शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

उजनीतून भीमा नदीत १० हजार क्युसेक विसर्ग; भीमा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2021 09:36 IST

सोलापूर लोकमत न्युज नेटवर्क

सोलापूर : उजनी धरणात सध्या १०८ टक्के पाणी पातळी तयार होऊन १२१ टीएमसी पाणीसाठा तयार झालेला आहे व विशेष म्हणजे पुणे जिल्ह्यात होत असलेल्या पावसामुळे दौंड येथून भीमा नदीत येणाऱ्या पाण्याचा विसर्ग सतत वाढत असल्यामुळे रात्री आठ वाजता ८८०० क्युसेक्स पर्यंत दौंड येथील विसर्ग गेलेला आहे. उजनीतून भीमा नदीत १० हजार क्यूसेक पाणी सोडण्यास सुरुवात केली आहे. 

नियोजित १११.१२ % टक्के पाणीपातळी उजनी धरणात कायम ठेवण्यासाठी फक्त ३ टक्के पाणीसाठा आवश्यक असून आगामी एक ते दोन दिवसात तो पूर्ण होण्याच्या मार्गावर निश्चित आहे. या सर्व सद्यपरिस्थिती मुळे धरणातील पाण्याची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी रात्री ९ वा. पासून उजनी धरणातून भीमा नदीच्या पात्रात १०००० क्युसेक विसर्गाने पाणी सोडण्यास प्रारंभ झालेला आहे.

दौंड येथून धरणात कमी-जास्त येणाऱ्या पाण्याच्या विसर्गचा विचार करून सध्याच्या ५००० क्युसेक्स विसर्गात  मध्यरात्री किंवा १० ऑक्टोबरच्या सकाळपर्यंत केव्हाही वाढ होण्याची शक्यता आहे असे जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता धीरज साळे यांनी कळविले आहे.

टॅग्स :SolapurसोलापूरUjine Damउजनी धरणwater shortageपाणीकपातwater transportजलवाहतूक