बार्शी तालुक्यातील नऊ अशी १३ मंडले दुष्काळी मदतीला पात्र होणार आहेत. शहरी भागातील बार्शी व सोलापूर ही मंडले वगळली आहेत.

राज्य शासनाने नऊ तालुक्यांचा दुष्काळी तालुक्यात समावेश केला आणि उत्तर सोलापूर व बार्शी तालुक्यांना वगळले आहे. मात्र गुरुवारी मुख्यमंत्र्यांनी ७५ टक्क्यांपेक्षा कमी पाऊस पडलेल्या मंडलांचा दुष्काळीमध्ये समावेश करण्याचा निर्णय जाहीर केला. सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील १० मंडलांपैकी बार्शी मंडल वगळता ९ मंडलात तर उत्तर सोलापूर तालुक्यातील ५ मंडलांपैकी सोलापूर वगळता ४ मंडलात ७५ टक्क्यांपेक्षा कमी पाऊस पडला आहे. यामुळे दोन्ही तालुक्यातील १५ पैकी १३ मंडले दुष्काळीमध्ये सामावली आहेत. सोलापूर मंडलात ८१.०१ टक्के तर बार्शी ८८.६ टक्के .

मार्डी मंडलात अवघा ७ टक्के पाऊसउत्तर सोलापूर तालुक्यातील शेळगी मंडलात ३९.०७ टक्के, तिºहे मंडलात २२.०९ टक्के, मार्डी मंडलात ७.८ टक्के तर वडाळा मंडलात ३६.०२ टक्के पाऊस पडला आहे. बार्शी तालुक्यातील सुर्डी ६८.६ टक्के, खांडवी ५७.२ टक्के, आगळगाव ६१.०१ टक्के, वैराग- ५९.०१ टक्के, उपळेदुमाला- ३१.०२ टक्के, गौडगाव ५७.०८ टक्के, पांगरी- ६०.०१ टक्के, पानगाव ६०.०० टक्के, नारी ४६.०० टक्के आदी मंडलांत ७५ टक्क्यांपेक्षा कमी पाऊस पडला आहे. पाऊस झाल्याने मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेल्या निकषानुसार ही मंडले वगळली जाणार आहेत.  

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Collector Officeसोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयagricultureशेतीdroughtदुष्काळDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस