शहरं
Join us  
Trending Stories
1
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
2
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
3
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
4
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
5
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
6
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
7
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
8
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
9
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
10
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
11
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
12
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
13
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
14
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
15
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
16
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
17
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
18
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
19
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
20
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!

Good News; रब्बी हंगाम व पाणीपुरवठ्यासाठी कुरनूर धरणातुन सोडले पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2021 13:11 IST

चपळगाव -  अक्कलकोट तालुक्यातील जनतेसाठी वरदान ठरलेल्या कुरनूर धरणातुन मंगळवारी सकाळी पाणी सोडण्यात आले. यामुळे अक्कलकोट , मैंदर्गी,दुधनी नगरपालिकेसह ...

चपळगाव - अक्कलकोट तालुक्यातील जनतेसाठी वरदान ठरलेल्या कुरनूर धरणातुन मंगळवारी सकाळी पाणी सोडण्यात आले. यामुळे अक्कलकोट, मैंदर्गी,दुधनी नगरपालिकेसह नदीकाठच्या गावांचा भर उन्हाळ्यात पाणीप्रश्न मिटण्यास मदत झाली आहे.

 मागील आठवड्यात आमदार सचिन कल्याणशेट्टी,संबधित विभागाचे अधिकारी आणि  पंचक्रोशीतील मान्यवरांच्या उपस्थितीत  झालेल्या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत पाणी सोडण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली होती. यामध्ये धरणाच्या खाली असणार्‍या गावांचा पाणीपुरवठा व्यवस्थित होण्यासाठी  पाणी सोडण्याचा निर्णय घेतला. यानुसार संबधीत विभागाने मंगळवारी  सकाळी  पाणी सोडण्याची कार्यवाही केली. यात धरणाचे चार दरवाजे उघडण्यात आले आहेत. यातुन ६०० क्युसेस पाणी सोडण्यात आले आहे. सध्या धरणात केवळ ८५ टक्के पाणीसाठा आहे.धरणात सद्यस्थितीत ६९९ दशलक्ष धनफूट पाणीसाठा शिल्लक आहे. प्रत्येक दरविजे एक ते दीड इंचने उघडले आहेत. सोडलेले पाणी खालच्या अक्कलकोट, सांगवी, ममदाबाद,निमगाव, सातनदुधनी, रूद्देवाडी, बबलाद, सिंदखेड या बंधाऱ्यात  साठवले जाणार आहे.

     ऐन उन्हाळ्याच्या सुरूवातीला प्रशासनाने हा निर्णय घेतल्याने नदीकाठच्या गावांचा पाणीप्रश्न तुर्तास मिटला आहे. यामुळे रब्बी पिकांना फायदा होण्यास मदत होईल.बोरी मध्यम प्रकल्पाचे उपविभागीय अधिकारी प्रकाश बाबा,शाखा अभियंता रोहित मनलोर,कालवा निरीक्षक प्रशांत लोंढे,माजी बिटधारक एन.व्ही.उदंडे,राहूल काळे,स्वामी रोट्टे यांनी पाणी सोडण्याची कार्यवाही केली.

टॅग्स :SolapurसोलापूरWaterपाणीakkalkot-acअक्कलकोटagricultureशेतीFarmerशेतकरी