शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
5
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
6
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
7
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
8
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
9
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
10
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
11
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
12
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
13
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
14
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
15
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
16
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
17
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
18
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
19
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
20
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य

शेतकरी कर्जबाजारी होतोय; कांद्याचा हमीभाव जाहीर करण्यासाठी राष्ट्रीय समाज पक्ष आक्रमक

By appasaheb.patil | Updated: March 2, 2023 15:58 IST

"यापुढे कांद्याला प्रति क्विंटल किमान ३००० रूपये हमीभाव देण्यात यावा अशी मागणी राष्ट्रीय समाज पक्षाच्यावतीने निवेदनाव्दारे केली आहे."

सोलापूर : सध्या बाजारपेठेत कांद्याची आवक चांगली आहे. परंतू दुदैवाने शेतकऱ्यांचा कांदा मातीमोल भावाने विकला जात आहे. शेतकऱ्यांना कांदा पिकविण्यासाठी प्रति क्विंटल १५०० रूपचे खर्च येतो, परंतू आज बाजारात ३०० ते ५०० रूपये क्विंटल दराने कांदा विकला जातो आहे. यामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणात कर्जबाजारी होत आहे. शासनाच्यावतीने शेतऱ्यांना प्रति क्विंटल १ हजार रूपये अनुदान द्यावे आणि यापुढे कांद्याला प्रति क्विंटल किमान ३००० रूपये हमीभाव देण्यात यावा अशी मागणी राष्ट्रीय समाज पक्षाच्यावतीने निवेदनाव्दारे केली आहे.

याबाबतचे निवेदन राष्ट्रीय समाज पक्षाचे अक्कलकोट तालुका अध्यक्ष दत्तात्रय माडकर यांच्या नेतृत्वाखाली गुरूवारी सकाळी तहसीलदार बाळासाहेब शिरसट यांना देण्यात आले. याप्रसंगी विधानसभा अध्यक्ष राजकुमार बिराजदार, विधानसभा संपर्क प्रमुख शिवानंद गाडेकर, तालुका उपाध्यक्ष पिंटू गावडे, तिपण्णा घोडके, विलास पाटील, तालुका कार्याध्यक्ष काशिनाथ निंबाळ, तालुका प्रसिद्धी प्रमुख सोमनाथ घोडके, तालुका युवक आघाडीचे उपाध्यक्ष बिरु बंदिछोडे, विद्यार्थी आघाडी उपाध्यक्ष विशाल निंबाळ, सलगर जिल्हा परिषद गट प्रमुख रेवणसिध्द शेरी, वाहतूक आघाडीचे तालुका अध्यक्ष शंकर कोकरे, देवेंद्र नारायणकर,नागू शिरोळे, शिवलिंग गायकवाड यांच्या सह आदी उपस्थित होते. 

टॅग्स :SolapurसोलापूरonionकांदाFarmerशेतकरी