शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
5
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
6
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
7
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
8
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
9
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
10
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
11
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
12
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
13
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
14
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
15
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
16
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
17
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
18
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
19
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
20
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
Daily Top 2Weekly Top 5

गाळप हंगाम संपूनही कारखान्यांकडून ऊसबील मिळेना, बळीराजा करणार साखर आयुक्त कार्यालयासमोर आंदोलन

By विठ्ठल खेळगी | Updated: March 26, 2023 17:21 IST

शेतकऱ्यांकडे उसाचे बिल न आल्यामुळे खत, बी बियाणे खरेदी, मुला-मुलींच्या लग्नाच्या तारखा जवळ आल्याने शेतकरी चिंतेत आहेत.

सोलापूर : कमलाई, मकाई, भैरवनाथ व हिरडगाव साखर कारखान्याने एफआरपीप्रमाणे गाळप उसाचे बिल आठ दिवसांमध्ये शेतक-यांच्या खात्यावर जमा न केल्यास बळीराजा शेतकरी संघटनेच्या वतीने साखर आयुक्त कार्यालय पुणे येथे बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येईल, अशी माहिती बळीराजा शेतकरी संघटनेचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष अण्णासाहेब सुपनवर यांनी आज पत्रकार परिषदेत दिली आहे.

करमाळा तालुक्यातील ऊस उत्पादकांना चार ते पाच महिने झाले. कारखान्यास ऊस गाळपासाठी घालून कमलाई,मकाई,भैरवनाथ व हिरडगाव या कारखानदारांनी एक दमडी सुद्धा खात्यावर जमा केलेली नाही. एफआरपी कायद्यानुसार गाळप ऊसाचे १४ दिवसांमध्ये शेतकऱ्याच्या खात्यावर ऊसाचे बिल जमा केले पाहिजे. मात्र शेतकऱ्यांकडे उसाचे बिल न आल्यामुळे खत, बी बियाणे खरेदी, मुला-मुलींच्या लग्नाच्या तारखा जवळ आल्याने शेतकरी चिंतेत आहेत.

जर आठ दिवसांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा न झाल्यास बळीराजा शेतकरी संघटनेच्या वतीने साखर आयुक्तालय पुणे येथे बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येईल असा इशारा सुपनवर यांनी दिला. यावेळी बळीराजा शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष भीमराव येडे, तालुका उपाध्यक्ष शिवाजी बनकर, तालुका युवा अध्यक्ष कल्याण कोकरे, तालुका उपाध्यक्ष पद्माकर शिरसागर, नवनाथ कोळेकर, गणेश इवरे, धनंजय शिंदे, वैजनाथ तरंगे ,निलेश पडवळे ,प्रकाश काळे ,बाळासाहेब माने, तात्यासाहेब काळे, ॲड, नामदेव खताळ,उमेश सरडे आदी उपस्थित होते.