शहरं
Join us  
Trending Stories
1
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
2
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
3
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
4
IND A vs SA A : पंत कॅप्टन्सीसह कमबॅक करणार! रोहित-विराट मात्र 'या' वनडे मालिकेपासून दूरच राहणार?
5
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
6
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
7
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
8
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
9
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
10
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
11
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
12
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
13
Student Death: स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सागरने आईच्या साडीनेच संपवले आयुष्य; एका तरुणीमुळे...
14
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा
15
Shocking: गंमत म्हणून विवाहित महिलेनं डीएनए चाचणी केली, सासराच निघाला बाप!
16
देव तारी त्याला कोण मारी! भीषण रेल्वे अपघातात ढिगाऱ्याजवळ जिवंत सापडला चिमुकला, पण...
17
भाजपाची महिला पदाधिकारी, नेत्यांना पुरवायची मुली; बिहार निवडणुकीत वरिष्ठांनी दिली जबाबदारी
18
श्रीदेवीचा सुपरहिट सिनेमा 'मॉम'च्या सीक्वेलमध्ये दिसणार 'ही' अभिनेत्री, सेटवरील फोटो लीक
19
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
20
तो, ती आणि प्रेमाची बहार! पांड्यानं शेअर केला गर्लफ्रेंडसोबतचा खास व्हिडिओ

शेतकऱ्यांची लूट करणारा जीआर रद्द करा : अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटना रुमणे मोर्चा काढणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2021 06:39 IST

सोलापूर लोकमत न्युज

मंगळवेढा :  शेतकऱ्यांच्या डाळिंब फळ पिकाचे मोठया प्रमाणावर नुकसान झाले आहे, तरी सुद्धा चुकीच्या निकषांमुळे शेतकऱ्यांनी त्यांच्या घामातून भरलेला फळ पिक विमा मिळू शकत नाही. सरकारने तात्काळ ४५  मी मी पेक्षा जास्त पाऊस पडलेल्या प्रत्येक मंडळींची आकडेवारी घ्यावी व सरकारने शेतकऱ्यांना लुटणारा जीआर रद्द करावा व ४५ मी मी पेक्षा जास्त पाऊस पडलेल्या प्रत्येक मंडलाची भरपाई मंजूर करायला विमा कंपनीला भाग पाडावे अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटना शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर  शेतकरी  घेऊन  रुमणे मोर्चा काढणार असल्याचे निवेदन जिल्हा संघटक युवराज घुले यांनी निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार यांना दिले आहे. 

सरकारने फळ पिक विमा लावलेले निकष शेतकऱ्यांच्या खिशावर दरोडा टाकणारे आहेत सरकारने फक्त विमा कंपनीच्या फायद्याचे निकष लावलेले आहेत. ज्या शेतकऱ्यांनी मृग बहर चा डाळिंबी चा विमा भरलेला आहे त्या फळ पिकांचे तीन ट्रिगर केलेले आहेत पहिला ट्रिगर १५ जुलै ते १५ ऑगस्ट या कालावधीमध्ये २१  दिवसांचा पावसाचा खंड असल्यानंतर दुसरा फिगर १६ ऑगस्ट ते १५ ऑक्टोंबर २१  दिवसाचा पावसाचा खंड असल्यानंतर आणि तिसरा ट्रिगर १६ ऑक्टोंबर ते ३१ डिसेंबर फक्त या कालावधीमध्ये जास्त पाऊस तोही एक दिवसात ४५ ते ६० मी मी पाऊस झाल्यानंतरच फळपीक विमा मंजूर होणार आहे अतिशय चुकीच्या पद्धतीने निकष लावून सरकारने दिवसाढवळ्या विमा कंपनीच्या माध्यमातून शेतकऱ्याचा खिसा कापलेला आहे, तरी पीक विमा मिळेपर्यंत स्वाभिमानी शेतकरी संघटना स्वस्थ बसणार नसल्याचे जिल्हा संघटक युवराज घुले यांनी सांगितले. यावेळी त्यांच्या समवेत अर्जुन मुद्गुल, प्रभू चंदन शिंदे, ,काका दत्तू व शेतकरी बांधव उपस्थित होते.

टॅग्स :SolapurसोलापूरagricultureशेतीfraudधोकेबाजीFarmerशेतकरीSwabimani Shetkari Sanghatnaस्वाभिमानी शेतकरी संघटना