शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

बैल गेला अन् झोपा केला; नुकसानीची दोन महिन्यांनी पाहणी होणार

By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2020 3:18 AM

केंद्रीय पथक सोलापूर दौऱ्यावर येत असल्याने बाधित शेतकऱ्यांना केंद्र सरकारकडून मदत मिळेल, अशी अपेक्षा आहे.

सोलापूर : ऑक्टोबरमध्ये अतिवृष्टी होऊन राज्यात अनेक गावांना पुराचा फटका बसला. लाखो हेक्टर क्षेत्र बाधित झाले. मात्र आता २ महिन्यांनी अतिवृष्टीग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक २० डिसेंबरला महाराष्ट्रात येणार आहे.बाधित शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहे. सोलापूरला २२ डिसेंबरला सर्वाधिक नुकसान झालेल्या तालुक्यांची आधी पाहणी करणार आहे. बाधित क्षेत्राची पाहणी केल्यानंतर केंद्र सरकारला पथकाकडून अहवाल सादर होईल. केंद्रीय पथक सोलापूर दौऱ्यावर येत असल्याने बाधित शेतकऱ्यांना केंद्र सरकारकडून मदत मिळेल, अशी अपेक्षा आहे. महाराष्ट्रात झालेल्या अतिवृष्टी भागाची पाहणी करण्यासाठी एकूण केंद्र सरकारकडून महाराष्ट्रात तीन पथके येत आहेत. सर्व पथके महाराष्ट्रात २० डिसेंबरला दाखल होतील. सोलापूर दौऱ्यावर येणारे पथक सर्वप्रथम औरंगाबाद जिल्ह्याला भेट देईल. औरंगाबाद जिल्ह्याची पाहणी केल्यानंतर उस्मानाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर जाईल. त्यानंतर २२ डिसेंबरला पथक सोलापुरात दाखल होईल.