शहरं
Join us  
Trending Stories
1
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
2
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
3
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
4
मोठा दिलासा! आधार मोफत अपडेट करण्याची शेवटची संधी? UIDAI ने तारीख बदलली!
5
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
6
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
7
सुनेची काळजी घेण्यासाठी निघालेल्या यास्मिन; तीन दिवस प्रवास पुढे ढकलला, विमान अपघातात मृत्यू
8
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
9
वाशिमच्या मेडशी बायपासवर भीषण अपघात; दोन ठार, एक जखमी, दोघे थोडक्यात बचावले
10
लव जिहादच्या आरोपावर आमिर खानने दिलं उत्तर, म्हणाला, "माझ्या दोन्ही बहिणी अन् मुलीने..."
11
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
12
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
13
हायकू हायकू हायकू... म्हणजेच...; पुस्तकाच्या जन्माची गोष्ट!
14
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
15
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया
16
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
17
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
18
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
19
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
20
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक

शेतकरी कर्जबाजारी होतोय; कांद्याचा हमीभाव जाहीर करण्यासाठी राष्ट्रीय समाज पक्ष आक्रमक

By appasaheb.patil | Updated: March 2, 2023 15:58 IST

"यापुढे कांद्याला प्रति क्विंटल किमान ३००० रूपये हमीभाव देण्यात यावा अशी मागणी राष्ट्रीय समाज पक्षाच्यावतीने निवेदनाव्दारे केली आहे."

सोलापूर : सध्या बाजारपेठेत कांद्याची आवक चांगली आहे. परंतू दुदैवाने शेतकऱ्यांचा कांदा मातीमोल भावाने विकला जात आहे. शेतकऱ्यांना कांदा पिकविण्यासाठी प्रति क्विंटल १५०० रूपचे खर्च येतो, परंतू आज बाजारात ३०० ते ५०० रूपये क्विंटल दराने कांदा विकला जातो आहे. यामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणात कर्जबाजारी होत आहे. शासनाच्यावतीने शेतऱ्यांना प्रति क्विंटल १ हजार रूपये अनुदान द्यावे आणि यापुढे कांद्याला प्रति क्विंटल किमान ३००० रूपये हमीभाव देण्यात यावा अशी मागणी राष्ट्रीय समाज पक्षाच्यावतीने निवेदनाव्दारे केली आहे.

याबाबतचे निवेदन राष्ट्रीय समाज पक्षाचे अक्कलकोट तालुका अध्यक्ष दत्तात्रय माडकर यांच्या नेतृत्वाखाली गुरूवारी सकाळी तहसीलदार बाळासाहेब शिरसट यांना देण्यात आले. याप्रसंगी विधानसभा अध्यक्ष राजकुमार बिराजदार, विधानसभा संपर्क प्रमुख शिवानंद गाडेकर, तालुका उपाध्यक्ष पिंटू गावडे, तिपण्णा घोडके, विलास पाटील, तालुका कार्याध्यक्ष काशिनाथ निंबाळ, तालुका प्रसिद्धी प्रमुख सोमनाथ घोडके, तालुका युवक आघाडीचे उपाध्यक्ष बिरु बंदिछोडे, विद्यार्थी आघाडी उपाध्यक्ष विशाल निंबाळ, सलगर जिल्हा परिषद गट प्रमुख रेवणसिध्द शेरी, वाहतूक आघाडीचे तालुका अध्यक्ष शंकर कोकरे, देवेंद्र नारायणकर,नागू शिरोळे, शिवलिंग गायकवाड यांच्या सह आदी उपस्थित होते. 

टॅग्स :SolapurसोलापूरonionकांदाFarmerशेतकरी