शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदारला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
5
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
6
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
7
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
8
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
9
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
10
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
11
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
12
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
13
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
14
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
15
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
16
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
17
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
18
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
19
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
20
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 

उजनी धरणातील पाणीसाठयात घट, महिन्याभरात ४ टीएमसी पाणी घटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2018 14:59 IST

भीमानगर : सप्टेंबर ते आॅक्टोबर या एका महिन्यात उजनी धरणातील पाणीसाठा आठ टक्क्यांनी कमी झाला. म्हणजे एका महिन्यात सुमारे चार टीएमसी इतक्या पाण्याचा वापर झाला. अर्थात बाष्पीभवनाने वाया गेलेल्या पाण्याचाही यात समावेश आहे.१ सप्टेंबरला उजनीमध्ये १०६.४९ टक्के इतका पाणीसाठा होता. म्हणजे १२०.७१ टीएमसी पाणीसाठा होता. इतर जिल्ह्यांच्या तुलनेत अत्यंत कमी ...

ठळक मुद्दे१ सप्टेंबरला उजनीमध्ये १०६.४९ टक्के इतका पाणीसाठा होतापुणे जिल्ह्यातील पावसाच्या भरवशावर पडलेल्या पावसाचा फायदा उजनी धरणाला झाला ४० दिवसांत पाणीसाठा सुमारे ८ टक्क्यांनी कमी झाला

भीमानगर : सप्टेंबर ते आॅक्टोबर या एका महिन्यात उजनी धरणातीलपाणीसाठा आठ टक्क्यांनी कमी झाला. म्हणजे एका महिन्यात सुमारे चार टीएमसी इतक्या पाण्याचा वापर झाला. अर्थात बाष्पीभवनाने वाया गेलेल्या पाण्याचाही यात समावेश आहे.

१ सप्टेंबरला उजनीमध्ये १०६.४९ टक्के इतका पाणीसाठा होता. म्हणजे १२०.७१ टीएमसी पाणीसाठा होता. इतर जिल्ह्यांच्या तुलनेत अत्यंत कमी पाऊस होऊनसुद्धा पुणे जिल्ह्यातील पावसाच्या भरवशावर पडलेल्या पावसाचा फायदा उजनी धरणाला झाला. ९ आॅक्टोबरला ११६.५२ टीएमसी पाणीसाठा आहे. म्हणजे ९८.६८ टक्के इतका पाणीसाठा आहे. ४० दिवसांत पाणीसाठा सुमारे ८ टक्क्यांनी कमी झाला. 

सध्या असणाºया अल्प पावसाच्या परिस्थितीमुळे जिल्ह्यातील सर्वांनाच उजनीच्या पाण्यावर अवलंबून राहणे गरजेचे आहे. पाणी वाटप योग्य तºहेने न झाल्यास शेतकºयांच्या रोषाला सामोरे जावे लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

त्याशिवाय अनेक गावांचा पाणीपुरवठाही याच उजनीवर अवलंबून असल्याने त्यांचाही विचार करावा लागणार आहे. पाच आॅक्टोबर रोजी जनहित संघटनेने भीमानगर येथे उजनी धरण व्यवस्थापन विभागाच्या अधिकाºयांना कोंडून कुलूप लावले होते. अशा घटना येणाºया काळात घडू नयेत यासाठी प्रशासनाला दखल घ्यावी लागणार आहे.

येणाºया काळात पाण्याचे राजकारण होणार असून, त्यासाठी धरण प्रशासनाने प्रत्येक उपसा सिंचन योजना किंवा कालवा यांना नियोजनाप्रमाणे पाणी वाटप करावे लागणार आहे. अन्यथा वर्षभरात त्यांना संघर्षाला सामोरे जावे लागेल, अशी स्थिती निर्माण झाली आहे.

टॅग्स :SolapurसोलापूरUjine Damउजनी धरणWaterपाणीSolapur Municipalसोलापूर महानगरपालिका