शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

बायको समजून दीराने केला वहिनीचा खून, माळशिरस येथील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2018 16:09 IST

खुनाचा उलगडा : खरा खुनी पोलिसांच्या ताब्यात

ठळक मुद्देसध्या संतोषला न्यायालयीन कोठडी मिळाली आजपर्यंत पोलीस तपासात काही निष्पन्न झाले नाही

माळशिरस : तालुक्यातील बचेरी येथील थिटे खून प्रकरणातील खºया आरोपीला रात्री उशिरा गावकºयांच्या सहकार्याने महादेव विष्णू थिटे याला अटक केली़ त्याला आज न्यायालयात हजर केले असता ११ आॅक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे.यापूर्वी संशयित आरोपी म्हणून अटकेत असलेला मयताचा मुलगा संतोष थिटे याला ८ आॅक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी दिली होती. त्याला आज न्यायालयात हजर केले असता न्यायालयीन कोठडी दिली आहे.

आरोपी महादेव थिटे हा शहाजी थिटे यांचा भाऊ तर मयत मंगल थिटे यांचा दीर आहे़ त्याने १ आॅक्टोबर रोजी मंगल थिटे यांचा धारदार शस्त्राने खून केला होता़ तेव्हापासून तो बेपत्ता आहे़ त्यामुळे त्याच्यावर संशय बळावला. महादेवला अटक केल्यानंतर लपवून ठेवलेली कुºहाड व कपडे मिळाले़ महादेवची पत्नी सीताबाई व मयताचा पती शहाजी यांचे अनैतिक संबंध असावे, असा महादेवला संशय होता़ यावरुन त्याचे व सीताबाईचे वारंवार भांडण होत होते. त्या भांडणातून सीताबाई माहेरी निघून गेली होती़ तिला कायमची संपवायची असा विचार करुन महादेव कुºहाड घेऊन फिरत होता़ १ आॅक्टोबर रोजी महादेव शहाजीच्या घरी आला व बाहेर झोपलेली मंगल थिटे यांना आपली पत्नी सीताबाई आहे, असे समजून वार केले, अशी कबुली महादेवने दिली. यातच मंगल थिटे जागेवर गतप्राण झाल्या़ याबाबत अधिक तपास सुरू आहे. 

पोनि विश्वंभर गोल्डे, सपोनि प्रमोद सुर्वे, सुयोग वायकर, पोना विकी घाडगे, समीर पठाण, अमोल बकाल, राहुल रूपनवर, स्वप्निल गायकवाड, अभिजित मोहोळकर या पथकाने या प्रकरणाचा उलगडा केला.

सध्या संतोषला न्यायालयीन कोठडी मिळाली आहे़ आजपर्यंत पोलीस तपासात काही निष्पन्न झाले नाही. त्यामुळे पोलिसांनी लवकरात लवकर संतोषला १६९ कलमान्वये रिपोर्ट सादर करून त्याची सुटका करावी अन्यथा आरोपीला बेकायदेशीरपणे गजाआड ठेवल्याचा आरोप पोलिसांवर ठेवला जाईल़- अ‍ॅड़ प्रवीण वाघमोडे,संतोष थिटे यांचे वकील 

टॅग्स :SolapurसोलापूरCrime Newsगुन्हेगारीSolapur rural policeसोलापूर ग्रामीण पोलीसPoliceपोलिस