शहरं
Join us  
Trending Stories
1
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
2
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
3
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
4
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
5
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
6
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
7
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
8
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
9
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
10
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
11
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
12
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
13
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
14
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
15
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
16
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
17
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...
18
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
हैदराबाद गॅजेट टिकवणे सरकारची जबाबदारी, अन्यथा सरकारला सुट्टी नाही; मनोज जरांगेंचा इशारा
20
बिंग फुटले, आता चौकशी करतायत...! युक्रेनने भारताकडून आयात करत असलेले डिझेल रोखले 

अक्कलकोट, माळशिरस तालुक्यात गारपिट; द्राक्ष, पपई, केळी, ज्वारी, गहू जमीनदोस्त

By विठ्ठल खेळगी | Updated: March 18, 2023 18:38 IST

द्राक्ष, पपई, केळी, ज्वारी, गहू, हरभरा, कांदा आदी पिके जमीनदोस्त झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.

सोलापूर: शनिवारी दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास सोलापूर शहरासह जिल्ह्यात विविध ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. अक्कलकोट, माळशिरस तालुक्यात झालेल्या गारपिटीमुळे शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. द्राक्ष, पपई, केळी, ज्वारी, गहू, हरभरा, कांदा आदी पिके जमीनदोस्त झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.

हवामान विभागाने यापूर्वीच अवकाळी पावसाचा इशारा दिला होता. गेल्या तीन दिवसांपासून अक्कलकोट तालुक्यात ढगाळ वातावरण असून शेतकऱ्यांमध्ये मात्र या अवकाळी पावसामुळे धास्तीचे वातावरण निर्माण झाले आहे. शुक्रवारी रात्री सुमारास चपळगाव, बोरेगाव, हन्नुर  नागणसूर, किणी,वागदरी, बोरोटी,     पानमंगरूळ, तडवळ, चुंगी, अक्कलकोट परिसर यासह विविध भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली. वादळी वारा व विजेच्या कडकडाटामुळे वातावरणात बदल दिसून आला. तालुक्यातील विविध भागात अवकाळी पावसाने विद्युत पुरवठा खंडित झाला होता. किणी भागात गारांचा पाऊस झाल्यामुळे मोठे नुकसान झाले आहे. बोरोटी येथील सुमारे दोनशे एकर पपई जमीन दोस्त झाल्याने शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. दोन दिवसात अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.

माळशिरस तालुक्यात वीस मिनिट गारपीटमाळशिरस तालुक्यातील पश्चिम भागामधील रेडे, मांडकी, कन्हेर, इस्लामपूर, भांब, सरगरवाडी, गोरडवाडी या गावात १५ ते २० मिनिटे गारपीट झाली. गहू, ज्वारी द्राक्ष  पिकाचे नुकसान झाले असून प्रभारी तहसीलदारांचा पथकासह पाहणी दौरा सुरू आहे. अचानक आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांची धांदल उडाली आहे. नातेपुते, शिंदेवाडी परिसरातील गहू जमीनदोस्त झाल्याचे पाहायला मिळत आहे 

टॅग्स :RainपाऊसFarmerशेतकरीSolapurसोलापूर